Category: WH NEWS

  • अधिसंख्य सेवानिवृत्त व सेवानिवृत्त कर्मचारियों के अन्याय के खिलाफ अफ्रोह करेंगे आन्दोलन..! 26 सितंबर से पूरे प्रदेश में कलेक्टर कार्यालय के सामने भूख हड़ताल पर जाएंगे कर्मचारी

    अधिसंख्य सेवानिवृत्त व सेवानिवृत्त कर्मचारियों के अन्याय के खिलाफ अफ्रोह करेंगे आन्दोलन..! 26 सितंबर से पूरे प्रदेश में कलेक्टर कार्यालय के सामने भूख हड़ताल पर जाएंगे कर्मचारी

    अधिसंख्य सेवानिवृत्त व सेवानिवृत्त कर्मचारियों के अन्याय के खिलाफ अफ्रोह करेंगे आन्दोलन..!
    26 सितंबर से पूरे प्रदेश में कलेक्टर कार्यालय के सामने भूख हड़ताल पर जाएंगे कर्मचारी

    नागपुर 12 सितंबर 22 – : अधिसंख्य सेवानिवृत्त व सेवानिवृत्त कर्मचारियों पर हो रहे अन्याय के खिलाफ ‘अफ्रोह’ का विरोध व
    26 सितंबर से कर्मचारी सोमवार को राज्य भर के कलेक्टर कार्यालय के सामने आमरण अनशन करेंगे।
    अफ्रोह संगठन ने तिलक पत्रकार भवन में आयोजित प्रेस वार्ता में यह जानकारी दी।

    उन्होंने कहा कि विवादित सत्यापन समिति, माननीय द्वारा अनुसूचित जनजाति के वास्तविक जाति प्रमाण पत्र को फर्जी तरीके से रद्द और जब्त किया जाना गलत बात है। सुप्रीम कोर्ट द्वारा 6 जुलाई 2017 को दिए गए निर्णय में राज्य में स्थायी सेवा में रहे 12,500 कर्मचारी और जिनकी सेवा समय-समय पर विभिन्न सरकारी फैसलों से सुरक्षित रहे हैं, उन्हें पूर्वव्यापी प्रभाव से आवेदन करने का आदेश नहीं दिया गया है। सरकार के दिनांक 21 दिसम्बर 2019 के निर्णय के अनुसार 11 माह की अस्थाई सेवा पर वर्गीकरण, लगभग 1000 सेवानिवृत्त कर्मचारियों को विगत 31 माह की पेंशन एवं मृत कर्मचारियों के वारिसों को पारिवारिक पेंशन एवं अन्य लाभ नही दिये जाने के संबंध में हमारे कर्मचारियों के साथ अन्याय किया गया।

    यदि सरकार 20 सितंबर तक इस संबंध में कोई सकारात्मक फैसला नहीं लेती है तो ऑर्गनाइजेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन महाराष्ट्र की ओर से वे सविधान चौक, नागपुर में भूख हड़ताल करने की चेतावनी पत्रकार परिषद में दी गई।

    महाराष्ट्र में जाति प्रमाण पत्र के सत्यापन के बहाने सक्षम अधिकारियों द्वारा दिए गए जाति प्रमाण पत्र को रद्द करने के लिए अधिनियम संख्या 23/2001, 2000 पारित किया गया था और राष्ट्रपति के हस्ताक्षर धोखे से प्राप्त किए गए थे, भले ही राज्य सरकार के पास नहीं था जाति कानून बनाने का अधिकार और उसी के आधार पर सत्यापन समितियों ने राज्य में कई जनजातियों के अनुसूचित जनजाति जाति प्रमाण पत्र को धोखाधड़ी और धोखाधड़ी से अमान्य रद्द कर दिया है। साथ ही, माननीय सर्वोच्च न्यायालय द्वारा 6 जुलाई, 2017 को दिए गए निर्णय में, जबकि ‘पूर्वव्यापी प्रभाव से आवेदन’ करने का कोई आदेश नहीं था, जो कर्मचारी राज्य की सेवा में स्थायी रूप से हैं और जिनकी सेवा द्वारा संरक्षित किया गया है समय-समय पर विभिन्न सरकारी निर्णयों के अनुसार, 21 दिसंबर 2019 के सरकारी निर्णय के अनुसार, 11 महीने की अस्थायी सेवा पर वर्गीकृत किया गया।

    इस बीच करीब 1000 सेवानिवृत्त कर्मचारियों को पिछले 31 महीने से पेंशन नहीं मिली है। इससे सेवानिवृत्त कर्मचारियों पर आर्थिक संकट मंडरा गया है। इसी अवधि में, मृत कर्मचारियों के उत्तराधिकारियों को पारिवारिक पेंशन और अन्य लाभ नहीं मिले ।21 दिसंबर 2019 के सरकार के फैसले में 4.2 के अनुसार अभी भी कई बर्खास्त कर्मचारियों को अधिसंख्य पदों पर आदेश नहीं दिया गया है। यह हमारे कर्मचारियों के साथ अन्याय है। यह भी मांग की गई कि महाराष्ट्र सरकार अधिकांश कर्मचारियों के खिलाफ सुप्रीम कोर्ट में दायर सभी याचिकाओं को वापस लेने की चेतावनी दी गई थी। अगर सरकार 20 सितंबर तक हमारी मांगों को पूरा नहीं करती है, तो हम सविधान चौक, नागपुर में भूख हड़ताल करने की चेतावनी ऑफ्रोह के प्रदेश अध्यक्ष शिवानंद सहारकर, सचिव दिलीप भानुसे,प्रदेश महिला आघाडी सदस्य कलावती डोमकुंडवार व भारती झोड़े ने दी।

