Category: नागपुर न्यूज़

  • बाबा ताजुद्दीन के दर से एकता-भाईचारे का पैगाम दुनियाभर में पहुंचाएंगे – सालाना उर्स पर राष्ट्रीय कौमी एकता कांफ्रेंस में सभी धर्मों के धर्माचार्यों ने लिया संकल्प

    बाबा ताजुद्दीन के दर से एकता-भाईचारे का पैगाम दुनियाभर में पहुंचाएंगे – सालाना उर्स पर राष्ट्रीय कौमी एकता कांफ्रेंस में सभी धर्मों के धर्माचार्यों ने लिया संकल्प

    बाबा ताजुद्दीन के दर से एकता-भाईचारे का पैगाम दुनियाभर में पहुंचाएंगे
    – सालाना उर्स पर राष्ट्रीय कौमी एकता कांफ्रेंस में सभी धर्मों के धर्माचार्यों ने लिया संकल्प
    नागपुर- महान सूफी संत हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह के 100 सालाना उर्स के अवसर पर ताजाबाद ट्रस्ट एवं आॅल इंडिया उलेमा मशाइख बोर्ड के संयुक्त तत्वावधान में विश्व सूफी कांफ्रेंस व राष्ट्रीय कौमी एकता कांफ्रेंस आयोजित की गई। सभी धर्मों के धर्माचार्यों ने इस मंच से कहा कि बाबा ताजुद्दन के दर से एकता और भाईचारे का पैगाम पूरी दुनिया में पहुंचाएंगे। इस अवसर पर मुख्य रूप से मौलाना सैयद मोहम्मद अशरफ अशरफी जिलानी (किछौछा शरीफ), भारतीय सर्वधर्म संसद के अध्यक्ष गोस्वामी सुशील महाराज, मोटिवेशनल स्पीकर सुवीर सरन, सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य, मौलाना सैयद शाह शमीमुद्दीन मुनामी, सलमान चिश्ती (अजमेर), समाजसेवी व नेत्री शाजिया इल्मी, मौलाना तनवीर हाशमी (कर्नाटक), आचार्य रामगोपाल दीक्षित, जेएनयू दिल्ली के प्रोफेसर ख्वाजा इकरामुद्दीन, स्वामी मोहन जी (स्वीट्जरलैंड), दिल्ली सिख प्रबंधन के सलाहकार परमजीत सिंह चंडोक, कार्यक्रम के संयोजक व इंटरनेशनल सुन्नी सेंटर के चेयरमैन मौलाना सैयद आलमगीर अशरफ, स्वामी सारंग महाराज, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के चेयरमैन प्यारे जिया खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र जिचकार, फारूख बावला, बुर्जिन रंडेलिया, गजेंद्रपाल सिंह लोहिया, मुस्तफा टोपीवाला, हाजी इमरान खान उपस्थित थे।

     

    ट्रस्ट के चेयरमैन प्यारे खान ने प्रस्तावना रखते हुए कहा कि बाबा ताजुद्दीन की दरगाह एकता की मिशाल है। यहां सभी धर्मों क लोग एक साथ बाबा की खिदमत करते है, यह सौहार्द्र की बड़ी मिशाल है। गुलाम रसूल दहलवी ने मंच संचालन किया,ताज अहमद राजा ने आभार व्यक्त किया इस बीच ट्रस्ट की ओर से सभी वक्ताओं का सत्कार किया गया।राष्ट्रगीत से समारोह का समापन हुआ, कांफ्रेंस में सभी धर्माचार्यों व अन्य वक्ताओं ने संबोधित करते हुए मार्गदर्शन दिया।

    कार्यक्रम की शुरुआत करते हुए मौलाना डॉ. सैयद शाह शमीमुद्दीन मुनामी ने कहा कि दरगाह वह केंद्रबिंदू होती है, जहां सभी धर्मों के लोग इकट्ठा होते है. धर्म चाहे कोई भी हो, उसमें मोहब्बत की सीख होती है. लेकिन कुछ लोग धर्म के नाम पर आपस में बैर रखते है. जबकि हमें सूरज, चांद, पानी से धर्म के प्रति सच्ची निष्ठा की सीख लेनी चाहिए. सूरज बिना किसी भेदभाव के सभी को प्रकाश देता है, इसीलिए हमें भी धर्म की राह पर चलते हुए एक-दूसरे के प्रति मन में किसी तरह का बैर नहीं रखना चाहिए।

