Category: WH NEWS

  • श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय शाळेने केले 150 वर्ष पूर्ण..गौरव ग्रंथाचे होणार प्रकाशन…गड़करीं राहणार उपस्थित

    श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय शाळेने केले 150 वर्ष पूर्ण..गौरव ग्रंथाचे होणार प्रकाशन…गड़करीं राहणार उपस्थित

    श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय शाळेने केले 150 वर्ष पूर्ण..गौरव ग्रंथाचे होणार प्रकाशन…गड़करीं राहणार उपस्थित

    नागपुर -शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा झाला . एखादी शाळा पिढ्या – दर – पिढ्या अलौकिक प्रतिभा असलेल्या नरत्नांच्या जडणघडणीचे केंद्र बनते , देशाला गरज असलेल्या प्रतिभावंतांच्या निर्मितीचे केंद्र बनते अशा शाळा फार मोजक्या आहेत असे मत गुरुवारी मुख्यद्यपिका अर्चना जैनाबादकर यांनी टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले.

    श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय शाळा महाराष्ट्रातील सर्वात जुनी शाळा आहे . या शाळेला 150 वर्षे तर या वास्तूला जवळजवळ 250 वर्षे पूर्ण झालीत . शाळेच्या प्रदीर्घ वाटचालीत शाळेने अनेक स्थित्यंतर बघितलीत . ब्रिटिश अमलापासून ते आजतगायत ही शाळा अनेक घटनांची साक्षीदार आहे . राजकीय , सामाजिक , सांस्कृतिक , कला , क्रीडा , विज्ञान अश्या सर्वच क्षेत्रात शाळेने देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर नेतृत्व करणारे अनेक प्रतिभावंत घडविले . अनेक ऐतिहासिक घडामोडीची ही शाळा भाग राहिली . कवी केशवसूत , पहिले सरसंघचालक केशव हेडगेवार , महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक , पुरुषोत्तम दारव्हेकर , प्रकाश मंगळगिरी , भाऊ काणे , विश्राम जामदार , विजय मुनीश्वर , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासारखे अनेक विद्यार्थी शाळेने घडविले .

    शाळेचा हा गौरवशाली प्रवास ग्रंथरूपात प्रकाशित व्हावा असा शाळेचा मानस होता . त्याला आता मूर्त रूप प्राप्त होत आहे . शाळेतील काही माजी विद्यार्थी , शिक्षक आणि मुख्याध्यापिका अर्चना जैनाबादकर यांच्या पुढाकारने मुख्यसंपादक राजीव देव यांच्या नेतृत्वात हा गौरव ग्रंथ मा . केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व आंतरिक्ष शास्त्रज्ञ प्रकाश मंगळगिरी यांच्या हस्ते श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय महाल नागपूर येथे दिनांक 18 सप्टेंबर 2022 रविवार ला सायंकाळी 6:00 वाजता प्रकाशित होत आहे . शाळेचे सर्व माजी विद्यार्थी , शाळा स्नेही सर्वांनी या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय शाळेच्या मुख्याद्यापिका अर्चना जैनाबादकर यांनी केले .

  • उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा धनोजे कुनबी करणार सत्कार…विदर्भवादी वामनराव चटप यांचा होईल सत्कार केंद्रीय मंत्री यांची असणार खास उपस्थिति

    उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा धनोजे कुनबी करणार सत्कार…विदर्भवादी वामनराव चटप यांचा होईल सत्कार केंद्रीय मंत्री यांची असणार खास उपस्थिति

    उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा धनोजे कुनबी करणार सत्कार…विदर्भवादी वामनराव चटप यांचा होईल सत्कार
    केंद्रीय मंत्री यांची असणार खास उपस्थिति

    नागपुर – धनोजे कुनबी समाजत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज सेवकांचा 16 सेप्टेंबर ला सत्कार करण्याची माहिती
    प धनोजे कुणबी समाज महाराष्ट्र मध्यप्रदेश संस्था यांनी बुधवारी टिळक पत्रकार परिषद मध्ये दिली.
    समाजात समन्वय घडवून आणण्याच्या व समाजाचा विकास करण्याच्या दृष्टीने सन 2013 ला “ धनोजे कुणबी समाज विकास महासंघ , नागपूर ” ची स्थापना करण्यात आली . संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयात रीतसर नोंदणी करण्यात आली आहे .