  • 61 वां अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स सम्मेलन नागपुर में 17 सितंबर को…केंद्रीय मंत्री नितिन गडकरी करेंगे उद्घाटन….असीम बोर्डिया एफपीटीए के नए अध्यक्ष के रूप में पदभार संभालेंगे 

    61 वां अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स सम्मेलन नागपुर में 17 सितंबर को…केंद्रीय मंत्री नितिन गडकरी करेंगे उद्घाटन….असीम बोर्डिया एफपीटीए के नए अध्यक्ष के रूप में पदभार संभालेंगे 

    61 वां अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स सम्मेलन नागपुर में 17 सितंबर को…केंद्रीय मंत्री नितिन गडकरी करेंगे उद्घाटन….असीम बोर्डिया एफपीटीए के नए अध्यक्ष के रूप में पदभार संभालेंगे 

    नागपुर , 12 सप्टेंबर 2022 –  पेपर ट्रेडर्स एसोसिएशन , नागपुर में 17 से 19 सितंबर के बिच 61 वें अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स परिषद , फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स एसोसिएशन का आयोजन किया है । सम्मेलन का उद्घाटन केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी 17 सितंबर को शाम 4.30 बजे वर्धा रोड स्थित होटल रेडिसन ब्लू में करेंगे यह जानकारी असोशियन के पदाधिकारियों ने प्रेस क्लब में आयोजित पत्रकार परिषद में दी।

    सेंचुरी पल्प एंड पेपर के सीईओ विजय कौल की प्रमुख भाषण होगा । ए . एस . मेहता , अध्यक्ष और निदेशक , जे.के. पेपर लिमिटेड और आईटीसी के डिवीजनल चीफ एक्जीक्यूटिव वदिराज कुलकर्णी विशिष्ट अतिथि होंगे , जबकि एफपीटीए के अध्यक्ष दीपक मित्तल समारोह की अध्यक्षता करेंगे । असीम बोर्डिया वर्ष 2022-23 के लिए एफपीटीए के मनोनीत अध्यक्ष हैं ।

    एजीएम और सम्मेलन के दौरान , बोर्डिया एफपीटीए के नए अध्यक्ष के रूप में प्रभार स्वीकार करेंगे । राष्ट्रीय सम्मेलन में कागज उद्योग के गणमान्य व्यक्ति और देश भर के प्रमुख ब्रांड भाग ले रहे हैं । इस तीन दिवसीय आयोजन में व्यापार और उद्योग जगत के 600 से अधिक प्रतिनिधि हिस्सा लेंगे । सम्मेलन में कागज उद्योग की वर्तमान स्थिति , चुनौतियों और अवसरों पर प्रस्तुतियां होंगी और निकट भविष्य में उद्योग के संभावित दायरे पर चर्चा करने के लिए विभिन्न क्षेत्रों के प्रतिनिधियों द्वारा विस्तार से चर्चा की जाएगी ।

    पेपर ट्रेडर्स एसोसिएशन नागपुर ने वर्ष 2000 की शुरुआत में नागपुर में एक राष्ट्रीय सम्मेलन का आयोजन किया था , उस समय नागपुर के महेश खंडेलवाल राष्ट्रीय अध्यक्ष थे । इस संमेलन के आयोजन को सफल बनाने के लिए पीटीए नागपुर के अध्यक्ष आशीष खंडेलवाल , सचिव हर्षित भंसाली , स्वागत समिति के अध्यक्ष विजय खंडेलवाल और आयोजन समिति के अध्यक्ष असीम बोर्डिया , उपाध्यक्ष ललित सूद , कोषाध्यक्ष संदीप अग्रवाल , संयुक्त सचिव किशोर कुशलानी और पीटीए के सभी सदस्य प्रयास कर रहे हैं ।

  • एसटी महामंडळाच्या चालक वाहकाची दबंगिरी ज्येष्ठ नागरिकांना जंगलात दिले सोडून 

    एसटी महामंडळाच्या चालक वाहकाची दबंगिरी ज्येष्ठ नागरिकांना जंगलात दिले सोडून 

    • एसटी महामंडळाच्या चालक वाहकाची दबंगिरी ज्येष्ठ नागरिकांना जंगलात दिले सोडून 

    नागपुर -एसटी महामंडळ जनतेच्या सेवेसाठी आहे.मात्र वाहक चालकांची दबंगिरी एवढी वाढली की चक्क एका सीनियर सिटीजन ला अर्ध्या रस्त्यावर जंगलात उतरवून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला.

    अंनतचतुर्थी दिवशी गणपती बाप्पांच्या कार्यक्रमाला बहीनीच्या घरी नागपूर ला येते वेळेस 9 सप्टेंबर रोजी शुक्रवारला शशिकांत अकर्ते नावाचे प्रवासी 10 वाजून 30 मिनिटांनी सकाळी पांडूर्णा चौक वरुड येथून नागपूरला जाण्यासाठी एसटी बस क्रमांक MH 40- N 9538 क्रमांकाच्या गाडीमध्ये बसून प्रवासाला सुरुवात केली असता ती बस मोर्शी नागपूर डेपोची होती. कंडक्टर तिकीट काढत इतर प्रवाशांना देत देत तो जेष्ठ नागरिक शंशीकात अकर्ते या प्रवाशा जवळ पोहोचला असता कन्डक्टरला आधार कार्ड दाखविले, जन्मतारीख असलेले व एसटीचे वरुड येथून 18 जून 22 ला काढलेले जेष्ठ नागरिकांसाठी असलेले सवलतीसाठीचा फॉर्मही व आगारातून काढलेल्या पास साठीच्या अर्जाची पोचपावती सुद्धा दाखविली असता, त्या कंडक्टर ने मला तुमचे वय 65 वर्षाची नाही आहे.