    इस दौरान मौलाना सैयद मोहम्मद अशरफ ने कहा कि कुछ लोग अधर्म को धर्म बनाने की कोशिश कर रहे है, ऐसे लोग अपने निजी स्वार्थ के लिए लोगों के बीच द्वेषभावना पैदा कर दूरियां बढ़ाने का काम कर रहे है। लेकिन सूफी संतों के सौहार्दपूर्ण पैगाम से इन्हें रोका जाएगा, मोहब्बत से नफरतों को खत्म करेंगे,देश की एकता अखंडता व विकास के लिए शांति जरूरी है, इसलिए देश से मोहब्बत है तो पहले शांति स्थापित करों और यह आपसी भाईचारे से ही संभव होगी।

    भाईचारा ही भारत की खूबसूरती
    गोस्वामी सुशील महाराज ने कहा कि एकता भाईचारा ही भारत की खूबसूरती है. इसे बरकरार रखने के लिए वर्ष 2006 में भारतीय सर्वधर्म संसद का गठन किया गया. आज भी इस तरह के मंच से हम लोग भाईचारे की संस्कृति को बनाए रखने के लिए पहल कर रहे है. सूफी संतों के विचारों को लोगों तक पहुंचाकर इसे बरकरार रखा जा सकता है. बाबा ताजुद्दीन के चरणों में नतमस्तक होक आज हम साथ चलने का संकल्प लेते है।

    मानवता की सेवा ही सच्चा धर्म
    परमजीत सिंह चंडोक ने कहा कि करतारपुर साहिब से गुरुनानक जी ने दुनिया को प्यार, शांति का संदेश दिया. उनके साथियों में हिंदू-मुस्लिम दोनों ही थे. आज भी वहीं सौहार्द्र की तस्वीर बरकरार है. मानवता की सेवा ही सच्चा धर्म है. सूफी संतों ने इसी रास्ते पर चलकर लोगों को जागरुक किया. हमें भी बाबा के बताए मार्ग पर चलकर उर्स मनाने का संल्प लेना चाहिए।

    मोहब्बत का पैगाम देना होगा
    समाजसेवी शाजिया इल्मी ने कहा कि सूफी संतों के विचारों में आपसी भाईचारा है. उन्होंने हमेशा लोगों को जोड़ा है. मौजूदा दौर में इस विचारधारा को एक-दूसरे तक पहुंचाना जरूरी है. हम सबको मिलकर नफरत फैलाने वालों से लड़ना है और लड़ाई मोहब्बत का पैगाम देना है. मोहब्बत से ही दिलों को जोड़ा जा सकता है. दूरियां खत्म की जा सकती है.

  • कर्मचारी भविष्य निधी मध्ये भ्रष्टाचार… पदोन्नति बदली प्रकरण…पत्रकार परिषद मध्ये संघटनेने दिली माहिती

    कर्मचारी भविष्य निधी मध्ये भ्रष्टाचार… पदोन्नति बदली प्रकरण…पत्रकार परिषद मध्ये संघटनेने दिली माहिती

    कर्मचारी भविष्य निधी मध्ये भ्रष्टाचार… पदोन्नति बदली प्रकरण…पत्रकार परिषद मध्ये संघटनेने दिली माहिती

    नागपुर – “ कर्मचारी भविष्य निधी संघठनेत अनुसूचित जाति तसेच अनुसुचित जमातीतील कर्मचारी व अधिकारी यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राचि व घेतलेल्या पदोन्नति व बदली प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या करिता शनिवारी टिळक पत्रकार भवन येथे संघटनेच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेवून मागणी केली .

    ” महाराष्ट्र राज्यतील कर्मचारी भविष्य निधी संघठनेत १७ कार्यलय आहे . यात आरक्षित जागांवर बनावट जात प्रमाणपत्र सादर करुन नौकरी मीळवलेले जवळपास ८० ते ९ ० कर्मचारी व अधिकारी विविध पदावर कार्यरत असुन महाराष्ट्रराज्य कायदा २००१ सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय व DOPT चे निर्देश यांचे उल्लंघन करुन कार्यालयातील नियुक्ती प्राधिकारी,सक्षम अधिकारी अशा बोगस कर्मचार्यांना विविध प्रकारे संरक्षण देत आहेत . गेल्या काही वर्षापासुन मी स्वतः भविष्य निधी कर्मचार्यांची एस.सी,एस.टी संघटनेचा सरचिटनिस या नत्याने अशा बोगस कर्मचार्यांवर अधिकृत नियमाद्वारे कार्यवाही करण्यासाठी गेल्या काही वर्षापासुन पत्र व्यवहार करत असल्याची माहिती पत्रकार परिषद मध्ये दिली.