    ही संस्था दरवर्षी आरोग्य शिबीर , रक्तदान शिबीर , विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , उपवर वधु परिचय मेळावे इत्यादीचे आयोजन करीत असते . यावर्षी धनोजे कुणबी समाजातील व्यक्तींनी गेल्या 20-25 वर्षात शैक्षणिक , सामाजिक , कृषी , उद्योग , व्यवसाय , साहित्य इत्यादि क्षेत्रात जे विशेष कार्य केले त्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्या मान्यवरांना समाज रत्न , समाज गौरव , समाज भूषण ही सन्मानपत्र देऊन सन्मान करण्याचे ठरविले आहे . दि . 16 सप्टेंबर 2022 रोज शुक्रवारला भारताचे केंद्रीय मंत्री मा . नितीनजी गडकरी साहेब यांचे शुभहस्ते सन्मानपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित कण्यात आला आहे . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मधुकरराव ढोके , अध्यक्ष धनोजे कुणबी समाज विकास महासंघ , नागपूर तथा प्रमुख पाहुणे मा . श्री कृपालजी तुमाने खासदार , रामटेक लोकसभा क्षेत्र , मा . श्री शरदराव निंबाळकर माजी कुलगुरु पंजाबराव कृषि विद्यापीठ , अकोला , मा.श्री सुधीरजी पारवे माजी आमदार उमरेड हे ाहतील . हा कार्यक्रम धनोजे कुणबी समाज भवन सूयोग नगर , नागपूर येथे दि . 16 सप्टेंबर 2022 ला सकाळी ठिक 10.00 वाजता होईल .

    कार्यक्रमास बहुसंख्य समाजबांधवांना निमंत्रित करण्यात आले आहे
    मधुकर ढोके अध्यक्ष , देवराव टोंगे उपाध्यक्ष , दिनकरराव जिवतोडे सरचिटणीस, मारोतराव वांढरे उपाध्यक्ष, नारायणराव कुथे कोषाध्यक्ष, गजाननराव आसुटकर उपाध्यक्ष, महेश दिवसे कार्यक्रम संयोजक तथा संघटक नागपूर शहर , नरेश बेरड संघटक सचिव पत्रकार परिषद ला उपस्थित होते.

  • सोनेगांव निपाणी ग्रामपंचयत का स्वच्छ भारत मिशन….अधूरा..कब होंगा पूरा…! भूमिपूजन तो किया लेकिन अबतक काम शुरू नही हुआ घर घर पर लगाने वाले पाइप पड़े है मैदान में

    सोनेगांव निपाणी ग्रामपंचयत का स्वच्छ भारत मिशन….अधूरा..कब होंगा पूरा…! भूमिपूजन तो किया लेकिन अबतक काम शुरू नही हुआ घर घर पर लगाने वाले पाइप पड़े है मैदान में

    सोनेगांव निपाणी ग्रामपंचयत का स्वच्छ भारत मिशन….अधूरा..कब होंगा पूरा…!
    भूमिपूजन तो किया लेकिन अबतक काम शुरू नही हुआ
    घर घर पर लगाने वाले पाइप पड़े है मैदान में
    वाड़ी,नागपुर –  राज्य में भारत स्वच्छ मिशन के तहत गाव गाव में सरकार ने मुहिम चलाई।लेकिन योजना अभी भी ठंडे बस्ते में पड़ी है।
    नागपुर पंचायत समिति के तहत आनेवाले सोनेगांव निपाणी ग्रामपंचयत को भारत स्वच्छ मिशन के तहत 56 लाख 25 हजार 681 रुपए निधि प्राप्त हुई।जिसका भूमिपूजन 9 जनवरी 2022 को  किया गया। लेकिन आज भी कार्य को शुरुवात नही करने से नागरिकोने सवाल उठाया है।भूमिपूजन का फ़लक भी पाइप के नीचे ही पड़ा है।
    गाव के जिला परिषद स्कूल के सामने वाली खाली मैदान में स्वच्छ भारत मिशन के तहत पीवीसी पाइप को 9 महा से खुले मैदान लाकर डाल दिया है।बताया गया कि इस पाइप का उपयोग घर घर से निकलने वाला पानी सीधे ग़डर लाइन में छोड़ने के लिए है।गाव में गंदगी ना हो,सड़को पर गंदा पानी ना हो इसलिए यह योजना को लाया गया।लेकिन एक साल से यह योजना लड़खड़ाई गई।इस संदर्भ में पंचायत सदस्य रोहित कुलमेथे ने सरपंच तेजेस्विनी धुर्वे को मासिक बैठक में सवाल पूछा गया तो सरपंच ने कोई जवाब नही देने की जानकारी सदस्य रोहित ने दी।
    ग्राम विकास अधिकारी योगेंद्र गायकवाड़ को समस्या के बारे में पूछने पर गायकवाड़ की तबियत ठीक नही होने से जानकारी नही दे सके।मैदान में छोटे छोटे बच्चे खेलते रहते है  पड़े पाइप साँप बिछु का डर बना है जो बच्चों के किए खतरा पैदा हो सकता है।सरपंच ने इस समस्या पर ध्यान देने की मांग   कमलाकर इंगले,जनार्धन भगत,विनय कांबळे,रजनी बगड़े,गणेश नवघरे, उत्तम लाड़के,के साथ पंचायत सदस्य रोहित कुलमेथे ने की।इस संदर्भ में सरपंच तेजस्विनी धुर्वे को फोन पर संपर्क करने पर संपर्क नही हो सका।
  • फर्जी राजनीतिक दलों के खिलाफ चुनाव आयोग की बड़ी कार्रवाई 86 को लिस्ट से हटाया गया, जानिए क्यों

    फर्जी राजनीतिक दलों के खिलाफ चुनाव आयोग की बड़ी कार्रवाई 86 को लिस्ट से हटाया गया, जानिए क्यों

    फर्जी राजनीतिक दलों के खिलाफ चुनाव आयोग की बड़ी कार्रवाई
    86 को लिस्ट से हटाया गया, जानिए क्यों

    दिल्ली -14 सितम्बर 22 – मंगलवार को एक बड़े कदम में, भारत के चुनाव आयोग ने 86 राजनीतिक दलों को सूची से हटा दिया, जबकि 253 दलों को निष्क्रिय घोषित कर दिया गया।

    भारत निर्वाचन आयोग ने एक बड़े कदम में 86 पंजीकृत गैर-मान्यता प्राप्त राजनीतिक दलों को अपनी सूची से हटा दिया है। इसके साथ ही अन्य 253 पंजीकृत अज्ञात दलों को निष्क्रिय सूची में रखा गया है. आयोग की ओर से कहा गया है कि 2014 के बाद से इन दलों ने न तो कोई विधानसभा और संसद का चुनाव लड़ा है और न ही आयोग द्वारा भेजे गए 16 नोटिसों में से किसी का जवाब दिया है।

    आयोग ने चुनाव चिन्ह आदेश, 1968 के तहत इन पार्टियों को कोई लाभ देने पर भी रोक लगा दी है। जिन सभी पक्षों पर मुकदमा चलाया गया, वे बिहार, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिलनाडु, तेलंगाना और उत्तर प्रदेश से हैं।

    चुनाव आयोग की सूची से बाहर किए गए दलों की संख्या

    इससे पहले इस साल मई और जून में चुनाव आयोग ने कुल 198 पंजीकृत गैर मान्यता प्राप्त दलों को सूची से हटा दिया था। इस प्रकार सूची से हटाए गए राजनीतिक दलों की कुल संख्या 198+86=284 है। मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार और अनूप चंद्र पांडे मंगलवार को कई दलों पर बड़ी कार्रवाई के साथ फर्जी राजनीतिक दलों पर नकेल कस रहे हैं।

    चुनाव आयोग के मुताबिक सात राज्यों के मुख्य चुनाव अधिकारियों की रिपोर्ट के आधार पर 253 पार्टियों के खिलाफ कार्रवाई की गई. इन दलों को निष्क्रिय दलों की सूची में जोड़ा गया है। आरपी अधिनियम, 1951 की धारा 19-ए के अनुसार, राजनीतिक दलों को अपने नाम, पते, प्रधान कार्यालय, पदाधिकारियों और पैन में बदलाव के बारे में बिना देरी किए आयोग को सूचित करना आवश्यक है, लेकिन इन दलों की ओर से कोई प्रतिक्रिया नहीं हुई। भौतिक सत्यापन किया गया और पता चला कि यह टीम उल्लिखित पते पर मौजूद नहीं थी।

    आयोग के आदेश से अगर कोई राजनीतिक दल नाराज है तो वह 30 दिनों के भीतर चुनाव आयोग या चुनाव कार्यालय को जवाब दाखिल कर सकता है। हाल ही में चुनाव आयोग ने राजस्व विभाग को 2100 से अधिक पंजीकृत गैर मान्यता प्राप्त दलों के खिलाफ कार्रवाई करने के लिए पत्र लिखा था। आयोग के अनुरोध पर, आयकर विभाग ने देशव्यापी छापेमारी की और फर्जी राजनीतिक दलों से संबंधित 4000 करोड़ रुपये से अधिक की संपत्ति और नकदी जब्त की।

    नियम क्या हैं

    एक पार्टी को चुनाव आयोग के साथ पंजीकरण के पांच साल के भीतर और उसके बाद चुनाव लड़ना होता है। यदि पार्टी लगातार छह वर्षों तक चुनाव नहीं लड़ती है, तो पार्टी को पंजीकृत दलों की सूची से हटा दिया जाएगा। इसलिए, आयोग, निष्पक्ष, स्वतंत्र, निष्पक्ष और पारदर्शी चुनावी प्रक्रिया सुनिश्चित करने के अपने आदेश के अनुसरण में, एतद्द्वारा निर्देश देता है कि 86 गैर-मौजूद आरयूपीपी को आरयूपीपी के रजिस्टर की सूची से हटा दिया जाएगा और इसके लिए खुद को जिम्मेदार नहीं ठहराएगा जाएगा।

  • कोई हमारे लड़कियों को भगाकर ले जाएंगे तो हम लड़की को बचाएंगे -नवनीत राणा मुंबई को रवाना होने के पहले हवाई अड्डे पर पत्रकारों से बात की राणा ने

    कोई हमारे लड़कियों को भगाकर ले जाएंगे तो हम लड़की को बचाएंगे -नवनीत राणा मुंबई को रवाना होने के पहले हवाई अड्डे पर पत्रकारों से बात की राणा ने

    1. ।कोई हमारे लड़कियों को भगाकर ले जाएंगे तो हम लड़की को  बचाएंगे -नवनीत राणा
      मुंबई को रवाना होने के पहले हवाई अड्डे पर पत्रकारों से बात की राणा ने
      नागपुर 13 सितंबर 22 –अमरावती की निर्दलीय सांसद नवनीत राणा मंगलवार को मुम्बई जाने के लिए डॉ. बाबासाहब आंबेडकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आई उन्हें पत्रकारो ने अमरावती के युवती के संदर्भ में सवाल के जवाब में कहा कि कोई हमारे लड़कियों को भगाकर ले जाएंगे तो क्या हम चुप रहेंगे?मैं तो बोलूंगी जाए जो करना पड़े।

    राणा ने कहा कि पुलिस महकमे में कुछ लोग ऐसे भी हैं जो अपने पद का दुरूपयोग कर रहे हैं। गलत तरीके से केस दर्ज किया जा रहा है। कुछ पुलिस अधिकारी लगातार यह पता लगाने की कोशिश कर रहे हैं कि मेरे और विधायक रवि राणा के खिलाफ केस कैसे दर्ज किया जाए। जिस काम के लिए मैं थाने गई, वह ईमानदारी से किया गया। नतीजतन, लड़की मिल गई। उसके बाद हमने उसे उसके माता-पिता को सौंप दिया,हमारा कर्तव्य हमने किया यह बात नवनीत राणा ने कहा।

    मुंबई रवाना होने से पहले वह नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों से बातचीत कर रही थीं। भीम आर्मी ने कल अमरावती में सांसद नवनीत राणा के खिलाफ मार्च निकाला। इस बारे में पूछे जाने पर उन्होंने कहा, उस लड़की को रिहा करना हमारा कर्तव्य था और हमने इसे ईमानदारी से निभाया। अब किसी को वो करने दो जो वो करना चाहता है। क्योंकि पुलिस कमिश्नर आरती सिंह हमेशा विधायक रवि राणा और सांसद नवनीत राणा के खिलाफ किसी न किसी तरह से केस दर्ज कराने की कोशिश करती हैं। लेकिन नवनीत राणा किसी से नहीं डरते। अगर कोई हमारी लड़कियों को बहला-फुसलाकर ले जाता है, तो उन्हें बचाना हमारा कर्तव्य और अधिकार है। सांसद राणा ने यह भी कहा कि इस तरह की गतिविधियों से डरने की जरूरत नहीं है.

    अमरावती के राजापेठ थाने में हुई घटना के बाद पुलिस की पत्नी ने राणा से कठोर शब्द कहे हैं. इस बारे में पूछे जाने पर उन्होंने कहा, वह पुलिस की पत्नी हैं, शिवसेना की कार्यकर्ता हैं और मैं उन्हें जानती भी नहीं हूं. ऐसे में जिन लोगों ने डीसीपी के समक्ष शिकायत की है और जिनके खिलाफ खुद सामने आकर शिकायत करेंगे उनके परिजन निश्चित रूप से सुनवाई करेंगे. जिन लोगों के खिलाफ पहले से ही मामले हैं, वे मेरे बारे में बात न करें। क्योंकि मैं जो कर रही हूं वह न्याय और अपने लोगों के लिए लड़ाई है और मैं यह लड़ाई लड़ती रहूंगी ।

  • राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद / नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या नागपूर ( ग्रामीण ) जिल्हा अध्यक्ष पदी नगरसेवक प्रवीण घोडे यांची निवड

    राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद / नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या नागपूर ( ग्रामीण ) जिल्हा अध्यक्ष पदी नगरसेवक प्रवीण घोडे यांची निवड

    राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद / नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या नागपूर ( ग्रामीण ) जिल्हा अध्यक्ष पदी नगरसेवक प्रवीण घोडे यांची निवड

    नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.शरदराव पवार साहेब यांचे विचार व पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचवणे तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तसेच जेष्ठ नेते मा.श्री.अजितदादा पवार साहेब व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. जयवंतरावजी पाटील साहेब यांचे मार्गदर्शना नुसार पक्षसंघटना वाढविणे व कर्मचाऱ्याचे प्रश्न स्थानिक स्तरावर व शासन स्तरावर सोडवणेसाठी ” राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या नागपूर ग्रामीण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे कामी व पक्षाचे ध्येय धोरण समाजा पर्यंत पोहोचविणे करीता आपली जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे.आपण पक्ष वाढीसाठी सक्रिय काम कराल व कर्मचारी यांना न्याय मिळवून द्याल असा विश्वास ठेवून या आशयाचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद / नगर पंचायत कर्मचारी संघटनाचे प्रदेशाध्यक्ष मा.सुभाष खु.मालपाणी यांनी हिंगणा नगर पंचायत चे नगरसेवक प्रविण घोडे यांना दिले. घोडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय, राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार , जेष्ठ नेते मा.अजितदादा पवार ,प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील , माजी मंत्री रमेशचंद्रजी बंग , यांना दिले या नियुक्तीचे पत्र मा.रमेशचंद्रजी बंग यांच्या निवासस्थानी बंग साहेबांच्या हस्ते देण्यात आले.

    या प्रसंगी शामबाबू गोमासे , राजुभाऊ गोतमारे , बबनराव अव्हाले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती , नरेश नरड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा , प्रभाकर लेकुरवाळे संचालक खरेदी विक्री हिंगणा , हिंगणा , योगेश सातपुते सरपंच सातगाव , सुनिल बोदांडे पं.स.सदस्य हिंगणा , उमेश राजपूत पं. स.सदस्य हिंगणा , गुणवंत चामाटे नगरसेवक हिंगणा , दादाराव इटनकर नगरसेवक , विशाखा लोणारे नगरसेविका , मेघा भगत नगरसेविका , रामराव येळणे , श्रावण राऊत , सुधाकर धामंदे , अरुण भोयर , विनोद येळणे , प्रतीक येळणे , अशोक नागपुरे , भूषण लोणारे ,

  • बौद्धांनी व्यर्थ खर्च करू नये… तो खर्च समाजकार्यात लावा- सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव 

    बौद्धांनी व्यर्थ खर्च करू नये… तो खर्च समाजकार्यात लावा- सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव 

    बौद्धांनी व्यर्थ खर्च करू नये… तो खर्च समाजकार्यात लावा- सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव 

    चंद्रपुर जिला प्रतिनिधि -समाजात व्यर्थ करण्याची सवय आजही आहे,जसे तेरवी, बर्थ डे,लग्न,व इतर मिरवणुक या वर मोठा पैसा खर्च केला जातो आता तो खर्च बौध्द समाजाने न करता समाजकार्यात खर्च करावे असे मत भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव व हेमंत पाझारे यांनी व्यक्त केले.

    दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी पंचशील चौक नगर परिषद घुग्घुस च्या मागे गावंडे बिल्डींग जवळ असलेले स्मृतीशेष बैयनाबाई नगराळे यांचे वृद्धापनामुळे रात्रो १०:३० वाजता दुख:त निधन झाले. याच्या अंतवीधी बौद्ध स्मशान भुमी घुग्घुस येथे करण्यात आला. परिवारातील सदस्य अरुण कांबळे यांनी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव व हेमंत पाझारे यांना तिसऱ्या दिवशीय कार्यक्रम आम्ही उद्या दिनांक १२ सप्टेंबर २०२२ ला करण्याचे ठरविले आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.

    सुरेश मल्हारी पाईकराव, हेमंत पाझारे यांनी एक समाजात नवीन चळवळ सुरू करुन काहीतरी नवीन बदलाव आपण समाजामध्ये घडविण्याचा निच्छय केला असून आपल्या समाजामध्ये पैसा असुन समाजातील लोक व्यर्थ पैसा उडवितात ज्यामुळे समाजातील कार्यक्रम सुध्दा मोठ्या प्रमाणात घेणे सुध्दा कठीण होत चालले आहे.

    तर सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी हेमंतभाऊ पाझारे यांनी सांगितले की वाढदिवस, गृहप्रवेश, तिसरा दिवस असा कार्यक्रमात पैसा व्यर्थ करण्यापेक्षा जर समाजातील लोकांनी हा पैसा समाजामध्ये दान दिला तर समाजाकडे पैसा गोळा होऊन समाजातील कोणतेही कार्यक्रम किंवा यातुन आपण समाज घडवु शकतो

    असा ठाम विचार आपण समाजातील लोकांपर्यंत पोहोचेल यामाध्यमातून अरुण कांबळे यांनी जो तिसऱ्या दिवशीचा कार्यक्रम घेण्याचे चे ठरविले होते त्यांना हि बाब सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव व हेमंतभाऊ पाझारे यांनी समजवून सांगितले व अरुण कांबळे यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना सांगितले तर सर्व परिवारातील सदस्य या उपक्रम समजून आंनदीत झाले व खरच आपल्या समाजाकडे इथुन पैसा गोळा होईल म्हणून स्मृतीशेष बैयनाबाई नगराळे यांच्या परिवारातील सदस्य अरुण कांबळे, धनराज धुप्पे, यांनी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव हेमंत पाझारे चंद्रगुप्त घागरगुंडे यांना आमंत्रित करुन सर्व परिवारातील सदस्याचा समक्ष पाच हजार रुपये दान देण्यात आले.

    भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी सर्व बौद्ध बांधवांना या उपक्रमाचा माध्यमातून संदेश दिला कि जर आपण वाढदिवस, गृहप्रवेश, तिसरा दिवस, व अन्य कोणतेही कार्यक्रम करण्या ऐवजी हा पैसा जर समाजाकडे दान दिला तर यामधुन समाजाला घडविण्याचे काम आणि एक आंबेडकरी चळवळ मोठी करु शकतो कारण आपला कार्यकर्ता हा पैसा मुळे माघ पडतो म्हणून आपण समोर जात नाही. म्हणून सर्व जेथुन होते त्यातून दान द्यावे. असा संदेश सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव अध्यक्ष भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस यांनी दिला यावेळेस विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंतभाऊ आनंदराव पाझारे चंद्रगुप्त घागरगुंडे योगेश नगराळे, अरुण कांबळे, धनराज धुप्पे, आदी उपस्थित होते

  • चांदूर रेल्वे तालुक्यात अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुक्सानाची भरपाई द्या…नागरिकांनी दिले तहसीलदार यांना निवेदन

    चांदूर रेल्वे तालुक्यात अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुक्सानाची भरपाई द्या…नागरिकांनी दिले तहसीलदार यांना निवेदन

    चांदूर रेल्वे तालुक्यात अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुक्सानाची भरपाई द्या…नागरिकांनी दिले तहसीलदार यांना निवेदन
    चांदूर रेल्वे ता.प्रतिनिधि -तालुक्यात तीन दिवस लगातार वरुण राजा बरसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीसह घरांचे नुकसान झाले.
    संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन अस्तव्यस्त झाले.झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्या करिता सुमेर दुर्योधन यांच्या नेतृत्वात सोमवारी शेतकर्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. 80ते 90 टक्के लोकांनाच्या घरांचे नुकसान झाले असून कपासी,सोयाबीन ,तुर फलबाग,सन्त्रा पिकांचे नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे.तालुक्यातील झालेल्या नुक्सानाची त्वरित मोका चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.

  • रामटेके सारखे शिक्षक तयार झाल्यास जी. प. शाळेला शुगीचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही —कविता साखरवाडे

    रामटेके सारखे शिक्षक तयार झाल्यास जी. प. शाळेला शुगीचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही —कविता साखरवाडे

    रामटेके सारखे शिक्षक तयार झाल्यास जी. प. शाळेला शुगीचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही —कविता साखरवाडे
    कुही प्रतिनिधि – वेलतुर जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्या सौ कविताताई साखरवाडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिवनापुर येथे सदिच्छा भेट दिली.नुकताच 5 सप्टेंबर ला शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद नागपूर वतीने कुही पंच्यायात समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जीवनापुर येथील शिक्षक हितेशकुमार मधुकर रामटेके यांची जिल्हा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार करिता निवड झाली. जिल्हा परिषद नागपूर येथील खेडकर सभागृहात आ.श्री. सुनील केदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने हितेशकुमार रामटेके यांना गौरविण्यात आले होते.

    सौ.कविताताई साखरवाडे यांनी प्रत्येक्षात शाळेला भेट देऊन हितेशकुमार रामटेके यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला याप्रसंगी शाळेचा नयनरम्य परिसर शालेय बाग शाळेची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचे मनोगतात मत व्यक्त केले. ईतर शाळांनी जिवनापूर शाळेचं आदर्श घ्यावे असा पुनरुच्चार केला. या प्रसंगी जिवनापूर येथील सरपंच श्री फारुक अली सय्यद, श्री सुधाकर नरुले अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सुधाकर चंदणखेडे पोलीस पाटील , संजय बोरघरे तंटामु्ती अध्यक्ष , दिलीप आजबले उपसरपंच , रियासद अली सय्यद , बाळाजी मांढरे ,सुरेखताई गुरपुडे, चंद्रकुमार शिवूरकर, मनोज बोरकर ,अरविंद कुंभरे स.शी, भगवान पाटील स.शी,खुशबू मेंड वाडे , स्नेहल भागवतकर , स्वप्नील भागवतकर मंगला नवघरे ,वैशाली चांडणखेदे ,माला भैसारे,प्रमिला दुधपाचारे व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होते.

  • नागपुर की रुचिका जसवानी ने जीता  इंडिया गैलक्सी मिस का खिताब 

    नागपुर की रुचिका जसवानी ने जीता  इंडिया गैलक्सी मिस का खिताब 

    नागपुर की रुचिका जसवानी ने जीता  इंडिया गैलक्सी मिसेज का खिताब 

    नागपुर – भारत की सबसे प्रमुख प्रतियोगिता श्रीमती इंडिया गैलेक्सी का ग्रैंड फिनाले 29 अगस्त 2022 को नई दिल्ली में आयोजित किया गया था जिसमे नागपुर की रुचिका जायसवाल ने इंडिया गैलक्सी मिसेज का खिताब जीता।

    पूरे देश से ऑनलाइन ऑडिशन के माध्यम से 30,000 आवेदकों में से 60 विवाहित महिलाओं को फाइनलिस्ट के रूप में चुना गया था । लगभग 2 महीने तक ग्रूमिंग और ट्रेनिंग सेशन ऑनलाइन हुए । पैजेंट सप्ताह में रैंप वॉक , मंच पर उपस्थिति , आत्मविश्वास निर्माण , पोषण , मेकओवर पर गहन प्रशिक्षण सत्र शामिल थे । एक सामाजिक समस्या के बारे में संस्कृति , प्रतिभा और प्रस्तुति के दौर थे । इस विशाल आयोजन में मिसेज यूनिवर्स अरब एशिया 2016 अनुपमा शर्मा , मिसेज यूनिवर्स 2019 अमिता पांडा , अभिनेता सौरभ रॉय , अभिनेता सनी सचदेवा , सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट डॉ वरुण कात्याल , बॉलीवुड सिंगर शंकर साहनी जैसी कई चमचमाती हस्तियों और हस्तियों की उपस्थिति देखी गई।

    मिसेज यूनिवर्स सेंट्रल एशिया दिव्या पाटीदार जोशी , मिसेज यूनिवर्स साउथ पैसिफिक एशिया कविता मोहरकर • नागपुर महाराष्ट्र की रुचिका जेसवानी ने ” MRS . SHINING STAR ” का उप खिताब जीता । नेशनल पेजेंट मिसेज इंडिया गैलेक्सी 2022 के ग्रैंड फिनाले में ” श्रीमती इंडिया गैलेक्सी 2022 ( गोल्ड ) ” का खिताब जीतने वाले शीर्ष पर मिसेज इंडिया गैलेक्सी का आयोजन वाइब्रेट कॉन्सेप्ट्स द्वारा किया जाता है ।

    शो के निदेशक श्री गगनदीप कपूर ने कहा कि आत्म – सुधार की दिशा में हर कदम मायने रखता है और इसे पोषित किया जाएगा । रुचिका जेसवानी वाइब्रेंट कॉन्सेप्ट्स द्वारा इस तरह के परिवर्तन से गुजरने के अवसर के लिए आभारी हैं और उन्हें और अधिक आत्मविश्वास से भर देती हैं । वह इसके लिए खुश और आभारी भी है उसके परिवार और दोस्तों का समर्थन । रुचिका जेसवानी का विचार है कि जीवन के प्रति एक अच्छा दृष्टिकोण रखने , अपने दम पर जीवन जीने के लिए दृढ़ निर्णय लेने और अपनी महत्वाकांक्षाओं का बहादुरी से पालन करने से महिलाओं को सशक्त बनाया जा सकता है ।

    ‘ मैं दूसरों को उन चीजों के बारे में भावुक और लेजर केंद्रित होने के लिए प्रोत्साहित करना चाहता हूं जो उन्हें आंतरिक पूर्णता प्रदान करते हैं ‘ एक समग्र योग और पिलेट्स प्रशिक्षक होने के नाते मैं सभी को संतुलित और स्वस्थ जीवन शैली अपनाने के लिए प्रेरित करना चाहती हूं । ‘ ~ जैसा कि उन्होंने कहा गिन्नी कपूर , मिसेज इंडिया गैलेक्सी के निदेशक सह मुख्य सलाहकार ने कहा ” भारतीय महिलाओं में काफी संभावनाएं हैं और अगर उन्हें सही प्रशिक्षण और अनुभव दिया जाए तो वे महान ऊंचाइयों को प्राप्त कर सकती हैं । प्रतियोगिता में परिवर्तनकारी यात्रा बाधाओं को तोड़ने में मदद करती है और एक नई दृष्टि विकसित करने में मदद करती हैं “इस खिताब से रुचिका ने नागपुर का नाम रौशन किया।