    तुम्हाला पूर्ण तिकीटचे पैसे द्यावे लागतील. असे म्हटले. त्यावर प्रवासी यांनी म्हटले की, ही पोचपावती काय खोटी आहे काय ? पोचपावती मला त्या डेपो मधील मॅडमने खोटी पावती दिली का ? त्या पावतीची त्याला झेरॉक्स दाखविली परंतु झेरॉक्स चालत नाही म्हटले. जाऊ द्या. झेरॉक्स चालत नाही. तर माझे जन्मतारीख असलेले आधार कार्ड आहे. त्यावर माझी जन्मतारीख 6 /6 /1957 आहे. तरी तो मला मनाला की, नाही तुमचे वय योजनेसाठी कमी आहे. तर प्रवांशानी म्हटलं की, असे कसे कमी आहे. माझ कंन्डक्टर ऐकतच नव्हता वास्तविक पाहता त्याने बारकाईने जन्म तारखेचे निरीक्षण केले असते तर त्याच्या ते लक्षात आले असते.

     

    हा माणूस एसटी प्रवासासाठी अर्ध्या टिकीटसाठी पात्र आहे. पण त्यांनी मला पूर्ण टिकीट काढावे लागतील असे म्हटले. अन्यथा गाडीमधून उतरून जा म्हणून मला सुरळी-कुरळी स्टॉप च्या चांदस वाटोळा अर्ध्यामध्येच गाडीची बेल वाजवून मला जंगलातच भर रस्त्यात उतरवून दिले. व त्याला मी म्हटले की तुम्ही जेष्ठ नागरिकांचा अपमान करीत आहात, मी तुमची कंप्लेंट वरिष्ठांकडे करतोय. *जा जे होईल ते करून घे* ? असं त्या कंडक्टरने जेष्ठ नागरिकांना म्हटले व तो प्रवाशी त्या ठिकाणावरून 4 किलोमीटर अंतरावर पायदळ चालत चांदस वाटोळा स्टॉपवर एक तासात पोहचला. त्यानंतर तोच प्रवाशी चांदस वाठोडा वरून 11 वाजून 13 मिनिटांनी काटोलला मोर्शी ते काटोल गाडी क्रमांक MH 40 -9151 जाणाऱ्या गाडीमध्ये बसला. त्या कंडक्टरला कागदपत्र दाखविले असता त्यांनी 25 रुपये, अर्धी तिकीट देऊनच पोहोचविले. त्या बस कंडक्टरने सुद्धा मला काहीच त्रास दिलेला नाही. तसेच मी काटोल वरून परतवाडा ते नागपूर गाडीनेही प्रवास 2 वाजून 36 मिनिटांनी. नागपूरसाठी बसला असता, गाडी क्रमांक MH 40-5391 नंबरच्या गाडीत बसलेत.

     

    त्याही कंडक्टरने सुद्धा कागदपत्रे तपासून मला 45 रुपयाचे तिकीट दिले असता मला त्यांच्याकडून कुठलाही त्रास झालेला नाही. त्यानंतर तोच प्रवासी नागपूरला पोहचला नंतर लगेच गाडीतून उतरून नागपूर एसटी महामंडळाच्या कार्यालयात जाऊन खाली उतरवून दिलेल्या कंडक्टरच्या नावाची चौकशी केली असता, ती गाडी मोर्शी डेपोची असून त्यावरील कंडक्टरचे नाव शिरभाते असल्याचे मला सांगण्यात आले.

    मी घडलेल्या बाबत एसटीचे तक्रार पुस्तकेत सविस्तर तक्रार नोंदविली आहे. त्यांना माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. तरी त्या कंन्डकटरची चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले. माझ्यासारख्या सुशिक्षित नागरिकाला त्याने मानसिक व शारीरिक व वेळेचा अपव्य करून त्रास दिलेला आहे. अशा व्यक्तींकडून निरीक्षणांना किती त्रास होईल याचा विचार करावा. व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्या प्रवाशांनी नागपूरच्या डेपोत सविस्तर पणे केली आहे.त्या चालक वाहकावर कार्रवाई करण्याची मागणी होत आहे.

  • कोलाट नदिला पुर,माजी आमदाराचे गाव पाण्यात..गावचा संपर्क तुटला…अधिकारी अजुन पोहचले नाही गावात…आजी माजी आमदार ही घरिच

    कोलाट नदिला पुर,माजी आमदाराचे गाव पाण्यात..गावचा संपर्क तुटला…अधिकारी अजुन पोहचले नाही गावात…आजी माजी आमदार ही घरिच

    खोलाट नदीला पुर,माजी आमदाराचे गाव पाण्यात….गावचा संपर्क तुटला…अधिकारी अजुन पोहचले नाही गावात…आजी माजी आमदार ही घरिच..!
    चांदूर रेल्वे ता.प्रतिनिधि -तालुक्यात गेली दोन दिवसांपासून संतत धार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विसकळीत झाले आहे.चांदूर रेल्वे तालुक्यातील जवळा धोतरा गावात पुराचे पानी शिरल्या ने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले.जवळ पास 27 ते 28 कुटुंब रविवार पासून पाण्यात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रंगारी यांनी WH न्यूज़ ला दिली.गावात पानी असल्याने नागरिक सड़के वर आले आहे.

    खोलाट नदी चा उगम पोहरा जंगलातून असून सावंगा विठोबा धरण ओहर फ्लो झाल्याने नदिला पुराचे प्रमाण वाढले.दोन दिवसा पासून अख्ख गाव घरिच आहे.पाण्यामुळे गावचा संपर्क तूटल्याने आता अधिकारी कसे येतील हा ही प्रश्न निर्माण झाला.प्राप्त माहिती नुसार पुरामुळे काही जीवित हानी नाही.घरात पाणी शिरल्याने मामूली नुकसान झाले.त्यात शेतीच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमानात होण्याची शक्यता आहे.गावातील श्मशान भूमि पूर्ण पण्याखाली आली आहे.