    आल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन चे केंद्रिय अध्यक्ष प्रा . मधुकर उइके आम्हाला वेळोवेळी सहकर्य करीत आहेत . मुंबई मुख्यालयात झोनल कार्यालयाचे अतिरिक्त केंद्रिय आयुक्त यानी वेळोवेळी महाराष्ट्रतील १७ कार्यालयाशी संपर्क साधुन त्यांना अधिकृत नियमाद्वारे कार्यवाही करण्याकरिता आदेश दिले . १७ कार्यालयापैकी फक्त बांद्रा कार्यालयाने कार्यालयीन प्रक्रिया करुन कार्यवाही सुरु केली असता आमच्या मुख्य कार्यालय दिल्ली यांनी कुणाच्यातरी दबावाखाली येउन कार्यवाही बंद करायला लावली व ( status Co ) यथास्थिती ठेवला . संघटनेने मुख्य कार्यालय दिल्ली यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करूण त्यांना नियमाद्वारे कार्यवाही करायला विनंती केली असता त्यानि टोंलवा टोंलविचे उत्तरे दिली . सर्वोच्च न्यायालयाने R.B.I. संदर्भात दिलेल्या निर्नयानुसार आमच्या कार्यलयाने अशा कर्मचार्यना संरक्षण दिले , पण २४ जुलै २०२० ला ज्या आधारे संरक्षण दिले होते ते परिपत्रक रद्द केले Status Co राखायला सांगितले .

    ह्या सर्व भ्रष्टाचारात महाराष्ट्र कार्यालयातील बोगस कर्मचारी व भविष्य निधी आयुक्त ( I ) / प्रभारि अधिकारी ( OIC ) यांचा संगनमत असल्याचा संघटनेचा संशय आहे व मुख्यालय दिल्ली यांचेवर कुठल्यातरी राजनितीक नेत्याचा दबाव येत असल्याची शंका वर्तविली जात आहे . ह्या सर्व प्रकरणामुळे खऱ्या आदिवासी समाजावर व कार्यालयातील कर्मचार्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल सर्व क्षेत्रातून दुर्लक्ष होत आहे कार्यालयात नौकरी मिळविल्यापासुन तर बदली पद्दोन्नती पर्यंत सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्याची शंका पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केली .

    हा अन्याय आता फक्त अनुसुचित जमातीच्या लाेकांपर्यंतच मर्यादित नसुन सर्वच वर्गाला Open , Obc , Sc , St या वर्गावर परिणाम होत आहे . याचे खास उदाहरण म्हणजे नुकत्याच २६/०२/२०२१ व १०/०३/२०२१ ला झालेल्या बढतीमध्ये १७ बनावट कर्मचार्यांना खुल्या प्रवर्गातुन बढती देण्यात आली . जर ह्या १७ कर्मचार्यांवर वेळीच कार्यवाही करण्यात आली असती तर ह्या बढती प्रक्रियेत अनुसूचित जमातीतील उम्मेद्वार , इतर मागासवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील पात्र उम्मेदवारांना बढती मिळाली असती . हा सर्व भ्रष्टाचार सक्षम अधिकारी यांची मिलीभगत असून बदलीसाठि पात्र असलेल्या कर्मचार्यांवर अन्याय व भेदभाव होत असल्याचा आरोप ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन चे केंद्रीय अध्यक्ष प्रा.मधुकर उइके ,प्रफुल नागदिवे सरचिटणीस कर्मचारी भविष्य निधि एस सी,एसटी संघटना यांनी पत्रकार परिषद मध्ये लावला.

  • महात्मा गांधी स्कूल के मुख्याध्यापक का अपहरण… 30 लाख की मांगी फिरौती.!

    महात्मा गांधी स्कूल के मुख्याध्यापक का अपहरण… 30 लाख की मांगी फिरौती.!

    महात्मा गांधी स्कूल के मुख्याध्यापक का अपहरण…
    30 लाख की मांगी फिरौती.!

    नागपुर –  जरीपटका स्थित महात्मा गांधी स्कूल के एक मुख्याध्यापक की मनकापुर इलाके से शुक्रवार की रात में अपहरण होने से पूरे नागपुर शहर में हड़कंप मच गया है।नागपुर पुलिस के सामने एक बड़ा चैलेंज खड़ा हुआ है।प्राप्त सूत्र के जानकारी के अनुसार जरीपटका निवासी मुख्याध्यापक प्रदीप मोतिरामानी बीती रात से लापता थे।परिवार वालो कि चिंता बढ़ने लगी।

    कभी कही पर भी नही जानेवाले मुख्यध्यापक आखिर कहा गए यह सवाल परिवार को सता रहा था।तब उनकी बेटी ने फोन किया तो अपहरणकर्ताओं ने फोन उठाया और पिता की रिहाई के बदले 30 लाख रुपये की फिरौती मांगी। फोन को सुनते ही लड़की के साथ परिवार के होश उड़ गए।घटना की खबर नागपुर शहर में हवा की तरह फैली।पुलिस भी सख्ती में आई।पुलिस आयुक्त अमितेश कुमार के सामने एक बड़ा चैलेंज खड़ा हुआ।पुलिस ने सभी और घटना की सूचना देकर मुख्याध्यापक की गहनता से तलाश शुरू कर दी है। सूत्र ने बताया गया कि नागपुर पुलिस की पूरी टीम अपहरण के मामले को रफा-दफा करने में जुटी है।सूत्रों से मिली जानकारी के अनुसार जरीपटका निवासी प्रदीप मोतीरामनी जरीपटका क्षेत्र के महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय के प्रधानाध्यापक हैं। बीती रात वह बाइक से निकले थे।

    लेकिन देर रात तक वह घर नहीं लौटे, जिससे परिजनों में भय व्याप्त हो गया। जब मोतीरामनी की बेटी ने अपने पिता के मोबाइल पर संपर्क किया तो अपहरणकर्ताओं ने उसके पिता की जगह फोन उठाया और साफ-साफ कहा कि अगर आप उसके पिता को जिंदा देखना चाहते हैं तो शनिवार दोपहर तक 30 लाख रुपये तैयार रख लें।साथ ही पुलिस को सूचना न देने की चेतावनी भी दी।अब इस मामले को किस तरह से सुलझाती इसकी और सभी की नजरें लगी है।

  • गडचिरोली शहरात राजकारणाची भानगड करणारे भुरटे पुढारी चोर’..!  पोट भरण्यासाठी उचलला राजकारण्यांनी गोरखधंदा- ब्लॅकमेलर आणि तिन बायकांचा दादला आणि तडीपारचा समावेश?

    गडचिरोली शहरात राजकारणाची भानगड करणारे भुरटे पुढारी चोर’..! पोट भरण्यासाठी उचलला राजकारण्यांनी गोरखधंदा- ब्लॅकमेलर आणि तिन बायकांचा दादला आणि तडीपारचा समावेश?

    गडचिरोली शहरात राजकारणाची भानगड करणारे भुरटे पुढारी चोर’..!
    🔹 पोट भरण्यासाठी उचलला राजकारण्यांनी गोरखधंदा-
    🔹ब्लॅकमेलर आणि तिन बायकांचा दादला आणि तडीपारचा समावेश??

    नागपूर (चक्रधर मेश्राम)

    राजकारण म्हटले की त्यातील डावपेच, छक्के-पंजे आणि हेवेदावे ओघानेच वाढत आहेत. “इरसाल राजकारणाची भानगड मांडणार ‘ गाव थोर ..राजकीय पुढारी चोर’ हे सर्वमान्य झाले आहे. हे सद्यस्थितीत तरी नाकारता येत नाही.

    राजकरणाचे सूत्र कधी बदलेल, आणि कोणाच्या खांद्यावर स्वार होऊन कोण कधी स्वार्थासाठी लुटारू बनेल याचा नेम नाही! अशा या राजकारणी लोकांच्या इरसाल भानगडीचा आढावा ‘गाव थोर पुढारी चोर’ या मराठी सिनेमातून घेतला आहे. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष असो, खुर्चीसाठी एकमेकांचे पाय खेचणाऱ्या पुढाऱ्यांवर निशाणा साधणारा हा विनोदी सिनेमा लोकांचे भरघोस मनोरंजन करणारा आहे.
    राजकीय वाटचाली बाबत खूप सारे मोठं..मोठे विधाने वापरता येतात.

     

    काही बेशरम स्वार्थी राजकारणी भुरट्यांना अक्षरश: हाकलून दिले असल्याचे अनेक उदाहरणे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आहेत. भाडखाऊ नेत्याची बिनकामाची बोचरी आणि सर्वसामान्यपणे, प्रामाणिकपणे जिवन जगणाऱ्या अधिकारी आणि जनहिताच्या दृष्टीने काम करणाऱ्यांवर विनाकारण टीका करणाऱ्यांना कवळीचीही शरम वाटत नाही.अशा प्रसंगाचाही त्यात उल्लेख केला आहे.
    स्वतःचे आणि परिवाराचे पोट भरण्याची औकात नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील काही लोकांनी राजकीय झेंडा हातात घेऊन, आणि कोणत्याही प्रकारची सहनिशा न करता ब्लॅक मेलिंग करण्यासाठी खोटारडे धंदे सुरू केले आहेत. ” माझ्याकडे सगळा हिशोब, बोलायला भाग पाडू नका” असे पोकळ इशारे देणारे राजकारणी गडचिरोली जिल्ह्यात बेदम मार खाऊन जातात तरी चर्चा होत नाही याचे नवल वाटते.त्यावेळी विकाऊ आणि तडीपारचा शिक्कामोर्तब झालेले भिकमांगे लुटारू पत्रकार आणि आणि बेशरम स्वार्थी राजकीय पुढारी जातात तरी कुठे असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

    ‘गाव विकसासाठी गावातील लोकं थोर असतातच परंतु पुढारी चोर’ हा सिनेमा मनोरंजनासाठी महत्वपुर्ण आहे. राजकीय कर्तव्याची जाणीव देखील प्रेक्षकांना करून देणारा आहे. मंगेश मुव्हीज प्रस्तुत या सिनेमात ‘पॉलिटीकल’ या भारदस्त शब्दाचा अर्थ अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक पितांबर काळे यांनी केला आहे. निर्माते मंगेश डोईफोडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. राजकीय वर्तुळातील डावपेच विनोदी शैलीतून मांडणाऱ्या या सिनेमामध्ये दिगंबर नाईक, प्रेमा किरण, चेतन दळवी, सिया पाटील, किशोर नांदलस्कर आदी कलाकारांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात . पुणे आणि दौंड परिसरात या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे.

  • युवक काँग्रेसतर्फे ‘हर मतदाता जोडेगा आधार’ शिबिराचे आयोजन – शेकडो लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ

    युवक काँग्रेसतर्फे ‘हर मतदाता जोडेगा आधार’ शिबिराचे आयोजन – शेकडो लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ

    युवक काँग्रेसतर्फे ‘हर मतदाता जोडेगा आधार’ शिबिराचे आयोजन
    – शेकडो लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ
    नागपुर –  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे मध्य नागपुरातील कसाबपुरा, नालसाहब रोड मोमीनपुरा येथे ‘हर मतदाता जोडेगा आधार’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते झाले.
    शिबिरात मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करणे, ई-श्राम कार्ड तयार करणे, तसेच युवक काँग्रेसचे सदस्यता नोंदणी अर्ज भरणे आदी सुविधा देण्यात आल्या होत्या. परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

     

    याप्रसंगी कुरेशी समाजाचे मुख्य हाजी अब्दुल कदीर, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव व गुजरातचे प्रभारी अजित सिंग, शहर काँग्रेसचे महासचिव अतिक कुरेशी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आसिफ शेख, सतीश पाली, आयोजक फजलूरहमान कुरेशी, शहर युवक काँग्रेसचे अझहर शेख, नकील अहमद, जैद कुरेशी, राकेश इखार, निलेश खोब्रागडे, अनुप धोटे, सचिन वसनिक, दानिश अली, विलियम साख़रे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • दाभा मनपा स्कूल के 49 छात्रों को किया नोट बुक का वितरण ..तान्हा पोले पर समाजसेवक एस कुमार फुलके बिल्डर का उपक्रम

    दाभा मनपा स्कूल के 49 छात्रों को किया नोट बुक का वितरण ..तान्हा पोले पर समाजसेवक एस कुमार फुलके बिल्डर का उपक्रम

    दाभा मनपा स्कूल के 49 छात्रों को किया नोट बुक का वितरण ..तान्हा पोले पर समाजसेवक एस कुमार फुलके बिल्डर का उपक्रम
    वाड़ी,नागपुर – अपने जन्म दिन के अवसर पर दाभा के मनपा स्कूल के छात्र छात्राओं को नोट बुक का वितरण कर एक समाजसेवक ने सामाजिक दायित्व निभाया।
    गौरतलब है कि महानगर पालिका की हालात ठीक नही है।गरीब छात्र ही पढ़ाई करते है।गरीबो के बच्चो को कुछ मदत हो इसलिए समाजसेवक एस कुमार फुलके ने अपने जन्म दिन के अवसर पर दाभा स्थित मनपा के उच्च प्राथमिक स्कूल के 49 छात्र छात्राओं को सोमवार को नोट बुक का वितरण किया।

    पहली कक्षा से लेकर 8 वी कक्षा तक के बच्चों को सभी विषयों के लिए नोट बुक का वितरण किया।साथ ही मनपा स्कूल में अच्छी शिक्षा देने वाली टीचर को भी सम्मानित किया।समाजसेवक एस कुमार फुलके ने बताया कि 1975 में मैं दाभा मनपा के इसी स्कूल में पढ़ाई की है।आज की स्थिति मनपा के स्कूलों को उतनी खास नही है।मैंने स्कूल को भेट दी तो पता चला कि बच्चों के पास कुछ शिक्षा साहित्य की कमी है।इसे ध्यान में रखते हुए मैने मन मे सोच लिया व नोटबुक देने का निर्णय लेकर सोमवार को 49 छात्र छात्राओं को नोटबुक का वितरण कर मुझे प्रसन्न लगा।इस मौके पर भंते प्रज्ञा प्रिय,भंते कृपाली,श्रद्धा गणवीर, पूजा बोसकर, सचिन शंभरकर ,अनिल पारखी,शिक्षिका अलका करडभाजने, उपस्थित थे ।

  • बाबासाहेबांच्या संविधानात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर -धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा धम्मसंदेश -जगाला शांतता, करुणा आणि प्रज्ञाची गरज

    बाबासाहेबांच्या संविधानात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर -धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा धम्मसंदेश -जगाला शांतता, करुणा आणि प्रज्ञाची गरज

    बाबासाहेबांच्या संविधानात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
    -धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा धम्मसंदेश
    -जगाला शांतता, करुणा आणि प्रज्ञाची गरज

    नागपूर, 29 ऑगस्
    देशासमोर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, बेरोजगारी, विषमता अशी अनेक मोठी आव्हाने असून संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. मात्र कितीही आव्हान आणि संकट असले तरी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बाबासाहेबांच्या संविधानात आहे. संविधान म्हणजे देशाचा श्वास आहे. या राष्ट्रीय ग्रंथामुळेच लोकशाही जिवंत आणि राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्व भारतीयांचे प्रयत्न असावेत, अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी व्यक्त केली.

    वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला इंदोरा विहार येथील निवासस्थानी धम्मसंदेश देताना ते बोलत होते. ससाई म्हणाले, माणूस कितीही मोठा बुद्धिवंत असला आणि तो इतरांचा द्वेष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. त्यामुळे कुणाचाही द्वेष करू नका. माणसामाणसात प्रेम निर्माण करा, त्याची फुले निर्माण करा. कारण आज जगाला शांतता, करुणा आणि प्रज्ञेची खर्‍या अर्थाने गरज आहे.

    जीवन फुलांसारखे सुंदर असले तरी आयुष्य संकटात सापडले आहे. एकीकडे माणूस सुखासाठी धडपडतो तर दुसरीकडे संकटाच्या जगात माणसांचा संघर्ष सुरूच आहे. ‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा’ पण जगभरात घडणार्‍या घडामोडी मानवी मन आणि मेंदू विचलित करणार्‍या आहेत. मात्र मानवाने विचलित न होता संकटाचा सामना करावा. तथागत बुद्ध यांची मानवी आयुष्याकडे बघण्याची दृष्टी प्रगल्भ व परिणामकारक होती. त्यामुळे त्यांचा मार्ग नवी दृष्टी प्रदान करण्यास उपयुक्त आहे, असेही ससाई म्हणाले.

    आयुष्यात शेकडो लढाया जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय मिळवा. मग विजय नेहमीच तुमचाच होणार आहे. हा विजय तुमच्याकडून कोणीही हिरावून घेणार नाही. वाईटाने वाईटावर कधीही मात करता येत नाही. तिरस्काराला केवळ प्रेमाने संपवले जाऊ शकते. त्यामुळे आयुष्यात हिंसाचाराला स्थान नको, हीच स्थायी शांततेची नांदी ठरू शकेल. तुम्ही भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका, भूतकाळात गुंतू नका, केवळ वर्तमान काळावर लक्ष्य केंद्रीत करा. जीवनात आनंदी राहण्याचा हा एकमेव उजेडमार्ग आहे.

    जीवनात तुम्ही किती चांगल्या पुस्तकाचे वाचन करता. कितीही चांगले शब्द ऐका. मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा कोणताही उपयोग होत नाही. नेहमी रागात राहणे म्हणजे जळलेल्या कोळशाला दुसर्‍या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेने पकडून ठेवण्यासारखेच आहे. हा राग, द्वेष सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो. भविष्यात प्रकाशवाट निर्माण करण्यासाठी वर्तमानाचे संकट ओळखून स्वत:च्या अंतरगात दीप चेतवा, असेही भदंत सुरेई ससाई म्हणाले.

  • पूरे राज्य में ‘ हलाल विरोधी कृति समिति की स्थापना कर ‘ हलाल अनिवार्यता ‘ का विरोध करेंगे ! – हिन्दू जनजागृति समिति

    पूरे राज्य में ‘ हलाल विरोधी कृति समिति की स्थापना कर ‘ हलाल अनिवार्यता ‘ का विरोध करेंगे ! – हिन्दू जनजागृति समिति

    पूरे राज्य में ‘ हलाल विरोधी कृति समिति की स्थापना कर ‘ हलाल अनिवार्यता ‘ का विरोध करेंगे ! – हिन्दू जनजागृति समिति
    नागपुर – भारत ‘ सेक्युलर ‘ देश होते हुए भी देश में धर्म के नाम पर समांतर ‘ इस्लामी अर्थव्यवस्था ‘ हलाल प्रमाण पत्र के माध्यम से निर्माण की जा रही है । इस हलाल अर्थव्यवस्था के कारण भारतीय अर्थव्यवस्था तथा राष्ट्र की सुरक्षा संकट में पड़ गई है । इस हलाल अर्थव्यवस्था का विरोध करने हेतु पूरे राज्य में प्रत्येक जिले में ‘ हलाल अनिवार्यता विरोधी कृति समिति ‘ स्थापित की जाएगी , ऐसी जानकारी हिन्दू जनजागृति समिति के महाराष्ट्र एवं छत्तीसगढ राज्य के प्रवक्ता श्री सुनील घनवट ने पत्रकार परिषद में दी ।

    नागपुर के ‘ टिळक पत्रकार भवन ‘ में आयोजित पत्रकार परिषद में वे बोल रहे थे । इस समय अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा के सभापती श्री . शामसुंदर सोनी , अखिल भरतीय ब्राह्मण महासंघ के महाराष्ट्र राज्य सचिव श्री . आनंद घारे , लोकजागृती मोर्चा के अध्यक्ष अधिवक्ता श्री . रमण सेनाड भी उपस्थित थे । ‘ हलाल प्रमाण पत्र केवल मांस तक सीमित नहीं रहा खाद्य पदार्थ , सौंदर्य प्रसाधन , औषधियां , चिकित्सालय गृह निर्माण संस्था , ‘ मॉल ‘ इत्यादि पर भी यह लागू किया जाने लगा है ।

    व्यापारियों को आवश्यकता ना होते हुए भी प्रत्येक उत्पाद के लिए 47 हजार रुपए का शुल्क देकर ‘ हलाल प्रमाण पत्र ‘ तथा उसका ‘ लोगो ‘ खरीदना पड रहा है । भारत शासन की खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरण ( FSSAI ) इस संस्था द्वारा प्रमाण पत्र देने की अधिकृत व्यवस्था होते हुए भी निजी मुसलमान संस्थाओं द्वारा यह प्रमाण पत्र क्यों और किस लिए लें ? भारत इस्लामी देश नहीं सेक्युलर देश है । इसलिए शासन इस अवैध हलाल प्रमाण पत्र को तत्काल बंद करें । भारत शासन की ‘ कृषि एवं संस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण ( APEDA – अपेडा ) इस विभाग द्वारा निर्यात के लाइसेंस के लिए हलाल प्रमाण पत्र लेना तथा कारखाने में एक निजी मुसलमान निरीक्षक की नियुक्ति करना अनिवार्य किया गया था ।

    वास्तव में भारत से निर्यात होनेवाले मांस में से 46 प्रतिशत मांस ( 6 लाख टन , अर्थात वार्षिक 23 हजार 646 करोड रुपए का मांस ) वियतनाम कंबोडिया इत्यादि गैर इस्लामी देशों में निर्यात होता है । इन देशों में मांस निर्यात करनेवालों को भी अनावश्यक रूप से हलाल प्रमाण पत्र लेना पड रहा था । ‘ हिन्दू जनजागृति समिति द्वारा इसका विरोध करने पर मोदी सरकार ने इस हलाल प्रमाण पत्र की अनिवार्यता निरस्त की

    देश के केवल 15 प्रतिशत मुसलमान समाज को इस्लाम पर आधारित हलाल चाहिए , इसलिए 85 प्रतिशत गैर इस्लामी जनता पर इसे थोपना उनके संवैधानिक धार्मिक अधिकारों तथा ग्राहक अधिकारों के विरुद्ध है । इसलिए भारत शासन के ‘ रेलवे सेवा ‘ , तथा ‘ पर्यटन महामंडल ‘ जैसे जिन जिन ‘ सेक्युलर ‘ संस्थाओं में ‘ हलाल ‘ खाद्य पदार्थ की आपूर्ति की जाती है , शासन उन्हें तत्काल बंद करने का आदेश दे । उसी प्रकार ‘ मैकडोनाल्ड ’ , ‘ केएफसी ‘ जैसे जिन निजी बहुराष्ट्रीय प्रतिष्ठानों द्वारा 100 प्रतिशत हलाल पदार्थों की बिक्री की जा रही है , वे भी इसे पूर्णतः बंद करें । सभी घटनाओं के विरोध में जिले- जिले में ‘ हलाल अनिवार्यता विरोधी कृति समिति ‘ की स्थापना कर जनता एवं व्यापारियों में जागृति की जाएगी । इस उपक्रम में राष्ट्रप्रेमी नागरिक सम्मिलित हों , ऐसा आवाहन समिति की ओर से पत्रकार परिषद में किया गया ।

  • राजीवनगर वर्धा रोड येथे स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबिर व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात.

    राजीवनगर वर्धा रोड येथे स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबिर व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात.

     

    राजीवनगर वर्धा रोड येथे स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबिर व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात.

    नागपुर – दिनांक 28 ऑगष्ट रोजी राजीव नगर मैदानात सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पक्षाचे दक्षिण पश्चिमचे मंत्री किशोर चन्ने यांच्या नेतृत्वात व मित्रमंडळींच्या सहकार्याने तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. तसेच आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्याचप्रमाणे भजन मंडळाचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

     

    कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश भोयर माजी स्थायी समिती अध्यक्ष, मीनाक्षीताई तेलगोटे, माजी विधी सभापती पल्लवीताई श्यामकुळे, माजी लक्ष्मीनगर झोन सभापती लहुजी बेहते, माजी नगरसेवक वनिताताई दांडेकर, माजी नगरसेविका रमेश गिरडे, रमेश दलाल, एडवोकेट उदय डबले, प्रशांत आकांत आदी मान्यवर उपस्थित होते.

     

    याप्रसंगी सर्वमान्यवरांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली व आपआपले विचार मांडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्ती गीताने करण्यात आली. आरोग्य शिबिरात 165 लोकांनी लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर चन्ने मित्र परिवार यांनी सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
    प्रास्ताविक किशोर चन्ने यांनी तर संचालन विजूताई गद्रे यांनी केले व आभार प्रा.सचिन काळबांडे यांनी मानले.

  • आकर्षक वेशभूषा परिधान करणारे बालक व सुसज्जित नंदी पुरस्कृत

    आकर्षक वेशभूषा परिधान करणारे बालक व सुसज्जित नंदी पुरस्कृत

    आकर्षक वेशभूषा परिधान करणारे बालक व सुसज्जित नंदी पुरस्कृत

    नागपुर –  कपिल नगर युवा मित्र परिवार द्वारा आयोजित “भव्य तान्हा पोला” कपिल नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ह्या वेळी उपस्थित लहान मुलांना शिक्षण उपयोगी सामग्री व बिस्कीट आणि इतर खाऊचे वाटप करण्यात आले.
    या प्रसंगी सतीश पाली, मोहन मोटघरे, जाभुळकर जी, मधु धांडे, अजय सोमकुवर, अभिजीत मेश्राम, नितेश झझाड, अशुल जागडे, स्वपनिल धाडे, निशांत जागडे, मयुर मोटघरे, सम्यक सोनटकके, रिषभ खोबरागडे व वस्तीतील नागरिक मोठया सख्येने उपस्थित होते