Category: WH NEWS

  • 25 सेप्टेंबर ला मराठी पुरोगामी पत्रकार संघाची राज्य स्तरीय परिषद पुणे येथे होणार

    25 सेप्टेंबर ला मराठी पुरोगामी पत्रकार संघाची राज्य स्तरीय परिषद पुणे येथे होणार

    25 सेप्टेंबर ला मराठी पुरोगामी पत्रकार संघाची राज्य स्तरीय परिषद पुणे येथे होणार
    नागपुर – मराठी पुरोगामी पत्रकार संघाची (MPPS)राज्य स्तरीय परिषद पुणे येथे दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी येरवडा जैल नजिक बार्टी हॉल मध्ये आयोजित करण्यात आली आहे.या परिषद मध्ये विविध विषयांवर चर्चा होणार असून समाजा समोरील प्रश्न या विषयावर सुद्धा प्रकर्षाने चर्चा आहे।शिवाय आर्थिक संधी यावर ही मार्गदर्शन केलं जाणार आहे.सदर परिषद बार्टी संस्थेच्या सहकार्याने होत असल्याची माहिती मराठी पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर काश्यप, सचिव विजय गायकवाड यांनी दिली. सदर परिषद ला राज्यभरातील पत्रकार उपस्थित राहतील.जिल्हा,तालुक्का स्तरावरील पत्रकारांनी आपली नोंदणी वेळीच करून घेण्याची विनंती संघाने केली.

    कार्यक्रमाची माहिती..
    कार्यक्रमाचा दिनांक 25 सप्टेंबर 2022
    वेळ -सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत
    ठिकाण – बार्टी हॉल , येरवडा जेल नजीक,पुणे

    वक्ते –
    1) आयु धम्मज्योति गजभिये (आयपीएस)
    महासंचालक , बार्टी .
    2) बिपीन जगताप ,CEO,खादी ग्रामोद्योग महामंडळ
    3) डॉ विजय कदम, सामजिक कार्यकर्ते , मुंबई
    4) दीपक मेढे , समनव्यक , MPPS , अहमदनगर.
    5) भुपेंद्र गणवीर , सल्लागार , MPPS , नागपूर
    6) भगवान पगारे , उपाध्यक्ष , MPPS .

    कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे.
    1) 9.30 ते 9.45 नोंदणी
    2) 9.45 ते 10.30

    परिषद उदघाटन आणि मार्गदर्शन :-
    धम्मज्योति गजभिये. महासंचालक , बार्टी.आणि इतर वक्ते.
    3) 10.30 ते 11.00 विषय:- हौसिंग सोसायटी
    वक्ते :- भुपेंद्र गणवीर , नागपूर.
    वक्ते :- सुरेश कांबळे , कोल्हापूर

    4)11 ते 1 खादी ग्रामोद्योग योजना.
    वक्ते :- बिपीन जगताप , CEO,
    खादी ग्रामोद्योग महामंडळ

    1 ते 1.30 लंच

    5)1.30 ते 2.30 विषय:- सोशल मीडिया मार्केटिंग
    वक्ते :- दीपक मेढे , अहमदनगर .

    6) 2.30 ते 3.30
    विषय:-अट्रोसिटी प्रतिबंध कायदा
    वक्ते -धम्मज्योति गजभिये. महासंचालक , बार्टी.

    तरी सर्व जिल्हाध्यक्ष यांनी याची नोंद घ्यावी. कार्यक्रमा साठी आपण जास्तीत जास्त 80 जनांची व्यवस्था केली आहे. सहभागी इच्छुक सदस्यांनी वेळीच नाव नोंदणी केल्यास त्याचा नियोजनासाठी उपयोग होऊ शकतो. म्हणून सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
    सुधाकर काश्यप , अध्यक्ष , MPPS
    विजय गायकवाड, सचिव , MPPS

    विभाग अध्यक्ष
    संजय शेंडे , अमरावती विभाग
    विजय खवसे, नागपूर विभाग
    प्रकाश साळवे, नाशिक विभाग
    सुनील डोंगरे , औरंगाबाद विभाग
    विकास गजभारे , नांदेड विभाग
    सुरेश कांबळे , पुणे विभाग ,कोकण विभाग
    ———————–—————-–————