    माजी आमदार घरी गाव वाऱ्यावर..!

    जवळा धोत्रा गाव माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे गाव.मात्र ते चांदूर रेल्वे शहरात वस्तव्यास आहे.गेली दोन दिवसा पासून सतत पाऊस सुरु असल्याने गावात क़ाय स्थिति आहे हे पाहण्यासाठी अजुन पर्यंत जगताप गावात गेले नसल्याची माहिती गावकर्यांनी दिली.जगताप यांची शेती सुद्धा याच गावात आहे.
    पटवारी ग्रामसेवक गावात जाणार असल्याची माहित आहे. परन्तु बातमी लिहे पर्यंत कुठलाच शासकीय अधिकारी गावात आले नाही.तहसीलदार,उवविभागिय अधिकारी,ठानेदार यांनी सुद्धा अजुन पर्यंत भेट दिली नसल्याची माहिती ही गावकर्यांनी दिली.

    आमदार प्रतापदादा अड्सड ही घरिच
    मतदार संघात पाऊस असल्याने आमदार प्रतापदादा अड्सड ही घरा बाहेर पडले नाही.मतदार संघातील नदी काठावरिल गावालतील नागरिकांचे क़ाय हाल आहे हे बघण्या करिता सुद्धा आजी-माजी आमदारा कड़े वेळ नाही.आता जनते कड़े को लक्ष देणार असा प्रश्न गावकर्यांनी केला.
    जवळा धोत्रा गावचा अधिकाऱ्यांनी दौरा करून पाहणी करण्याची मागणी होत आहे.

  • ट्रैफिक जाम में ‘वाड़ी’ की सांसें घुट रही हैं शहर में अवैध पार्किंग से लग रहा जाम उड़ानपूल का निर्माण शुरू, एमआईडीसी यातायात विभाग की लापरवाही

    ट्रैफिक जाम में ‘वाड़ी’ की सांसें घुट रही हैं शहर में अवैध पार्किंग से लग रहा जाम उड़ानपूल का निर्माण शुरू, एमआईडीसी यातायात विभाग की लापरवाही

    ट्रैफिक जाम में ‘वाड़ी’ की सांसें घुट रही हैं
    शहर में अवैध पार्किंग से लग रहा जाम
    उड़ानपूल का निर्माण शुरू, एमआईडीसी यातायात विभाग की लापरवाही

    वाड़ी ,नागपुर –   उड़ान पुलिया का निर्माण चल रहा है इसकी के चलते वाड़ी का ट्रेफिक की सांसें घुट रही है।शहर के दोनों तरफा अवैध पार्किंग का जाल बिछाया है जिसके कारण वाड़ी में यातायात बाधित हो रहा है।यहां तक कि मरीजो को ले जाने वाली एम्बुलेन्स को भी ट्राफिक में फसना पड़ना पड़ रहा है।
    सड़क निर्माण से लेकर यातायात नियंत्रण तक की योजना बनाकर नगर पालिकाओं, यातायात पुलिस, नागरिकों और मोटर चालकों को वाडी में यातायात की समस्या को हल करने के लिए एक साथ काम करने की जरूरत है। वाडी में ट्रांसपोर्ट हब है। यहां कई वर्षों से बड़े बड़े व्यवसाय हैं।

    उडानपूल के निर्माण से शहर में कई समस्याएं पैदा हो गई हैं। सड़क पर गड्ढों और नियंत्रण की कमी के कारण नागरिकों को कई समस्याओं का सामना करना पड़ता है। वाडी शहर में एक निराशाजनक स्थिति पैदा हो गई है।
    आए दिन अमरावती हाईवे पर वाहनों की लंबी कतार लगी रहती है। ट्रैफिक जाम के समय अमरावती हाईवे के एमआईडीसी मोड़ पर ट्रैफिक कर्मचारी सिग्नल को बंद कर पूरे ट्रैफिक जाम को हल करने का प्रयास करते हैं लेकिन समस्या हल नही हो रही है।
    नागपुर से आने वाले नाका नंबर 10 , मारुति सेवा, होंडा और बॉम्बेवाला के पास अवैध पार्किंग है। यहां कई सालों से अवैध पार्किंग की समस्या है लेकिन ट्रैफिक पुलिस की मौजूदगी के कारण अवैध पार्किंग नहीं हटाई जा रही है। इसके कारण कई मामूली दुर्घटनाएं और ट्रैफिक जाम का सामना करना पड़ता है। ट्रैफिक पुलिस कहीं नहीं होने से यातायात संभल नही रहा है।

    ट्रैफिक नियम लागू करने के नाम पर ट्रैफिक पुलिस ट्रैफिक को कंट्रोल करती नजर नहीं आ रही है। नियम तोड़ने वालों को दंडित किया जाना चाहिए; लेकिन साथ ही पुलिस को भी भीड़ के समय चौराहे पर रुकना चाहिए और यातायात को नियंत्रित करने की मांग हो रही है।
    चाहिए लेकिन वाड़ी में ऐसा नही दिख रहा। जाम होने पर कम से कम एक या दो पुलिस कर्मी वहां मौजूद होते हैं, लेकिन अगर वे एक ही स्थान पर गाड़ी चलाना करते हुए दिखाई देते हैं।

    क्या कहते है पीआई-  मैं अभी आया हूँ यातायात पर विशेष ध्यान देकर वाड़ी के यातायात पर ध्यान देकर सुधारने की पूरी कोशिश करेंगे।
    मनीष बंसोड़,पीआई एमआईडीसी यातायात विभाग

  • प्रतियोगिता में भाग लेने वाले विजेताओं को किया सम्मानित…गणेश उत्सव में 10 दिन तक चले सामाजिक कार्यक्रम 

    प्रतियोगिता में भाग लेने वाले विजेताओं को किया सम्मानित…गणेश उत्सव में 10 दिन तक चले सामाजिक कार्यक्रम 

    प्रतियोगिता में भाग लेने वाले विजेताओं को किया सम्मानित…गणेश उत्सव में 10 दिन तक चले सामाजिक कार्यक्रम 
     वाड़ी,नागपुर – बाल गणेश मंडल रघुपति नगर वाडी में सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजक किया गया।मनसे तालुका अध्यक्ष अनिल पारखी ने कार्यक्रम का आयोजन किया। बच्चों के कलात्मक गुणों का अविष्कार हो,उनकी कला को सामने लाने गणेश उत्सव के 10 दिन तक यह आयोजन किया।
    पहले दिन बच्चों की नृत्य प्रतियोगिता, दूसरे दिन चित्रकला प्रतियोगिता और तीसरे दिन भाषण प्रतियोगिता का आयोजन किया गया। बड़ी संख्या में बच्चों ने हर्ष और उल्लास के साथ भाग लिया।
    सांस्कृतिक कार्यक्रम में भाग लेने वाले बच्चों के लिए एक प्रोत्साहन पुरस्कार कार्यक्रम आयोजित किया गया था।अनिल पारखी अध्यक्ष के रूप में कार्यक्रम को संबोधित किया।अंजलिताई खोब्रागड़े, शांतताई चरडे ,सूरज भालवी, मधुरताई बोडेले, ज्योतिताई अनाराव, अश्विनी मेश्राम, ज्योति भालवी ने विजेताओं को पुरस्कार दिए।
    शांताताई चरडे, महिला मंडल की प्रमुख शांताताई चरडे ने अंजलिताई खोब्रागड़े, ज्योतिताई मेश्राम को संविधान पुस्तक और ग्राम गीता भेंट की गई।
        नृत्य प्रतियोगिता में प्रतिभागियों में प्रथम पुरस्कार प्राप्त करने वाली तन्नू शेंडे को विठोबा घुरडे द्वारा बैज ऑफ ऑनर से सम्मानित किया गया, द्वितीय पुरस्कार रिद्धि डहाके को सूरज भालवी द्वारा बैटबिन्टन किट प्रदान किया गया।
     चित्रकला प्रतियोगिता में भाग लेने वालों में प्रथम पुरस्कार विजेता बादल पखाले को शांतताई चारडे ने पदक से सम्मानित किया, द्वितीय पुरस्कार ईशानी गाडगे, को माधुरी ताई बोदेले लगोरी किट को प्रदान किया गया।
     भाषण प्रतियोगिता में प्रथम पुरस्कार प्राप्त करने वाले साहिल थावसे को  अंजलिताई खोब्रागड़े ने पदक से सम्मानित किया द्वितीय पुरस्कार आयशा शेंडे को ज्योति ताई मेश्राम द्वारा पदक से सम्मानित किया गया*
    अन्य सभी 50 लड़के और लड़कियों ने भाग लिया, उन्हें भी प्रोत्साहन पुरस्कार दिए गए।
     शांतताई चरडे, अंजलिताई खोब्रागड़े, मनसे तालुका अध्यक्ष नागपुर अनिल पारखी, मनसे तालुका आयोजक दीपक ठाकरे, मनसे वाड़ी विठोबा घुरडे, सूरज भालवी, मनसे महिला शहर अध्यक्ष श्रीमती मधुरिताई बोदेले  उपस्थित थे।
     प्रतियोगी में तनु शेंडे, बादल पखले, साहिल थावसे, सिद्धि दहागे,अश्वर्नी शेंडे, लावण्या अटे,प्रेम नायडू, पलख पखले, श्रावणी थवसे, अनीशा शेंडे, वंश मनोर, ईशानी गाडगे, अनुस खंडारे, सुगत, नितिका अटे, योगेंद्र शेंडे, भावेश, रोहित, तनाया, स्वाति मेश्राम, विनय खंडारे, दर्शन, सोनू ठक, लावण्या अटे, राहील खोबरागड़े, राजू खोबरागड़े, रीता पखले, कविता जाधव, योगिता थावसे, कविता चव्हाण, प्रीति अटे, मोनिका गाडगे, विशाल चर्दे, प्रिया चर्दे, पूजा सेंडे, प्यारेत्ना यादव, प्रेमिला पाखेले, संदीपा वागढाने, वंदना मस्के, रेखा अनेराव, पूजा देशभारतर, कलावती यादव, सोनाली बोवड़े, सुप्रिया मंदारे, लक्ष्मी नायडू ने प्रतियोगिता में हिस्सा लिया।
  • नरखेड तालुक्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम

    नरखेड तालुक्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम

    नरखेड तालुक्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम

    नरखेड (दि ९) – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी १ या जानेवारी २०२३ या दिनाकांवर आधारित आहर्ता मतदार यादीचा पुननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार ०४८ काटोल विधानसभा अंतर्गत येणाऱ्या नरखेड तालुक्यातील सर्व  मतदान केंद्रावर तसेच नगरपरिषद हद्दीतील १९ मतदान केंद्रावर मतदार नोंदणीची विशेष मोहीम दि ११ सप्टेंबर रोज रविवारला सकाळी ११ पासून राबविण्यात येणार आहे.

    या विशेष मोहिमेत मतदान नोंदणी, मतदार यादीतील नावाची वगळणी, स्थनांतारबाबत फार्म भरणे, आधार कार्ड सोबत मतदान कार्ड लिंक करणे इत्यादी मतदाराशी निगडित नोंदणीची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. या मतदार नोंदणी विशेष मोहिमेचा मतदारांनी लाभ घ्यावा असे आव्हान सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डी जी जाधव यांनी केले आहे.