  • लव जिहाद को आगे कर आखिर क्या हाशिल करना चाहती है सांसद ?युवती बोली मैं किसी कारणवश निकली घर के बहार..! – अमरावती में युवती का मामला आखिर पुलिस ने सुलझाया… – पुलिस परिवार ने उठाई नवनीत के खिलाफ आवाज

    लव जिहाद को आगे कर आखिर क्या हाशिल करना चाहती है सांसद ?युवती बोली मैं किसी कारणवश निकली घर के बहार..! – अमरावती में युवती का मामला आखिर पुलिस ने सुलझाया… – पुलिस परिवार ने उठाई नवनीत के खिलाफ आवाज

    लव जिहाद को आगे कर आखिर क्या हाशिल करना चाहती है सांसद ?युवती बोली मैं किसी कारणवश निकली घर के बहार..!
    – अमरावती में युवती का मामला आखिर पुलिस ने सुलझाया…
    – पुलिस परिवार ने उठाई नवनीत के खिलाफ आवाज

    अमरावती – सांसद नवनीत राणा ने कल अमरावती के राजापेठ थाने में एक लड़की को लेकर लव जिहाद का आरोप लगाते हुए रैली की। लड़की को अभी हमारे सामने पेश करो, उसने पुलिस से बहस की। उन्होंने पुलिस पर कॉल रिकॉर्ड करने का आरोप लगाते हुए करीब 20 मिनट तक थाने में भी हंगामा किया। इस सब के बाद बुधवार के मामले में पुलिस ने आनन-फानन में सूत्र पलट कर युवती की तलाश की। लेकिन संबंधित युवती ने नवनीत राणा का पुलिस को यह बताकर सामना किया कि वह किन्हीं कारणों से गुस्से में घर से निकली है। अमरावती पुलिस कमिश्नर आरती सिंह ने मीडिया को रिएक्ट करते हुए लड़की का बयान पढ़ा।आखिर नवनीत राणा का लव जिहाद का दावा खोखला निकला।आखिर नवनीत क्यो लव जिहाद के नाम पर राजनीति कर रही है यह सवाल अमरावती कर पूछ रहे है।

    राजापेठ थाना क्षेत्र में मंगलवार रात 19 साल की एक लड़की लापता हो गई। इस संबंध में लड़की के पिता ने पुलिस में शिकायत दर्ज कराई है। पुलिस तुरंत पलटी और युवती को ढूंढ निकाला। लेकिन इसी बीच सांसद नवनीत राणा ने मामले की शिकायत राजापेट थाने में की। मनीष ठाकरे ने शहर में अंतर्धार्मिक विवाह और लव जिहाद के मामलों में शामिल लड़के के साथ थोड़ा कठोर व्यवहार करने के लिए कहने के लिए फोन करने के बाद अपना कॉल रिकॉर्ड किया। राणा ने कहा कि वह जवाब मांगने थाने में दाखिल हुई थी। इसी बीच पुलिस और सांसद राणा के बीच तीखी नोकझोंक हो गई।बुधवार को पूरे मामले की सूबे में काफी चर्चा हुई थी।

    इसी बीच दो दिन पूर्व अपने घर से बैंक जाने की बात कहकर लापता हुई युवती बुधवार की रात सतारा में मिली। पुणे जीआरपी और सतारा पुलिस ने गोवा एक्सप्रेस से बच्ची को हिरासत में लिया। सांसद नवनीत राणा ने सनसनीखेज आरोप लगाते हुए कहा कि इस युवती का अपहरण ‘लव जिहाद’ के लिए किया गया था। पुलिस ने किशोरी को हिरासत में लेने के बाद उसका बयान दर्ज किया। इस बार मैं किन्हीं कारणों से गुस्से में घर से निकली, लड़की ने पुलिस को बताया। यही जानकारी अमरावती की पुलिस कमिश्नर आरती सिंह ने मीडिया को दी।

    पुलिस ने इस मामले में एक संदिग्ध युवक को हिरासत में लेकर जांच शुरू कर दी थी, लेकिन युवक ने कहा कि उसने अपहरण नहीं किया है।हालांकि, सांसद नवनीत राणा ने कहा कि पुलिस की पिटाई के बाद यह लव जिहाद का एक रूप है। पुलिस ने कहा कि जांच चल रही है, हमें कुछ और समय दें।लेकिन नवनीत राणा सुनने को तैयार नहीं थी। उन्होंने पुलिस से करीब 20 मिनट तक बहस की और कहा कि संबंधित लड़की को अभी हमारे सामने लाएं। लेकिन अब युवती के बयान के बाद अमरावती शहर समेत पूरे प्रदेश में चर्चा चल रही है.

    फिर हटाओ सुरक्षा’, पुलिस के परिजनों ने नवनीत राणा को बताया…! किया जमकर विरोध 
    क्या आप पुलिस से नाराज़ हैं, तो आप सांसद हैं ना, केंद्र में आपकी सरकार है ना, फिर पुलिस सुरक्षा हटाओ, पुलिस सुरक्षा क्यों लें रही हो ?’ यह पूछकर पुलिस के परिजनों ने सांसद नवनीत राणा का जमकर विरोध किया।

    अमरावती में कथित लव जिहाद मामले को लेकर शहर के राजापेठ थाने से एक युवती का अपहरण करने का आरोप लगाते हुए सांसद नवनीत राणा का थाने में पुलिस अधिकारियों से विवाद हो गया।पुलिस का मोबाइल भी नवनीत ने छीन लिया।एक सांसद का बर्ताव पुलिस के प्रति ठीक नही था।पुलिस के कामो में बाधाएं निर्माण कर अपमानित किया।जिसके विडिओ सोशल मीडिया पर व्हायरल हुए।

    सांसद नवनीत राणा ने पुलिस को दिया अपमानजनक व्यवहार ।उन्होंने सरकारी कामों में भी रुकावटें पैदा कीं। इसलिए आज महाराष्ट्र पुलिस बॉयज एसोसिएशन की ओर से नवनीत राणा के खिलाफ राजापेठ थाने में विरोध प्रदर्शन किया गया।

    इस समय पुलिस परिवार नवनीत राणा के विरोध में बड़ी संख्या में सड़क पर उतर आया था। इसलिए महाराष्ट्र पुलिस भर्ती संघ की ओर से मांग की गई है कि नवनीत राणा पर सरकारी काम में बाधा डालने का मामला दर्ज किया जाए और वह बार-बार पुलिस के बारे में अपशब्द बोलने से परहेज करे और तुरंत पुलिस से माफी मांगे।नवनीत राणा निर्दलीय सांसद है लेकिन अब निर्दलीय नही लगती।किसी बड़े पार्टी के भरोसे नवनीत राणा उछल रही है अब अमरावती से निर्दलीय चुनकर दिखाए यही भावना अमरावती के मतदाताओ की दिखाई दे रही है।

  • पर्यावरण पूरक गणपती विसर्जन के लिए नगर परिषद का कृत्रिम तालाब निर्माण,गणपती विसर्जन के लिए होम सर्व्हिस राजे छत्रपती गणेश मंडल का उपक्रम

    पर्यावरण पूरक गणपती विसर्जन के लिए नगर परिषद का कृत्रिम तालाब निर्माण,गणपती विसर्जन के लिए होम सर्व्हिस राजे छत्रपती गणेश मंडल का उपक्रम

     पर्यावरण पूरक गणपती विसर्जन के लिए नगर परिषद का कृत्रिम तालाब निर्माण,गणपती विसर्जन के लिए होम सर्व्हिस राजे छत्रपती गणेश मंडल का उपक्रम

    WH-NEWS( मंगेश बोबडे)अमरावती :-चांदूर रेल्वे नगर परिषद की और से स्वच्छ भारत अभियान तथा माझी वसुंधरा अभियान के अंतर्गत शहर में राम नगर स्थित मैदान पर कृत्रिम तालाब का निर्माण किया गया है। इस परिसर में भव्य पडाल डालकर पुष्प माला,कमल के फूलो से सजाया गया है साथ ही साथ परीसर को सुशोभित करने हेतु रंगी-बी-रंगी पताका लगाई गई है। इस लिए कार्यक्रम के लिए प्रथम,व्दितीय,तृतीय बक्षिस भी रख नागरीको से आवाहन किया गया है की पर्यावरण तथा पानी को शुध्द रखने के लिए यह कार्यक्रम रखा गया है। गणपती विसर्जन के समय तालाब,कुँऐ पर बच्चे डूबने की घटना होती है गणपती मूर्ती के कलर से पानी दूषित होता है। प्लास्टर आॅफ पॅरीस कि मूर्ती पानी में नुकसान दायक होती है। इस लिए यह अनौखा कार्यक्रम पिछले साल से नगर परिषद ने सुरू किया है। इस वर्ष शहर की जनता से निवेदन किया गया है कि अपने गणपती बाप्पा का विसर्जन विधिवत् तरीके से इस कृत्रिम तालाब में करे ऐसा आह्वान उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी,मुख्याधिकारी उरकुडे,आरोग्य निरीक्षक राहुल इमले ने किया है। तथा राजे छत्रपती गणेश मंडल की और से फोन की सुचना पर घर पोच गणपती विसर्जन की सुविधा मुहैया की जा रही है। इस लिए मंडल ने एक मोबाइल क्रमाक दिया है फोन करने मंडल की टीम घर पर आकर गणपती बाप्पा का विसर्जन करेगे

    # पर्यावरण पूरक गणपती विसर्जन कार्यक्रम
    नगर परिषद की और राम नगर स्थित मैदान पर कृत्रिम तालाब का निर्माण किया गया है, सुरक्षित तथा पर्यावरण संरक्षण कर समतोल बनाये रखने हेतू गणपती बाप्पा का विसर्जन इस जगह करने का आवाहन उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी,मुख्याधिकारी उरकुडे,आरोग्य निरीक्षक राहुल इमले ने किया है। साथ ही राजे छत्रपती गणेश मंडल की और से घरपोच गणपती विसर्जन का अनोखा उपक्रम सुरू किया है। इस लिए एक मोबाइल नंबर पर फोन करने पर आपके घर गणपती बाप्पा विसर्जन के लिए मंडल के कार्यकर्ता आयेंगे इस सुविधा के लिए 8208497779 यह नंबर का उपयोग करने का निवेदन विवेक राऊत, अध्यक्ष राजे छत्रपती गणेश मंडल ने किया है। .

  • मोमीनपुरा, भालदारपुरा,तुळशीबाग भागात.. वीज चोरी करणाऱ्या ६७ जणांवर कारवाई – मोहिमेत प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंत्यांचा सहभाग

    मोमीनपुरा, भालदारपुरा,तुळशीबाग भागात.. वीज चोरी करणाऱ्या ६७ जणांवर कारवाई – मोहिमेत प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंत्यांचा सहभाग

    मोमीनपुरा, भालदारपुरा,तुळशीबाग भागात..
    वीज चोरी करणाऱ्या ६७ जणांवर कारवाई
    – मोहिमेत प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंत्यांचा सहभाग
    नागपूर – वीज चोरी करणाऱ्या विरुद्ध महावितरणची विशेष मोहीम सध्या जोरात सुरु असून मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसात मोमीनपुरा,इतवारी,तुळशीबाग,गांजीपेठ भागात राबविण्यात आलेल्या मोहिमेत ६७ जणांवर कारवाई करण्यात आली.नागपूर शहर मंडलचे अभियंते,कर्मचारी यांचे विशेष पथक तसेच पाच भरारी पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात येत असून शहरात १० सप्टेंबर पर्यंत ही कारवाई सुरु राहणार आहे. या मोहिमेत प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन वीज चोरांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.

    नागपूर शहरातील इतवारी व तुळशीबाग उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सिरसपेठ,गुलाबबाबा झोपडपट्टी,भुतिया दरवाजा,किल्ला,कर्नालबाग,गांजीपेठ,भालदारपुरा,बुद्धा कि मिनारा, चित्रा टॉकीज, तकिया,नाल साहब चौक,कसाब पुरा इत्यादी भागात पोलीस बंदोबस्तात वीज चोरी विरुद्धची मोहिमेत राबविण्यात आली. या मोहिमेत वीज चोरी करताना आढळलेल्या ६७ जणांवर वीज कायद्याच्या कलाम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. मोमीनपुरा येथे कारवाई सूर असताना प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी वीज चोरी मोहिमेची पाहणी केली. शहरातील इतर भागातही त्यांनी भेटी दिल्या.

    नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी यांच्या निर्देशनानुसार व नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली व नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे यांच्या नेतृत्वात ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
    या मोहिमेत अभियंते अविनाश तुपकर, प्रसन्न श्रीवास्तव,राहुल चिंतलवार, सचिन तिवाडे,सचिन लांजेवार, विनोद सोनटक्के,अशित रामटेके,साशंक डगवार, अशोक कुमार ओझा,मनीष वाकडे,निशांत जनबोधकर, वर्षा गरहवाल, सशिम बागडे,प्रशांत गिरिपुजे, भरारी पथकाचे अभियंते विलास नवघरे, उमप, संजय मते,अमोल करंडे दिलीप फुंडे, अमोल बन्सोड,मंगेश ताकसांडे,राहुल चिंतलवार,तुषार मेंढे तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला.

  • विकास कामांना दिलेली स्थगिती तत्काळ हटवून कामे सुरू करा

    विकास कामांना दिलेली स्थगिती तत्काळ हटवून कामे सुरू करा

    विकास कामांना दिलेली स्थगिती तत्काळ हटवून कामे सुरू करा

    • उत्तर नागपूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
    • आठ दिवसात विकस कामे सुरू होतील असे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

    WH News – उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील सन २०२१-२२ तसेच २०२२-२३ मध्ये कोट्यवधींच्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिल्याने उत्तर नागपुरातील विकास कामे खोळंबली आहेत. यामुळे नागिरकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे.

     

    येत्या आठ दिवसात सर्व वर्क ऑर्डर झालेली तसेच टेंडर झालेली आणि प्रस्तावित विकास कामे सुरू करण्याची मागणीचे उत्तर नागपूर ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावर येत्या आठ दिवसात विकस कामे सुरू होतील असे आश्वासन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी शिष्टमंडळाला दिले.

    निवेदनात म्हंटले आहे कि, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सरकारद्वारे १ एप्रिल २०२१ ते जून २०२२ पर्यंत शासन निधीतील सर्व मंजूर लोकोपयोगी कामांना अध्यादेश काढून विद्यमान सरकारने स्थगिती दिली. याचा फटका विकास कामांना बसला असून संपूर्ण नागपूर शहरातील विकास कामे ठप्प पडल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. शहरातील विकास कामे थांबल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला आहे.

    नागपूर जिल्ह्याचा विचार करता सन २०२१-२२ तसेच सन २०२२-२३ मध्ये तत्कालीन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विशेष प्रयत्नांती जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढवून कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर केला होता. सदर निधीअंतर्गत जनतेशी निगडित विकास कामांना मंजुरी दिलेली असताना किंवा मंजुरीच्या विचाराधीन प्रस्ताव असताना आपल्या नवीन सरकारने या सर्व विकास कामांना स्थगिती दिली आहे. आपल्या सरकारच्या धोरणामुळे नागपूर शहरातील प्रत्येक क्षेत्रातील विकास कामे खोळंबली असून जनता त्रस्त झाली आहे.

    तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात मंजूर विकास कामांवरील स्थगिती त्वरित हटवून विकास कामे तत्काळ सुरू करावी, अन्यथा उत्तर नागपुरातील जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा ईशाराही निवेदनातून देण्यात आला होता. सदर मागणीचे निवेदन नागपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

    या प्रसंगी शिष्टमंडळात उत्तर नागपूर काँग्रेस कमिटी ब्लॉक अध्यक्ष सुरेश पाटील, मुलचंद मेहर, दीपक खोब्रागडे, माजी नगरसेवक परसराम मानवटकर, उत्तर नागपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कल्पना द्रोणकर, सतीश पाली, युवक काँग्रेसचे महासचिव आसिफ शेख, संतोष खडसे, उत्तर नागपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश खोब्रागडे, मागासवर्गीय सेलचे गौतम अंबादे, ओबीसी सेलचे चेतन तरारे, निषाद इंदूरकर, राकेश इखार आदी उपस्थित होते.

  • महाराष्ट्र ट्रैवल मार्ट पर्यटन प्रदर्शनी 10 सितंबर  से नागपुर में  …7 राज्य के टूरिजम रहेंगे उपस्थित

    महाराष्ट्र ट्रैवल मार्ट पर्यटन प्रदर्शनी 10 सितंबर  से नागपुर में  …7 राज्य के टूरिजम रहेंगे उपस्थित

    महाराष्ट्र ट्रैवल मार्ट पर्यटन प्रदर्शनी 10 सितंबर  से नागपुर में  …7 राज्य के टूरिजम रहेंगे उपस्थित

    नागपुर -10 सितंबर 2022 से 12 सितंबर 2022 तक पत्रकार क्लब कन्वेंशन सेंटर , सिविल लाइंस , नागपुर में • महाराष्ट्र ट्रैवल मार्ट पर्यटन प्रदर्शनी का पहला संस्करण आयोजित किया जाएगा । यह अनूठी पर्यटन प्रदर्शनी विभिन्न राज्यों के पर्यटन विभाग के साथ सीधे बातचीत करने , सर्वश्रेष्ठ टूर ऑपरेटरों , होटल व्यवसायियों के साथ बातचीत करने , दुनिया भर के नए पर्यटन स्थलों के बारे में जानने , नवीनतम यात्रा उपकरण देखने का अवसर प्रदान करेगी ।

    एक्सपों का समय दोपहर दो बजे से रात आठ बजे तक रहेगा । एक्सपो में एंट्री फ्री है । आगंतुकों के लिए लकी ड्रा और मुफ्त उपहार होंगे । एक्सपो का आयोजन कोलकाता की दुरिजम शेल्टर ट्रैवल डिवीजन और इवेंट मैनेजमेंट कंपनी द्वारा किया जा रहा है । एक्सपो में महाराष्ट्र , गुजरात , उत्तर प्रदेश , छत्तीसगढ़ , बिहार , झारखंड , तेलंगाना आदि के राज्य पर्यटन विभाग , ट्रैवल एजेंट , टूर ऑपरेटर , होटल व्यवसायी और विभिन्न ट्रैवल एजेंट एसोसिएशन भाग लेंगे ।

    एक्सपो शहर के पर्यटन प्रेमियों को आगामी त ्योहारी सीजन के दौरान भारत या विदेश में यात्रा करने या उनकी यात्रा की योजना बनाने में मदद करेगा । एक्सपो सभी प्रतिभागियों को पर्यटन के प्रति उत्साही लोगों को अपने उत्पादों और सेवाओं का प्रदर्शन करने के लिए एक उत्कृष्ट मंच प्रदान करता है । इसका उद्घाटन नागपुर के पूर्व मेयर संदीप जोशी करेंगे । उद्घाटन समारोह में मुख्य अतिथि के रूप में पत्रकार क्लब के मानद अध्यक्ष एवं सचिव प्रमुख अतिथी के रूप में गौजूद रहेंगे । प्रदर्शनी का उद्घाटन 10 सितंबर को शाम 4.00 बजे कन्वेंशन हॉल , पत्रकार क्लब , विज्ञान संस्थान के सामने सिविल लाइन्स , नागपुर में किया जाएगा । आयोजकों ने नागरिकों से बड़ी संख्या में इस प्रदर्शनी में आने की अपील की है ।

  • रक्तदान शिबिरात १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभविले

    रक्तदान शिबिरात १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभविले

    रक्तदान शिबिरात १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभविले
    मंगरूळ दस्तगीर – स्थानिक पोलीस स्टेशन व हद्दीतील गणपती मंडळे, पोलीस पाटील,पत्रकार व लोकप्रतिनिधी तसेच श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा, राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले.यात एकूण १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभविले. रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे.राज्यात रक्ताची कमी पडू नये या भावनेने सर्वांनी रक्तदान करावे असे आव्हान रक्त संकलन रक्तपेढी विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचे डॉ.आशिष वाघमारे यांनी केले.

    मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार  सूरज तेलगोटे यांच्या पुढाकाराने हे शिबिर संपन्न झाले आहे.या शिबिराचे उद्घाटन मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार  सुरज तेलगोटे यानी स्वतः रक्तदान करून या शिबिराचे विधिवत उद्घाटन केले.शिबिरात मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या युवकांनी तसेच परिसरातील युवकांनी रासेयो स्वयंसेवक यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला.

    महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभागही महत्वपूर्ण होता.रक्त संकलन रक्तपेढी विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचे डॉ.आशिष वाघमारे डॉ. राहूल खराटे श्री धीरज बोबडे श्रीमती संगीता गायधने यांच्या मार्गदर्शनाखाली चमूने केले.शिबिराच्या यशस्वीतेंकरिता रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.नरेश इंगळे,सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा श्यामला वैद्य, प्रा सुषमा थोटे तसेच स्वयंसेवक स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. दरम्यान शिबिराला प्राचार्य डॉ. सुभाष मुरे श्री संतोष नागपुरे प्रा. विजय कामडी यांच्या सह पोलीस विभाग अधिकारी/कर्मचारी विविध गणपती मंडळाचे अध्यक्ष स्थानिक लोकप्रतिनिधी,पत्रकार आदींनी सदिच्छा पूर्वक भेटी देऊन समाधान व्यक्त केले.

    रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ नरेश इंगळे यांनी पोलीस विभागाचे कर्मचारी गणपती मंडळ पदाधिकारी पत्रकार गावकरी आणि सर्व रक्तदाते यांचे आभार मानलेत.

  • तत्कालीन सरकारच्या मंजूर विकास कामांना शिंदे सरकारने दिली स्थगिती.. – कोट्यवधींची विकास कामे ठप्प – सामान्य जनतेत असंतोष

    तत्कालीन सरकारच्या मंजूर विकास कामांना शिंदे सरकारने दिली स्थगिती.. – कोट्यवधींची विकास कामे ठप्प – सामान्य जनतेत असंतोष

    तत्कालीन सरकारच्या मंजूर विकास कामांना शिंदे सरकारने दिली स्थगिती..
    – कोट्यवधींची विकास कामे ठप्प
    – सामान्य जनतेत असंतोष
    नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यांनतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. यांनतर शिंदे व फडणवीस सरकारने शपथ घेतली आणि सत्तेत बसले. मात्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या लोकोपयोगी कामांना या शिंदे सरकारने स्थगिती दिली. १ एप्रिल २०२१ ते जून २०२२ पर्यंत शासन निधीतील सर्व लोकोपयोगी कामांना स्थगित करण्यात आले. तसा अध्यादेशही म्हणजे शासन निर्णय काढण्यात आला. याचा फटका विकास कामांना बसला असून सर्वच विकास कामे ठप्प पडल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे.

    नागपूर जिल्ह्याचा विचार करता सन २०२१-२२ मध्ये तत्कालीन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विशेष प्रयत्न करून तब्बल 500 कोटींचा निधी नागपूर जिल्ह्यासाठी प्राप्त करून घेतला होता. तसेच सन २०२२-२३ साठी विशेष प्रयत्नांती जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढवून ६७८ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला होता. परंतु सदर निधीअंतर्गत जनतेशी निगडित विकास कामांना मंजुरी दिलेली असताना किंवा मंजुरीच्या विचाराधीन प्रस्ताव असताना शिंदे सरकारने या सर्व विकास कामांना स्थगिती दिली आहे.

    शिंदे सरकार फक्त नवीन कामांच्या घोषणा करीत आहे. मात्र कुठल्याच कामांना मंजुरी दिली नाही किंवा नवीन कामांचा अद्यापही पत्ता नाही. आम्हीच राज्याचा विकास करीत आहोत, असे श्रेय लाटण्यासाठी शिंदे सरकारचा हा सर्व खटाटोप सुरू आहे. या सरकारने अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तारही पूर्णपणे केलेला नाही.

    शिंदे सरकारच्या या तुघलकी धोरणामुळे विकास कामे खोळंबली असून जनता त्रस्त झाली आहे. स्थगित केलेल्या विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन विकास कामे तत्काळ सुरू करावी, अशी मागणी जनतेच्यावतीने उत्तर नागपूर काँग्रेस कमिटी ब्लॉक अध्यक्ष मुलचंद मेहर, सुरेश पाटील, दीपक खोब्रागडे, सतीश पाली, चेतन तरारे, कल्पना द्रोणकर, निलेश खोब्रागडे आदींनी केली आहे.

    तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील मंजूर कामांना स्थगिती देत नवीन कामांना मंजुरी देण्याचे षडयंत्र शिंदे सरकार करीत असल्याचा आरोपही ब्लॉक कमिटी अध्यक्षांनी केला आहे. तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात मंजूर विकास कामांवरील स्थगिती हटवून तत्काळ विकास कामांना सुरुवात करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    —–

  • काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी राजेश लाडे यांची नियुक्ती

    काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी राजेश लाडे यांची नियुक्ती

    काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी राजेश लाडे यांची नियुक्ती

    नागपूर, – कॉंग्रेस पार्टीच्या अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी राजेश लाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अ.भा.काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठिया यांनी केली. लाडे यांच्या सोबत अनेकांची नियुक्ती अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश कार्यकारणीत करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडे यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते.

    प्रदेश अनुसूचित जाती सेलच्या माध्यमातून वंचित, शोषित नागरिकांच्या समस्या, अडी-अडचणीचे निराकरण करण्याचा प्रयत्न आणि मिळालेल्या संधीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत काँग्रेस ची विचारधारा आणि अनुसूचित जातीशी निगडित नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे राजेश लाडे म्हणालेत.

     

    लाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे कार्याध्यक्ष म्हणून दीर्घकाळ कामकाज यशस्वीरीत्या सांभाळले असून राज्यभर पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभारले आहे. सुशिक्षित, अभ्यासू, संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क असलेला चेहरा म्हणून ते राज्यभर सुपरिचित आहेत.

  • वाड़ी में प्रतापगढ़ के भाजपा सांसद का किया स्वागत..! अमरावती से युवती परिचय सम्मेलन कर लौट रहे थे…सांसद बोले पार्टी को बढ़ाओ

    वाड़ी में प्रतापगढ़ के भाजपा सांसद का किया स्वागत..! अमरावती से युवती परिचय सम्मेलन कर लौट रहे थे…सांसद बोले पार्टी को बढ़ाओ

    वाड़ी में प्रतापगढ़ के भाजपा सांसद का किया स्वागत..!
    अमरावती से युवती परिचय सम्मेलन कर लौट रहे थे…सांसद बोले पार्टी को बढ़ाओ
    वाड़ी,नागपुर – रविवार को दोपहर में प्रतापगढ़ उत्तर प्रदेश के भाजपा सांसद का वाड़ी में भाजपा कार्यकर्ताओं ने जमकर स्वागत किया।

    सांसद संगमलाल गुप्ता अमरावती से अखिल भारतीय साहू (तेली) समाज चतुर्थ युवक युवती परिचय सम्मेलन कर लौटते हुए वाड़ी में उनका काफिला भारतीय जनता पार्टी के भाजपा नागपुर विद्यार्थी आगढ़ी सह प्रमुख प्रशांत सिंह कश्यप ने रोका और फूल हार ,पुष्प गुच्छ देकर उनका स्वागत किया।सांसद ने अपना कीमती समय वाड़ी में देने से कार्यकर्ताओ में ऊर्जा निर्माण हुई।
    इस मौके पर सांसद संगम लाल गुप्ता ने पार्टी को बढ़ाने का आव्हान कार्यकर्ताओ को किया।

    समाज के निचले स्तर के नागरिकोंको न्याय दिलाने के लिए कार्य करने के लिए मार्गदर्शन किया। कार्यकर्ताओं से बातचीत के दौरान सांसद संगम गुप्ता ने उत्तर भारतीय कार्यकर्ताओं को मजबूती से कार्य करने का आवाहन किया जिससे पार्टी और संगठन को मजबूती मिले।प्रशांत सिंह कश्यप,संजय विश्वकर्मा ( दभा अध्यक्ष भाजपा) अमित शुक्ला (अध्यक्ष उ.भा.मो) विमल पल , अनिल साह के साथ शेकडो कार्यकर्ता उपस्थित थे।