  • रवि भवन की सफाई पर खर्च होंगे 75 करोड़! कोरोना की वजह से नही हुई साफ सफाई…शीतसत्र के लिए रविभवन हो रहा तैयार

    रवि भवन की सफाई पर खर्च होंगे 75 करोड़! कोरोना की वजह से नही हुई साफ सफाई…शीतसत्र के लिए रविभवन हो रहा तैयार

    नागपुर –  इस साल शीतकालीन सत्र उप राजधानी शहर नागपुर में आयोजित किया जाएगा. लोक निर्माण विभाग (सबा) की ओर से सरकारी आवासों की रंगाई व सफाई की जाएगी। अकेले रविभवन क्षेत्र में भवनों की पेंटिंग और सफाई पर 75 करोड़ रुपये खर्च किए जाएंगे।

    महाराष्ट्र सरकार का मानसून सत्र अभी मुंबई में समाप्त हुआ है। इसके बाद शीतकालीन सत्र की तारीख का भी ऐलान कर दिया गया है।19 दिसंबर से शीतकालीन सत्र शुरू होने की घोषणा मुम्बई अधिवेशन में की गई।

    राज्य का शीतकालीन सत्र नागपुर में होगा। नागपुर में दो साल बाद होने वाले शीतकालीन सत्र को लेकर लोक निर्माण विभाग को निर्देश दिए गए हैं. इसी के आधार पर लोक निर्माण विभाग के कर्मचारियों ने काम करना शुरू कर दिया है।

    रवि भवन क्षेत्र में देवगिरी भवन की सफाई व पेंटिंग का काम शुरू हो गया है. यह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आधिकारिक आवास है। सूत्र के मुताबिक, रविभवन क्षेत्र में भवनों की मरम्मत, सफाई और पेंटिंग के लिए ‘सबा’ की ओर से 75 करोड़ रुपये खर्च किए जाएंगे। सूत्रों ने बताया कि विधायक आवास और विधान भवन परिसर की सफाई पर भी करोड़ों रुपये खर्च किए जाएंगे. दो साल बाद चूंकि नागपुर में शीतकालीन सत्र चल रहा है और राज्य में सत्ता परिवर्तन से मंत्रियों और विधायकों के घरों की पेंटिंग और सफाई पर करोड़ों रुपये खर्च होंगे. हालांकि उनके फैन्स ने मंत्री और विधायकों के आधिकारिक आवास पर जमकर मस्ती की।खास बात यह है कि मंत्री किसी फाइव स्टार होटल में ठहरते हैं।

    नागपुर समझौते के अनुसार, नागपुर को राज्य में तीन सत्रों में से एक का आयोजन करना है, लेकिन महाविकास अघाड़ी सरकार 2019 के बाद नागपुर में एक सत्र आयोजित नहीं कर सकी। बीजेपी ने नागपुर पैक्ट के सम्मान में नागपुर में इस साल का बजट सत्र आयोजित करने की भी मांग की थी, लेकिन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की सर्जरी के कारण डॉक्टरों ने उन्हें यात्रा करने की अनुमति नहीं दी थी, इसलिए बजट सत्र भी मुंबई में आयोजित किया गया था।

  • शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन, खेळाडू शारिरीक शिक्षकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा..

    शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन, खेळाडू शारिरीक शिक्षकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा..

    शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन, खेळाडू शारिरीक शिक्षकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा..
    अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेसची विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्याशी चर्चा..!
    अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रीडा विषय समितीचे निवेदन

    अमरावती –महाराष्ट्रातील शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन ,नियोजन तसेच सहभागा संबंधित शालेय विद्यार्थी ,खेळाडु व शारीरिक शिक्षकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर तसेच अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रीडा विषय समिती व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ यांच्या संयुक्तिक शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन सादर केले .

    निवेदनात सांगण्यात आले की, गेल्या दोन वर्षापासुन कोवीड-१९ च्या प्रादुर्भावाने महाराष्ट्र राज्य शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्यक्ष मैदानावरील खेळ व क्रीडा प्रकारांचे सराव व स्पर्धां करीता बंदी आणलेली होती.परंतु या सञात सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी खेळाडुंचे सराव गेली सहा महिन्या पासुन मोठ्या प्रमाणात नियमित सुरू आहे. प्रत्येक सञात माहे जुनं पर्यंत “भारतीय शालेय खेळ महासंघ,दिल्ली.यांचे पुढील सञातील शालेय राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचे वार्षीक वेळापञक जाहिर होते. परंतु या सञात आजतागायत शालेय क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम प्राप्त झालेला नाही.

    त्यामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे. खेळाडुंना प्रोत्साहन देण्याकरीता वर्ग १० वी व १२वी च्या प्रविष्ट विद्यार्थी खेळाडुंना शालेय क्रीडा स्पर्धा सहभाग व प्राविण्या करीता अतिरीक्त क्रीडा गुण दिले जातात.करीता शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन होणे गरजेचे आहे. सोबतच वयोगट १९च्या खेळाडुंना राज्य व राष्ट्रीय स्पर्धा प्राविण्या करीता महाराष्ट्र राज्य सेवा अंतर्गत ५%खेळाडु आरक्षणा पासुन वंचीत रहावे लागणार आहे. ज्यामुळे भविष्यात शालेय विद्यार्थी खेळाडुंना सेवाभरती करीता असलेला ५%खेळाडु आरक्षणाच्या लाभा पासुन वंचीत रहावे लागणार आहे. शासनाच्या परवानगीने तातडीने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका ते राज्यस्तरावर करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली .

    त्याच बरोबर महाराष्ट्रातील सर्व तालुका/जिल्हा/विभागिय क्रीडा संकुला मध्ये शालेय विद्यार्थी वर्गांच्या “खेळ व क्रीडा” सरावा करीता सकाळ व सायंकाळी सुनिश्चित वेळ आरक्षीत करण्यात यावी, महाराष्ट्रातील सर्व क्रीडा संकुलात उपलब्ध खेळ व क्रीडा मैदानांवरती “क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे.यांच्या कडुन कायम/कंञाटी क्रीडा प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, महाराष्ट्रातील सर्व क्रीडा संकुलामध्ये(एक वर्षीय/सहा आठवडे एन.एस.एन.आय.एस) प्रशिक्षण पुर्ण केलेले/वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धा/आंतर विद्यापीठ स्पर्धा मध्ये सहभागी/प्राविण्य प्राप्त पुरूष व महिला खेळाडुंना क्रीडा संकुला मध्ये विद्यार्थी खेळाडुंना प्रशिक्षणा करीता मान्यता देण्यात यावी.

    विविध खेळ प्रकारात सरावाच्या नावावर मनमानी सराव फी आकारून विद्यार्थी खेळाडूंची फसवणूक थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्तरावरती “शासकीय क्रीडा संकुल शुल्क निर्धारण समिती” द्वारा एकसमान शुल्क महाराष्ट्रात आकारावे, महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त शालेय विद्यार्थी खेळाडुंना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात त्या सञात निःशुल्क सरावास मान्यता देण्यात यावी , महाराष्ट्रातील सर्व शासकीय तालुका/जिल्हा/विभागीय क्रीडा संकुल समिती” समिती मध्ये शालेय विद्यार्थी खेळाडु प्रतिनिधी म्हणुन दोन शा.शि.शि‌क्षकांना प्रतिनिधीत्व देण्यात यावे, महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये सहभागी विद्यार्थी खेळाडुंना सहभागी सञात “विमा कवच”चा लाभ देण्यात यावा, भारतीय शालेय खेळ महासंघ,दिल्ली द्वारा मान्यता देण्यात आलेल्या तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे.यांनी आयोजनास मान्यता देण्यात आलेल्या सर्व अनुदानीत व विना अनुदानीत खेळ व क्रीडा स्पर्धांना वर्ग १० वी व १२ वी च्या विद्यार्थी वर्गांना अतिरीक्त क्रीडा गुणां करीता पाञ ठरवुन मान्यता देण्यात यावी.

    महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा स्पर्धा आयोजना करीता पंचांना देय मानधन/ शालेय विद्यार्थी खेळाडुंच्या तालुका/जिल्हा/विभागीय व राज्य स्पर्धा आयोजन/चहा-नाश्ता/भोजन व निवास व्यवस्था खर्चा करीता सध्याच्या प्रचलित अनुदान रक्कमेच्या होणाऱ्या अनुदानीत शालेय स्तरावरील कार्यरत शा.शि.शि‌क्षकांना(कमीत कमी १२ वर्षे सेवा अनुभव) यांना क्रीडा व युवक सेवा कार्यालयां मध्ये प्रभारी”क्रीडा अधिकारी” या पदावरती “प्रतिनियुक्ती” कमीत कमी तिन ते पाच वर्षे देण्यात यावी. अशा विविध मागण्यांसंदर्भात देखील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांशी चर्चा केली.
    निवेदन सादर करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, माजी महापौर-ऍड. किशोर शेळके, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष-जितेंद्रसिंह ठाकुर, अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रीडा विषय समितीचे डॉ. नितीन चवाळे , शिवदत्त ढवळे, संतोष अरोरा, प्रा. डॉ. सुभाष गावंडे, प्रा. डॉ. गजेंद्र रघुवंशी, प्रा. डॉ. अतुल पाटील, सुशील सुर्वे, संदीप इंगोले, प्रदिप ठाकरे, संदेश गिरी, महेश अलोने, विजय मानकर, अजय केवडे, प्रमोद महल्ले, आनंद मिश्रा, दिलबर शाह, अबरार साबीर, हबीब खान, निलेश शर्मा, योगेश सवई, अमोल वानखडे, अभिजित इंगोले,संकेत बोके, अभिजित लोयटे, भुषण बनसोड, गजानन आजनकर, ऍड. सुनिल बोळे, प्रा.डॉ. अजय बोन्डे आदीसह सर्व सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

    क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंचे आज राजकमल चौकात प्रतीकात्मक आंदोलन
    सहा महिन्यांपासून खेळाचा नियमित सराव सुरु आहे. मात्र क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत नसल्याने खेळाडूंचे नुकसान होत असून क्रीडा गुण तसेच सेवा भरती मधील ५ टक्के आरक्षण आदीं पासून खेळाडू वंचित आहेत , त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी १० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता विविध खेळांचे खेळाडू हे क्रीडा गणवेश घालून राजकमल चौकात सराव करून प्रतीकात्मक आंदोलन करणार आहे. या आंदोलनात सर्व खेळाडू , शारीरिक शिक्षक , क्रीडा प्रतिनिधी व क्रीडा प्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी केले आहे.

  • 3 आक्टोंबर ला नागपूरात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद..गगन मलिक फाउंडेशन ने केले आयोजन

    3 आक्टोंबर ला नागपूरात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद..गगन मलिक फाउंडेशन ने केले आयोजन

    3 आक्टोंबर ला नागपूरात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद..गगन मलिक फाउंडेशन ने केले आयोजन
    नागपुर –गगन मलिक फाउंडेशन आयोजित 3 ऑक्टोबर 2022 रोजी नागपुरात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावनपर्वावर करण्यात येणार आहे.

    या परिषदेत देश विदेशातून जवळपास 2000 प्रतिनिधी उपस्थित राहतील . ” बौद्ध धम्म : समता , स्वातंत्र्य , बंधुता व न्याय या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांची प्रासंगिकता ” ही सदर परिषदेची विषय संकल्पना आहे . सदर परिषदेचे उद्घाटन दिनांक 3 आक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले आहे . सदर परिषदेचे उद्घाटन जागतिक कीर्तीचे बौद्धपंडित व थायलंडच्या जगप्रसिद्ध चेरनत्वन आंतरराष्ट्रीय मेडिटेशन सेंटरचे प्रमुख भदन्त फ्रा मेधीमज्जीरोदम हे करणार आहेत .

    परिषदेचे बीजभाषण डॉ . पोंगसाक टंगकाना अध्यक्ष , जी.एम.एन.एस फाउंडेशन , थायलंड हे करतील . सदर परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी मा . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे . या परिषदेत जागतिक कीर्तीचे बौद्ध विचारवंत भदन्त फ्रा . पोर्नचाईपीन्यापोंगे , अध्यक्ष , वल्ड अलायन्स बुद्धिस्ट , भदंत फ्रॉ . महा आर्यन ( थायलंड ) मास्टर मिचेल ली . ( जर्मनी ) , कॅप्टन नट्टाकिट , ( थायलंड ) , श्रीमती टिथीरड हेंगसाकुल ( थायलंड ) , श्रीमती पटचारपीमोल , यंगप्रपाकोर्ण ( थायलंड ) ,

    श्रीमती उषा खोराना ( थायलंड ) , डॉ . उट्टीचाई वोरासिंग ( थायलंड ) , डॉ . थीन क्वांग ( जर्मनी ) , कु . मिथीला चौधरी ( थायलंड ) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील . सदर परिषदेला पद्मश्री डॉ . सुखदेव थोरात , माजी अध्यक्ष , विद्यापीठ अनुदान आयोग , नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . सुभाष चौधरी , महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव डॉ . हर्षदीप कांबळे , समाज कल्याण आयुक्त डॉ . प्रशांत नारनवरे , नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी , मा . गिरीश गांधी आदी मान्यवर मार्गदर्शन करतील . दिनांक 3 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता दुसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून या सत्राची विषय संकल्पना व भुमिका डॉ . पुरणचंद्र मेश्राम विशद करतील या सत्रात भंते विमलकिर्ती गुणसिरी ( प्रख्यात बौद्ध विचारवंत ) ,

    डॉ . वेदप्रकाश मिश्रा ( कुलपती , कृष्णा मेडिकल विद्यापीठ , कराड ) डॉ . यशवंत मनोहर ( प्रसिद्ध साहित्यीक ) , प्रा . जोगेंद्र कवाडे ( लॉग मार्च प्रनेते ) , डॉ . शैलेंद्र लेंडे ( विभागप्रमुख , डॉ . आंबेडकर विचारधारा विभाग ) , डॉ . नीरज बोधी ( विभागप्रमुख , पाली प्राकृत विभाग ) , डॉ . एन एस गजभिये ( माजी कुलगुरू , सागर विद्यापीठ ) , डॉ . रुपाताई बोधी ( प्रसिद्ध विचारवंत ) , डॉ . विमल थोरात ( प्रसिद्ध विचारवंत ) , डॉ . अर्पणा लांजेवार ( प्राध्यापक , केंद्रीय विद्यापीठ हैदराबाद ) , श्रीमतीसंघमित्रा ढोके ( उपआयुक्त नागपूर ) , प्रा . सविता कांबळे ( पाली विचारक ) , प्रा . सरोज वाणी ( पाली विचारक ) , डॉ . पी . एस . खोब्रागडे , प्रा . प्रवीण कांबळे व मोहन वाकोडे आदी मार्गदर्शन करतील .

    सदर परिषदेचा समारोप समारंभ सायंकाळी 5.00 वाजता आयोजित करण्यात आला असून मा . ना . नितीन गडकरी ( केंद्रीय मंत्री , भारत सरकार ) हे या समारंभाचे प्रमुख अतिथी राहतील . तसेच विशेष अतिथी म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाचे प्रमुख मा . विजय दर्डा , आमदार नाना पटोले ( अध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ) आमदार चंद्रशेखर बावनकुळे ( अध्यक्ष , भाजपा , महाराष्ट्र प्रदेश ) माजी मंत्री अॅड . सुलेखाताई कुंभारे ( प्रमुख ड्रॅगन पॅलेस ) व मा . सिद्धार्थ हत्तीमारे यांना आमंत्रित करण्यात आले आहे . या परिषदेच्या आयोजन समितीत गगन मलीक फाउंडेशनचे अध्यक्ष मा . गगन मलीक हे मुख्य संरक्षक असून ते परिषदेचे स्वागताध्यक्ष राहतील . तसेच नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ . पुरणचंद्र मेश्राम हे परिषदेचे संरक्षक असून ते परिषदेचे प्रास्ताविक करतील . सदर परिषदेचे आयोजन मा . गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने तसेच रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे बौद्ध अध्ययन केंद्र , समाजकार्य महाविद्यालय , कामठी , स्वर्गीय हिराबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था व मातोश्री अंजनाबाई बहुउद्देशीय महिला विकास मंडळ या संस्थांच्या सहयोगाने करण्यात आ आहे .

    सदर परिषदेचे आयोजन समितीत कु . सोनाली वाकडे , डॉ . निरज बोधी , डॉ . रूबीना अंसारी , डॉ . प्रा . वंदना इंगळे व डॉ . प्रा . राजश्री मेश्राम आदींचा समावेश आहे . भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या माध्यमाने संपूर्ण देशात समता , स्वातंत्र्य , बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने व भारतात संवैधानिक संस्कृती निर्माण करण्याच्या दृष्टीने व्यापक कृती कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यासाठी सदर परिषद महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक ठरणार असून या परिषदेत अधिकाधिक संख्येने अध्यापक , संशोधक , विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे .