Category: राष्ट्रिय

  • राष्ट्रीय कवि सम्मेलन व नयनाभिराम सत्कार की धूम,, तन्हा नागपुरी के अध्यक्षता में एवं संचालन में राष्ट्रीय समरसता के पैगाम,,

    राष्ट्रीय कवि सम्मेलन व नयनाभिराम सत्कार की धूम,, तन्हा नागपुरी के अध्यक्षता में एवं संचालन में राष्ट्रीय समरसता के पैगाम,,

    राष्ट्रीय कवि सम्मेलन व नयनाभिराम सत्कार की धूम,,
    तन्हा नागपुरी के अध्यक्षता में एवं संचालन में राष्ट्रीय समरसता के पैगाम,,
    नागपुर,, लहरपुर सीतापुर उत्तर प्रदेश की पूर्णौदय साहित्यिक संस्थान व्दारा सोमवार 17अक्टूबर2022को हिन्दी मोर भवन सीताबर्डी नागपुर के उत्कर्ष हाल में राष्ट्रीय कवि सम्मेलन व नयनाभिराम सत्कार कार्यक्रम राष्ट्रीय समरसता के क्रांतिकारी बानगी में सम्पन्न हुआ,, संस्थान के राज कलानवी , पूनम देवी राज, साहित्यिक हेमलता मिश्र मानवी,व राहुल शामकुंवर,डा, प्रशांत जामलिया‌,डा, कैलाश शर्मा,के प्रमुखता में सर्व प्रथम मां, सरस्वती जी को श्रद्धा पूर्वक माल्यार्पण किया गया।

    उल्लेखनीय हैं कि कार्यक्रम की अध्यक्षता व संचालन परिचित कवि तन्हा नागपुरी ने जिम्मेदारी से सराहना में संभाला,संत कबीर सम्मान व नागपुर महोत्सव के तहत निमंञित तथा उपस्थित जाने माने कवि कवयित्रीयोका का स्वागत सत्कार संस्थान व्दारा स्मृति चिन्ह, प्रशस्ति पत्र व चमकीले पटको के‌ माध्यम से गरिमा के साथ, मान्यवरो के हस्ते किया गया,, पश्चात राष्ट्रीय कवि सम्मेलन का आगाज, उस्ताद शायर निजाम राही भिलाई ने किया जिन्होंने अपनी बेजोड़ स्पष्टवादिता में सामाजिक व राष्ट्रीय रचनाएं पेश करके भरपूर तालियां बटोरी,,

    शायर , जमील अंसारी, इमरान फ़ैज़, शिवमंगल सिंह,डा, प्रशांत जामलिया‌, डा कैलाश शर्मा, सिहोर,डा, अनिल चतुर्वेदी मुंबई, हेमलता मिश्र मानवी, पूनम देवी राज,राज कलानवी, राहुल शामकुंवर, संजय गोडघाटे, हृदय चक्रधर,मानिक खोब्रागडे, दीपक पंचभाई ,पवन कोरडे‌,रुबी दास , रोशनी गणवीर ,रति चौबे, चंन्द्रकला भरतिया,निशा खापरे ,सरोज गर्ग, सुभाष मानवटकर, प्रीति तिवारी नमन गाजियाबाद,मंजुषा किंजवेडकर आदि ने बेहतरीन काव्य पाठ करके माहौल को मंत्रमुग्ध किया,, प्रास्ताविक,राज कलानवी , पूनम देवी राज, सीतापुर, स्वागत सत्कार सरोज गर्ग, और अंत में आभार, राहुल शामकुंवर ने माना ,, बेहतरीन अध्यक्षता व कामयाब संचालन के लिए, उस्ताद शायर निजाम राही,कमल नामपल्लीवार , गजेन्द्र सिंह चन्देल,अकरम कुरैशी, विजय खवसे,नीतिन बागडे, मनोहर गजभिए,लक्षण लोखंडे ,आदि ने तन्हा नागपुरी का हार्दिक अभिनंदन किया,, एतिहासिक व यादगार कार्यक्रम में शामिल करने लिए सभी को धन्यवाद व आयोजन समिति को साधुवाद देने उपस्थित श्रोताओं ने राज कलानवी के प्रति आभार व्यक्त किया,,

  • नांदेडमध्ये पँथर्सचा शुक्रवारी राज्यस्तरीय गौरव सोहळा.. अविनाश महातेकर, गंगाधर गाडे, जयदेव गायकवाड, दिवाकर शेजवळ प्रमुख अतिथी

    नांदेडमध्ये पँथर्सचा शुक्रवारी राज्यस्तरीय गौरव सोहळा.. अविनाश महातेकर, गंगाधर गाडे, जयदेव गायकवाड, दिवाकर शेजवळ प्रमुख अतिथी

     

    नांदेडमध्ये पँथर्सचा शुक्रवारी राज्यस्तरीय गौरव सोहळा..
    अविनाश महातेकर, गंगाधर गाडे, जयदेव गायकवाड, दिवाकर शेजवळ प्रमुख अतिथी

    नांदेड दि.१२ ऑक्टोबर २०२२:
    नामांतराच्या लढ्यात घरे-दारे, संसाराची सर्वाधिक आहुती, बलिदान देणाऱ्या आणि दलित पँथरला संजीवनी देणाऱ्या मराठवाड्यात पँथरच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव येत्या १४ ऑक्टोबर(शुक्रवार) रोजी दणक्यात साजरा होणार आहे. हा समारंभ दुपारी १२ ते संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान नांदेडच्या कुसुम सभागृहात पार पडणार आहे.

    या सोहळ्यात राज्यभरातील झुंजार, त्यागी, समर्पित पँथर्सचा गौरव करण्यात येणार आहे, अशी घोषणा ज्येष्ठ रिपब्लिकन नेते, ‘पँथर’ सुरेशदादा गायकवाड यांनी राज्यात आज एका पत्रकाद्वारे केली आहे. नांदेडच्या दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीने पँथरच्या या गौरव सोहळ्याचे आयोजन केले असून सुरेशदादा गायकवाड हे त्याचे स्वागताध्यक्ष आहेत.

    या समारंभाचे उदघाटन ज्येष्ठ पँथर नेते, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
    माजी आमदार ‘पँथर’ जयदेव गायकवाड (पुणे) ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ(मुंबई), ज्येष्ठ पँथर नेते गंगाधर गाढे( औरंगाबाद) हे या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.

    पँथरच्या या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात आंबेडकरी चळवळीचे समीक्षक प्रा. एम. आर. कांबळे(सोलापूर), प्रख्यात साहित्यिक प्रा. डॉ. प्रकाश मोगले हे प्रमुख मार्गदर्शक आहेत, अशी माहिती दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीच्या पत्रकात त्यांनी दिली आहे.

    दुपारी १२ वाजता पँथरच्या लढ्यातील शहिदांच्या आणि आंबेडकरी चळवळीतील दिवंगत सेनानीच्या वारसांचा सन्मान करण्यात येणार आहे.
    तर, दुपारी २.३० वाजता मराठवाड्याच्या औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड या आठही जिल्ह्यातील झुंजार, समर्पित पँथर्सचा खास सत्कार करण्यात येणार आहे.

    या समारंभात ज्येष्ठ पत्रकार बी. व्ही. जोंधळे, रामभाऊ पेरकर, किशोर थोरात( माजी उप महापौर) संजय उजगरे, ज्येष्ठ पत्रकार जी. पी. मिसाळे, प्रा. सुनील मगरे, प्रा. प्रतिभा आहिरे, गौतम लांडगे, राजानंद सुरडकर यांचाही विशेष सन्मान करण्यात येईल, अशी माहिती सुरेशदादा गायकवाड यांनी दिली.

    या सोहळ्याच्या प्रसंगी नांदेडचे शाहीर गौतम पवार आणि संचातर्फे क्रांतिकारी आंबेडकरी जलसा सादर केला जाणार आहे असी माहिती सुरेशदादा गायकवाड
    स्वागताध्यक्ष, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती सुरेशदादा गायकवाड यांनी दिली… संपर्क मो:8421883300

  • वार-पलटवार विनोद देशमुख  अरे पुन्हा लोकशाहीच्या पेटवा मशाली

    वार-पलटवार विनोद देशमुख अरे पुन्हा लोकशाहीच्या पेटवा मशाली

    वार-पलटवार
    ✍️विनोद देशमुख

    अरे पुन्हा लोकशाहीच्या पेटवा मशाली
    ————————————————–
    चला. शिवसेनेच्या दोन्ही गटांना नवं नाव, नवं चिन्ह मिळालं एकदाचं ! आणि, पहिल्यांदाच दोन शिवसेना अस्तित्वात आल्या !! उद्धवसेनेला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाव मिळालं आणि शिंदेसेना म्हणजे ‘बाळासाहेबांची शिवसेना’.
    उद्धव ठाकरेंना चिन्ह मिळालं ‘मशाल’, तर एकनाथ शिंदेंना मिळाली ‘ढाल-तलवार’. यामुळे प्रश्न तात्पुरता सुटला असला तरी, खरी लढाई पुढेच आहे. अंधेरी (पूर्व) विधानसभा आणि नंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधून लोकांचा कल जरूर कळेल. ही जनतेच्या न्यायालयातील ‘लिटमस टेस्ट’ असेल. पण, निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ यांचे अंतिम निर्णय आल्याशिवाय या गुंत्याचा निकाल मात्र लागणार नाही. त्यासाठी आपल्या व्यवस्थेत किती दिवस वाट पाहावी लागेल, हे कोणालाच सांगता येणार नाही.

    तूर्तास, बाळासाहेब नावाचा बाप पक्षाच्या नावात मिळाल्यामुळे दोन्ही गट खुश आहेत. शिंदेसेनेचे बाळासाहेब कोणते, मला माहीत नाही, ही आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया मात्र निव्वळ बालिश ! अहो, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आणि त्यांचा वारस कोण, यासाठीच तर एवढं महाभारत घडलं, हे साऱ्या जगाला माहीत आहे. (काही विकृत लोकांनी तर बाळासाहेब देवरस, बाळासाहेब आंबेडकर आणि इतरही काही बाळासाहेबांची नावं घेऊन शिंदेसेनेची टिंगल करण्याचा प्रयत्न करीत स्वत:ची नसलेली अक्कल पाजळली !) आजचं वास्तव हे आहे की, शिवसेना दोघांची अन् बाळासाहेबही दोघांचे ! यातील कोण बापाचं नाव राखतो, प्रतिष्ठा वाढवतो आणि वारस सिद्ध होतो, याकडे उभ्या महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेलं आहे.
    मशाल चिन्ह शिवसेनेसाठी तीन तपांपूर्वीच लाभदायी ठरलं होतं. 1985 मध्ये छगन भुजबळ हे त्यांचे एकमेव आमदार निवडून आले. नंतर लगेच मुंबई महानगरपालिकाही पहिल्यांदाच ताब्यात आली.

    शिवसेनेचे पहिले खासदार मोरेश्वर सावे (संभाजीनगर) हे 1989 मध्ये मशालीवरच निवडून गेले. हा इतिहास उत्साहवर्धक असला तरी, याच भुजबळांनी सेनेत पहिलं मोठं बंड केलं आणि पुढच्या आणखी मोठ्या- राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे- उठावांना प्रेरणा दिली, सावेंचा मुलगा अतुल आज भाजपाचा आमदार आहे, हे सत्य नाकारता येईल का ? याचा अर्थ, मशालीची झळ स्वत:ला सुद्धा लागू शकते, हे लक्षात ठेवायलाच हवं.
    ढाल-तलवार हे चिन्ह म्हणजे थेट छत्रपती शिवाजी महाराजांशीच संबंध ! महाराज म्हणजे बाळासाहेबांसह अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत. आणि शिवरायांचा प्रत्येक मावळा ढाल-तलवार घेऊनच स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढला. मराठी संस्कृतीचं ते प्रतीकही आहे. शिंदेसेना स्थापन झाली तेव्हा उद्धवसेनेनं आरोप केला होता- “राहिले ते मावळे, उडाले ते कावळे !” पण चिन्हवाटपात मावळ्यांच्या हातात मशाल आली अन् ‘कावळ्यां’ना मात्र मावळ्यांची ढाल-तलवार मिळाली ! उद्धवसेनेची मशाल ‘घड्याळ’ बांधलेल्या ‘हाता’त आहे.

    याउलट, शिंदेसेनेला दोन तलवारी आणि एक ढाल मिळाली. म्हणजे डबल अटॅक आणि डिफेन्सही. शिंदेसेनेचा एक नेता यावर म्हणाला- “दोन तलवारींच्या एका घावात दोन काय, तीन तुकडे !” बोला आता.
    “दुसऱ्यांना जाळण्यापेक्षा मशाली अन्यायाविरुद्ध पेटल्या पाहिजे” अशी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त करून एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेला टोलाही लगावला. स्थापनेपासून बाळासाहेबच शिवसेनेचे सूत्रधार असले तरी, त्यांनी लोकशाही पद्धतीने पक्ष चालविला आणि नेहमी इतरांनाच संधी दिली. स्वत: सरकारी पद घेणं टाळलं. 2019 मध्ये मात्र उद्धव ठाकरेंनी स्वत:च मुख्यमंत्री होऊन आणि सोबतच मुलालाही मंत्री बनवून ठाकरेंची घराणेशाही रुजू केली. त्यामुळे खऱ्या शिवसैनिकांवर झालेल्या अन्यायातूनच ‘शिंद्यांचं बंड’ घडलं. तेव्हा, मशाल हाती आली म्हणजे ओक्के असं समजण्याचं कारण नाही !
    आता पक्षांच्या नावांबद्दल थोडंसं. शिवसेना हे नाव दोन्ही गटांनी वापरू नये, असा आदेश देणाऱ्या निवडणूक आयोगानं स्वत:च दोन्ही गटांच्या नव्या नावात शिवसेना शब्द कसा काय मान्य केला, याचं आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. एकटा शिवसेना शब्द चालत नाही. पण जोडजंतर केलेल्या नावात तो शब्द चालतो, हा काय प्रकार आहे ? तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना, ही काय पक्षांची नावं झाली !! विचित्र आणि लांबलचक. तर्काच्या अन् बुद्धीच्या पल्याड जाणारा आणि स्वत:चाच आदेश निरर्थक ठरविणारा (महंमद तुघलकी !) निर्णय वाटतो हा. वादात सापडलेलं नाव बाद म्हणजे बादच. मग ते कोणत्याही स्वरूपात चालणार नाही, अशी कठोर भूमिका घेण्याची गरज होती. आपल्याकडील घटनात्मक संस्था सुद्धा ढिसाळ आणि राजकारणाला अवास्तव महत्त्व देऊन वागतात, हेच यातून दिसून येतं. अशानं लोकशाही मजबूत आणि लोकाभिमुख होण्याऐवजी राजकारणाच्या आणि घराण्यांच्या खुंट्यालाच बांधलेली राहणार अन् नेत्यांना तेच तर हवं आहे. म्हणून लोकशाहीतील जाणत्याअजाणत्या राजांविरुद्ध मशाली पेटल्या पाहिजे आणि त्यांच्याशी लढले पाहिजे. घराणेशाही नही चलेगी, नही चलेगी

  • अशोका विजयादशमी विशेष..! हिन्दू धर्म का नही उनके विचारों के खिलाफ बाबासाहब भीमराव अंबेडकर ने धम्मक्रान्ति की.. बाबासाहब अम्बेडकर के जीवन पर प्रकाश.

    अशोका विजयादशमी विशेष..! हिन्दू धर्म का नही उनके विचारों के खिलाफ बाबासाहब भीमराव अंबेडकर ने धम्मक्रान्ति की.. बाबासाहब अम्बेडकर के जीवन पर प्रकाश.

    अशोका विजयादशमी विशेष..!
    हिन्दू धर्म का नही उनके विचारों के खिलाफ बाबासाहब भीमराव अंबेडकर ने धम्मक्रान्ति की…
    बाबासाहब अम्बेडकर के जीवन पर प्रकाश.

    नागपुर – आधुनिक भारतीय राजनीति विचारक, जिन्हें दलितों के मसीहा और भारतीय संविधान निर्माता के रूप में आज भी याद किया जाता है । बाबासाहब डॉक्टर भीमराव अंबेडकर का प्रारम्भिक जीवन पर एक नजर डालेंगे …. डॉ भीमराव अम्बेडकर का जन्म 14 अप्रैल , 1891 को मध्य प्रदेश के मऊ गांव में हुआ । उनके पिता जी का नाम रामजी मालोजी अम्बेडकर और माता जी का नाम भीमाबाई था । पिता जी सेना में सूबेदार मेजर के पद पर आसीन थे । उनकी माता ने कुल चौदह बच्चों को जन्म दिया जिनमें से केवल पांच ही जीवित रहे ।

    जन्म के सामय भीम राव का व्यक्तित्व व शारीरिक संरचना काफी अच्छी थी । इसलिए उनका नाम भी सकपाल रखा गया था ।भीमराव अंबेडकर की प्रारम्भिक व उच्च शिक्षा एक संघर्ष रहा।बाल्यावस्था से ही भीम राव कुशाग्र बुद्धि के स्वामी थे । निम्न जाति में जन्म लेने के कारण उन्हे अपमान और यातना का सामना करना पड़ा । फिर भी उन्होंने शिक्षा जारी रखी । पांच वर्षकी आयु में उन्हें स्कूल में प्रवेश मिला । दाखिले के साथ ही मुख्याध्यापक ने एक शर्त रखी थी कि भीमराव महार जाति जिसे कि महाराष्ट्र में अछूत जाति माना जाता था।

    उन्हें स्वर्ण जातियों के विद्यार्थी के साथ नहीं बैठया जा सकता था । जहां उच्च जाति के विद्यार्थियों के जूते रखे जाते थे उन्हें वहां बैठकर शिक्षा अर्जित करनी थी तथा बैठने के लिए टाट पट्टी या बीछावन भी घर से लाना होगा , साथ ही उन्हें उच्च जाति के विद्यार्थियों से दूर रहना होगा रामजी इन सभी शर्तों को मानने को तैयार हो गए । ताकि उनका पुत्र अच्छी शिक्षा प्राप्त कर सके ।

    ● भीमराव पहले भी छूआछूत का दंश झेल चुके थे । वह पढ़ाई में बहुत तेज थे जिसके कारण वह शीघ्र ही अध्यापकों के प्रिय बन गए । सभी शिक्षक उनसे अपार स्नेह करते थे और उनकी सहायता करते थे । उक्त मुख्याध्यापक को भी भीमराव से और उनमें छुपी प्रतिभा से इतना स्नेह हो गया था कि उन्होंने भीमराव के नाम के साथ अपनी जाति के गौत्र का शब्द अम्बेडकर भी जोड़ दिया । अब सकपाल भीमराव अम्बेडकर बन चुका था ।

    ● प्रारम्भिक शिक्षा उन्होंने प्रथम श्रेणी में पास की और उच्च शिक्षा के लिए उन्हें दूसरे विद्यालय में प्रवेश लेना था । परन्तु दाखिले के पैसे न होने के कारण पिताजी को घर की बड़ी सी परात गिरवी रख कर उन्हें स्कूल में प्रवेश दिलवाना पड़ा । अब भीम राव एलफिस्टन हाई स्कूल में प्रवेश ले चुके थे यहां से उन्होंने प्रथम श्रेणी में हाई स्कूल की परीक्षा पास की

    ● उच्च स्कूल प्रथम श्रेणी में पास करने के पश्चात् भीमराव को कॉलेज में प्रवेश की चिंता सताने लगी । क्योंकि उनके पिता की आर्थिक स्थिति इतनी अच्छी नहीं थी कि वह उन्हें कॉलेज में प्रवेश दिलवा सकें । अतः अपने मित्र केलुस्कर के आग्रह पर वह बड़ौदा नरेश के दरबार में पहुचें और अपनी व्यथा सुनाई । राजा अनुभवी थे उन्होने भीमराव को 25 रूपये मासिक छात्रवृति देने और 100 रूपये कॉलेज में प्रवेश व किताबें आदि खरीदने के लिए दिए । यह राशि उन्हें तब तक दी जानी थी जब तक वह पढ़ाई करना चाहते थे ।

    ● भीमराव ने बीए 1913 में प्रथम श्रेणी में पास की । इसी समय उनका विवाह रमाबाई से हो गया । फिर वे उच्च शिक्षा के लिए अमेरिका गए । 21 जुलाई 1913 कोलम्बिया विश्वविद्यालय में उन्हें प्रवेश मिल गया । 2 जून 1915 में उन्होंने ईस्ट इण्डिया कम्पनी का प्रशासन एवं वित व्यवस्था पर अपना संवाद प्रस्तुत किया और 10 जून 1916 को उन्होने पी एचडी की उपाधि प्राप्त की । 1916 में लंदन के एक स्कूल से एमएस सी डी एस सी और बार एट लॉ की उपाधि लेकर भारत आ गए ।

    ● अमेरिका व ब्रिटेन से उच्चतर शिक्षा प्राप्त करने के पश्चात् डॉ ० अम्बेडकर वापिस भारत आ गए और बड़ौदा रियासत को अपनी सेवाएं प्रदान की । उन्हें सैन्य सचिव के पद पर नियुक्त किया गया और उनका वेतन 2000 रूपये प्रतिमाह निश्चित किया गया । परन्तु वहां पर अधीनस्थ कर्मचारियों के उनके प्रति नकारात्मक व्यवहार व अपमानजनक स्थिति से वह काफी दुखी हुए और अपने पद से त्याग पत्र दे दिया ।

    ● फिर वे अपने मित्र केलुस्कर की सहायता से वह बम्बई के कॉलेज में अर्थशास्त्र और राजनीतिशास्त्र के प्रोफेसर नियुक्त हुए । परन्तु अपने सहयोगी प्रोफेसर के उनके प्रति अपमानजनक व्यवहार से दुखी होकर उन्होंने वह नौकरी भी छोड़ दी । उसके पश्चात् उन्होंने लॉ की अधुरी पढ़ाई पूरी करने का निश्चय किया ।
    ● 1920 में वह लंदन गए और शिक्षा प्राप्त की तथा ” रूपए की समस्या पर अपना थीसिस लिखना आरम्भ किया ।

    ● उसके बाद उन्होंने दलित उत्थान , उपेक्षित और गरीब जनता के लिए अपना जीवन अर्पित करने का निश्चय किया और वकालत के पेशे को अपना लिया शीघ्र ही उन्हें एक मुकदमा दलित बनाम ब्रह्मण मिला जिसमें ब्राह्मणों ने दलितों को कुएं से पानी भरने के कारण उन पर मानहानि का मामला चलाया था , परन्तु अम्बेडकर ने अपने तर्कों द्वारा उनके दावे को असत्य सिद्ध कर दिया इससे दलित वर्ग में अम्बेडकर के प्रति श्रद्धा उमड़ पड़ी । डॉ ० अम्बेडकर के राजनीतिक जीवन का आरम्भ 1925 में हुआ और उन्हें बम्बई विधान परिषद् के लिए मनोनीत किया गया ।

    (महार सम्मेल 1926 ) ● 1926 में महाराष्ट्र में दलित समाज द्वारा एक महा सम्मेलन का आयोजन किया गया । इस सम्मेलन में महाराष्ट्र सहित गुजरात मध्य प्रदेश से भी लोग सम्मलेन में भाग लेने आए थे । इस सम्मेलन में सेना में दलितों की भर्ती , गरीब विधार्थियों को छात्रवृति देने और निःशुल्क शिक्षा की व्यवस्था करने ब्राह्मणों से दलित वर्गों से समान व्यवहार करने की अपील आदि मांगे सरकार से की गई ।

    सम्मेलन में वह दलितों के मसीहा बन कर उभरे इस सम्मेलन में अगले दिन उन्होने चवदार तालाब से पानी पिया और लोगों से आह्वान किया कि अधिकार मांगने से नहीं अपितु छीनने से मिलेगा । चवदार तालाब से हजारो दलितों ने पानी पिया उस के पश्चात् उन्होने वीरेश्वर मन्दिर में प्रवेश किया । उसके बाद उन्होंने पंडाल में खाना खाया फिर डॉ ० अम्बेडकर ने तीन दिन तक सत्याग्रह किया जिसके परिणामस्वरूप उन्हें मन्दिर में प्रवेश और चवदार तालाब से पानी पीने का अधिकार प्राप्त हुआ डॉ बाबासाहब आंबेडकर ने बौध्द धम्म की दीक्षा ली।

    ● कांग्रेस पार्टी और हिन्दुओं के बढ़ते आक्रोश ने डॉ ० भीम राव अम्बेडकर के मन को विचलित कर दिया।दलितों को लगातार हिन्दू धर्म के प्रताड़ित करने से अम्बेडकर सोचते रहते थे।आखिर हिन्दू धर्म को त्यागने का फैसला लिया व 1935 में येवला में उन्होंने घोषणा की कि मैं हिन्दू धर्म मे जन्मा हूँ यह मेरे हात में नही था।लेकिन हिन्दू धर्म मे मारूंगा नही यह मेरे हात में है।हिन्दू धर्म को छोड़ने की घोषणा के 20 साल बाद नागपुर में 14 अक्तूबर 1956 को 5 लाख अनुयायियों के साथ बौध्द धम्म की दीक्षा ली।

    भारत के वृद्ध बौद्ध भिक्षु चन्द्रमणि के हातो ली।इस तरह डॉ ० अम्बेडकर ने बौद्ध धर्म को अपना लिया । उनका उदेश्य बौद्ध धर्म को अपना कर वह दलित समाज की स्थिति में बदलाव करना था वह सफल हुआ।आज धम्म दीक्षा के 66 वे साल में नागपुर की दीक्षाभूमि पर लाखों की तादात पर देश विदेश से बौध्द अनुयायी यहां बाबासाहब भीमराव आंबेडकर को नमन करने आते है…जय भीम… जय बुद्ध.. जय भार…विजय खवसे WH न्यूज़ संपादक 

  • 5 ऑक्टोम्बरला दीक्षाभूमिवर धम्मदीक्षा सोहळा…30 लाख अनुयायी येथील दीक्षाभूमि वर नितिन गडकरी,देवेंद्र फडणवीस,रामदास आठवले यांची राहणार उपस्थिति..!

    5 ऑक्टोम्बरला दीक्षाभूमिवर धम्मदीक्षा सोहळा…30 लाख अनुयायी येथील दीक्षाभूमि वर नितिन गडकरी,देवेंद्र फडणवीस,रामदास आठवले यांची राहणार उपस्थिति..!

    5 ऑक्टोम्बरला दीक्षाभूमिवर धम्मदीक्षा सोहळा…30 लाख अनुयायी येथील दीक्षाभूमि वर
    नितिन गडकरी,देवेंद्र फडणवीस,रामदास आठवले यांची राहणार उपस्थिति..!

    दीक्षाभूमि नागपूर – कोरोना काळात दीक्षाभूमिवर दीक्षा सोहळा होवू शकला नाही.मात्र या वर्षी मोठ्या प्रमाणात 66 वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात येत असून देश विदेशातिल तब्बल 30 लाख अनुयायी दीक्षाभूमिवर येण्याची शक्यता दीक्षाभूमि स्मारक समिति ने वर्तवली आहे.शनिवारी दीक्षाभूमि आंबेडकर कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये सचिव एस एस फुलझेले यांनी दिली.

    धम्मचक प्रवर्तन वर्धापन दिनाचे कार्यक्रम दिनांक 2 ते 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत आयोजीत करण्यात आल्याची माहिती दिली . दरवर्षी अनुयायांची गर्दी दीक्षाभूमीवर वाढत आहे . या वर्षी देखील 66 व्या धम्मचक प्रवर्तन दिन समारोहासंबंधी व्यवस्था करण्यासाठी नागपूर महानगरपालिका , नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण , महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , महाराष्ट्र शासनाचे आरोग्य सेवा विभाग आणि पोलिस विभाग यांच्या तर्फे अनुयायांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून यापूर्वी नागपूर जिल्हयाचे मा . जिल्हाधिकारी आणि मा . विभागीय आयुक्त यांनी या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली व त्यांनी सर्व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या आहेत .

    त्यामुळेच आम्ही एवढा मोठा कार्यक्रम शांततेत आणि कुठलीही अनुचित घटना न घडता पार पाडतो . दिनांक 14 ऑक्टोंबर 1956 रोजी विजयादशमीला परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळी 900 वाजता पूज्य महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली . त्या प्रसंगाची स्मृति म्हणून या वर्षी देखील येत्या 5 ऑक्टोबरला सकाळी 9-00 वाजता दीक्षाभूमीवर पूज्य भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई अध्यक्ष , प.पू. डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती , यांचे प्रमुख उपस्थितीत बुध्दवंदना घेण्यात येईल . याचवेळी संपूर्ण नागपूर शहरातील बुध्द विहारात बुध्द वंदना घेण्यात यावी अशी बौध्द जनतेला स्मारक समितीतर्फे जाहीर विनंती करण्यात आली आहे .

    महिला धम्म मेळावा..
    रविवार , दिनांक 2-10-2022 सायं . 5.30 वा 66 व्या धम्मचक प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम महिला धम्म मेळावा आयोजीत करण्यात आला.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बाबासाहेबांना अपेक्षित भारत या विषयावर परिसंवाद साधनार आहे. कार्यक्रमाच्या वक्ता विशेष अतिथी म्हणून डॉ . श्रीमती कमलताई रामकृष्णजी गवई , माजी लेडी गव्हर्नर , बिहार आणि केरळ आणि सदस्या स्मारक समिती . आदरणीय भिक्खूणी विजया मैत्रेय , आयु सुषमा पाझारे प्राचार्या डॉ . भूवनेश्वरी मेहेरे , प्रा . सरोज आगलावे , प्रा . डॉ . प्रज्ञा बागडे , आयु छाया खोब्रागडे हे असतील.

    3 ऑक्टोम्बर चे कार्यक्रम..
    सोमवार दिनांक 3-10-2022 सकाळी 9.00 वा . पासून मंगळवार , दिनांक 4-10-2022 सकाळी 9.00 वा . सकाळी 10.30 वा . सायंकाळी 6.00 वा . रात्रौ 9.00 वा . हस्ते अध्यक्ष उद्घाटक बुधवार , दिनांक 5-10-2022 सकाळी 6 ते 8.30 वा . सकाळी 9.00 वा . दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई यांचेतर्फे बौध्द धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम याप्रसंगी भंते धम्म सारथी , भंते नागवंश , भंते नागसेन , भंते प्रज्ञाबोधी , भंते धम्मविज्ज , भंते महानाग , भंते धम्मप्रकाश व भिक्खु संघ उपस्थित राहतील .

    4 ऑक्टोम्बर चे कार्यक्रम…
    पवित्र दीक्षाभूमीवर पंचशील झेंडयाचे ध्वजारोहण भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई , अध्यक्ष , स्मारक समिती व स्मारक समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत . समता सैनिक दला तर्फे मानवंदना देण्यात येईल . थायलंड येथील भिक्खू संघातर्फे पवित्र दीक्षाभूमीवर 56 फुटांची बौध्द प्रतिमा देण्यात येणार आहे . त्या जागेचे भूमिपूजन दिवसभर दीक्षा देण्याचा कार्यक्रम सुरू राहील . धम्मपरिषद पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई , अध्यक्ष , स्मारक समिती , डॉ . सुधिर फुलझेले , सचिव परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती , याप्रसंगी भदन्त अनेक उदोमधम्मकीत्ती , डॉ . पॅन सूनसवाड , थायलंड यांची विशेष उपस्थिती राहील .. धम्मपरिषदेत जपान , थायलंड , मलेशिया आणि देश – विदेशातील तसेच भारतातील बौध्द भिख्खू प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील . सांस्कृतिक कार्यक्रम – आयु सीमा पाटील यांचे पोवाडा गायन आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारीत लघु नाटीका स्मारक समितीतर्फे धम्मपहाट बुध्द – भीम गीतांचा कार्यक्रम पवित्र दीक्षाभूमीवर पूज्य भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई हे सामुहिक बुध्दवंदना घेतील . दिवसभर दीक्षा देण्याचा कार्यक्रम होईल.
    सायंकाळी 6.00 वा धम्म परिषद… कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहूणे 66 व्या धम्मचक प्रवर्तन वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम पूज्य भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई , अध्यक्ष , परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ,ना. श्री नितीन गडकरी , केंद्रिय मंत्री , सड़क परिवहन व राजमार्ग भारत सरकार , ना. श्री रामदासजी आठवले , सामाजिक न्याय आणि अधिकारीता राज्य मंत्री भारत सरकार ना. देवेद्र फडणवीस , उप – मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा मंगल सोहळा संपन्न होईल.

    पवित्र दीक्षाभूमीवर येणा – या अनुयायांकरिता विशेष सूचना : 1 . आकस्मिक पाउस आल्यास अनुयायांची गैरसोय होउ नये म्हणून याकरिता दीक्षाभूमीच्या जवळपास असलेल्या शाळा येथे आश्रयाची सोय करण्यात आली आहे . या कार्यक्रमाच्या दिवशी अनुयायांना थांबण्याकरिता शाळा उपलब्ध करून देण्याबाबत सर्व संबंधित शाळांना शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक / माध्यमिक व महानगर पालिका यांना मा . जिल्हाधिकारी , नागपूर यांनी सूचना दिल्या आहेत . 2 . तसेच , दरवर्षीप्रमाणे नागपूरातील सर्व बुध्द विहारां मध्ये अनुयायांची व्यवस्था सर्व बुध्दाविहार कमिटीनी करावी हि विनंती .

    दिनांक 5-10-2022 च्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रसारण सायं . 5.00 वाजेपासून सहयाद्री दूरदर्शन , आवाज इंडिया आणि यु.सी. एन . या नागपूरातील वाहीणीवरून सुध्दा होणार आहे . तेव्हा जनतेने याची नोंद घ्यावी वरील पत्रकार परिषदेस स्मारक समितीचे सदस्य अॅड . आनंद फुलझेले , श्री . एन.आर. सुटे , श्री . विलास गजघाटे , डॉ . प्रदीप आगलावे , डॉ . चंद्रशेखर मेश्राम , भन्ते नागदिपांकर व डॉ . आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती . बी . ए . मेहरे उपस्थित होते .डॉ . सुधिर फुलझेले सचिव ,उपस्थित होते.

     

  • कन्हान सिहोरा येथे 4 ऑक्टोबरला धम्मदेशना व बुद्धमूर्ती वितरण.. – आंतरराष्ट्रीय भंते वज्र मेथी डॉ. पोंचाई पीनिया पोंपोंग यांची उपस्थिती – गगन मलिक फौंडेशनचे भव्य आयोजन

    कन्हान सिहोरा येथे 4 ऑक्टोबरला धम्मदेशना व बुद्धमूर्ती वितरण.. – आंतरराष्ट्रीय भंते वज्र मेथी डॉ. पोंचाई पीनिया पोंपोंग यांची उपस्थिती – गगन मलिक फौंडेशनचे भव्य आयोजन

    कन्हान सिहोरा येथे 4 ऑक्टोबरला धम्मदेशना व बुद्धमूर्ती वितरण..
    – आंतरराष्ट्रीय भंते वज्र मेथी डॉ. पोंचाई पीनिया पोंपोंग यांची उपस्थिती
    – गगन मलिक फौंडेशनचे भव्य आयोजन
    WH प्रतिनिधी/नागपूर (कन्हान)
    गगन मलिक फौंडेशनच्या विद्यमाने येत्या 4 ऑक्टोबर रोजी म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आंतरराष्ट्रीय भंते गण तसेच आंतरराष्ट्रीय धम्म प्रचारक नागपूर लगतच्या कन्हान सिहोरा येथील बुद्धा स्पिरीचल पार्क येथे धम्मदेशना करणार आहेत. दरम्यान फाउंडेशनच्या वतीने 11 हजार 111 बुद्ध मूर्तींचे वितरणही होणार आहे.

    या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय बनते व जरा मेथी डॉक्टर पोंनचीयी पिनीया पोंग् यांच्या सह १२६ लोकांचे आंतरराष्ट्रीय डेलिगेशन उपस्थित राहणार आहे. यासह प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, गगन मलिक फौंडेशनचे अध्यक्ष तथा अभिनेता गगन मलिक, माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने, कान्हानच्या नगराध्यक्ष करुणा आष्टनकर यासह इतर मान्यवर उपस्थित राहतील.

    आंतरराष्ट्रीय भंतेचे हे डेलिगेशन 2 ऑक्टोबरला नागपुरात दाखल होणार आहेत. 4 ऑक्टोबरला सकाळी ५ वाजता सिहोरा (कन्हान) येथे भव्य अशा डोममध्ये धम्मदेशनेचा कार्यक्रम सुरू होईल. यानंतर दुपारी 12 वाजतापासून बुद्ध मूर्ती वितरण कार्यक्रमाला सुरुवात होईल. तत्पूर्वी मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार होईल. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 11 हजार 111 बुद्धमूर्ती वैयक्तिक स्वरूपात वितरित होतील. तर 200 च्या जवळपास बुद्धमूर्ती विहारांच्या कमिटीला वितरित करण्यात येतील. या भव्य अशा कार्यक्रमाला 25 ते 30 हजार बौद्ध आणि आई उपस्थित राहणार अशी माहिती गगन मलिक फाउंडेशनचे समन्वयक नितीन गजभिये यांनी दिली. हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गगन मलिक व नितीन गजभिये यांनी केले आहे.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी. एस. खोब्रागडे, प्रा. प्रवीण कांबळे, भीमराव फुसे, प्रशांत डेंगरे, मोहन वाकडे, विनयबोधी डोंगरे, अनिरुद्ध दुपारे, विशाल कांबळे, गुणवंत सोनटक्के, वर्षाताई मेश्राम, स्मिता वाकडे, प्रकाश कुंभे, विनोद थूल, दिनेश शिंदे, विजय भारती, लताताई रामटेके आदी परिश्रम घेत आहेत.
    —–०००—-

  • राष्ट्रीय भीम सेनेची राजकीय पक्षात नोंदणी…राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे

    राष्ट्रीय भीम सेनेची राजकीय पक्षात नोंदणी…राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे

    राष्ट्रीय भीम सेनेची राजकीय पक्षात नोंदणी…राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे
    नागपूर : स्वाभिमानी सामाजिक संघटना भीमसेनेची सण २०१२ मध्ये  नागपुरच्या उत्तर नागपुरातून सुरुवात झाली..आज त्या भीमसेनेला ‘राष्ट्रीय भीमसेना’ म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली.

    या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर न्याय देण्याचे काम केले आहे. या कार्याची लोकप्रियता लक्षात बघता भीमसेने ला राष्ट्रीय भीम सेना या नावाने नवीन पक्षाची महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्तांकडे नोंदणी केली आहे. अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रपरिषदेत दिली.

    आता राष्ट्रीय भीमसेना महाराष्ट्रात होणार्‍या महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतीच्या सर्व निवडणुका महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लढवणार आहे. असेही साळवे म्हणाले. जाती-धर्ममुक्त भारत हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतात समता, बंधुता, न्याय प्रस्थापित व्हावा तसेच हा देश महान सम्राट अशोकाचा भारत देश असावा हा आमचा उद्देश आहे.

    या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. येत्या निवडणुकीत या मुद्द्यांवर उमेदवारांना उभे करून विजयी करण्याचे काम केले जाणार आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आमचा पक्ष सदैव तत्पर असेल. अशी ग्वाही यावेळी श्रीधर साळवे यांनी पत्रपरिषदेत दिली.

  • ठाकरे अंदाज में अमित शाह पर उद्धव का तीर… शिंदे गद्दार को सबक सिखाएंगे शिव सैनिक..दसरा सम्मेलन तो वही होंगा

    ठाकरे अंदाज में अमित शाह पर उद्धव का तीर… शिंदे गद्दार को सबक सिखाएंगे शिव सैनिक..दसरा सम्मेलन तो वही होंगा

    ठाकरे अंदाज में अमित शाह पर उद्धव का तीर… शिंदे गद्दार को सबक सिखाएंगे शिव सैनिक..दसरा सम्मेलन तो वही होंगा
    मुंबई: मुंबई में दशहरा सभा को लेकर फिलहाल शिंदे गुट और ठाकरे के बीच रस्साकशी देखने को मिल रही है। दशहरे से ठीक दो हफ्ते पहले आज गोरेगांव में शिवसेना पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे की तोप मोदी शाह पड़ी है। शिवसेना गट प्रमुख नेताओं की बैठक में उद्धव ठाकरे ने विपक्ष पर निशाना साधा। इस दौरान उन्होंने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पर ठाकरे अंदाज में हमला बोला। इस मौके पर उद्धव ठाकरे ने शिंदे समूह, बीजेपी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की कड़ी आलोचना की।गद्दारों को शिवसैनिक सबक सिखाएंगे ,दसरा सम्मेलन वही पर होंगा..रोक लेना है तो रोक लो।

    उद्धव ठाकरे ने कहा- उन्हें आसमान दिखाओ ,राज्यमें
    बच्चों का अपहरण करने वाले गिरोह के बारे में सुना। ऐसे बच्चे हैं जो अपने पिता से दूर भागते हैं। शक्ति का दूध पिलाया जाता है और उनके मुंह की नालियां खुल जाती हैं। बंबई में गिद्धों का झुंड है जो संबंध तोड़ते हैं इनसे दूरी बनाए रखने की सलाह उद्धव ने शिवसैनिकोको दी।आगे कहा कि आज का निजामशाह, वर्तमान अमित शाह आदिलशाह  है जो कबीले से जो देश के गृह मंत्री हैं। वे क्या मुंबई आए और बोले उद्धव ठाकरे को जमीन दिखाओ। उद्धव ठाकरे ने अमित शाह को करारा जवाब देते हुए कहा कि आप उनका सम्मान करें।मुम्बई चुनाव लेना है तो अभी लेकर बताई फिर विधानसभा को लो..हम दिखा देंग शिवसेना की ताकत।

    बुधवार को  गोरेगांव के नेस्को परिसर में शिवसेना नेताओं की भव्य सभा का आयोजन किया था। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ने आगामी मुंबई नगरपालिका चुनावों की पृष्ठभूमि में आज गोरेगांव के नेस्को मैदान में एक बैठक की। इस बार, भाषण की शुरुआत में, ठाकरे ने साहसपूर्वक कहा कि शिवाजी पार्क में शिवसेना की दशहरा सभा होगी।

    क्या कहा अमित शाह ने? शिवसेना ने 2014 में सिर्फ दो सीटों के लिए गठबंधन तोड़ा था। शिवसेना ने अपनी सीटें गिराकर ली पीठ में खंजर, उद्धव ठाकरे ने दी धमकी, राजनीति में खतरा बर्दाश्त न करें, धमकी देने वालों को सजा मिलनी चाहिए. अब समय आ गया है कि उद्धव ठाकरे को एक सीट दिखा दी जाए। मुंबई की राजनीति में बीजेपी का दबदबा बना रहना चाहिए. शाह ने यह भी कहा कि हमने शिवसेना को छोटा नहीं बनाया, शिवसेना अपने ही फैसलों से छोटी हो गई, ख्याली पुलाव पकाने से शिवसेना टूट गई और उसकी हालत खराब हो गई.

    हर साल की तरह शिवतीर्थ पर ही होगी शिवसेना का दशहरा सम्मेलन, पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे सभी शिवसैनिको से यह आस्वासन देकर काम से लगने के आदेश दिए।

  • नही रहें कॉमेडियन राजू श्रीवास्तव..मोदी ने जताया दुःख… दिल्ली में ले रहे थे उपचार

    नही रहें कॉमेडियन राजू श्रीवास्तव..मोदी ने जताया दुःख… दिल्ली में ले रहे थे उपचार
    दिल्ली – मशहूर कॉमेडियन राजू श्रीवास्तव नहीं रहे. राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) का बुधवार को निधन हो गया है. वे 10 अगस्त को कार्डियक अरेस्ट के बाद से एम्स में भर्ती थे. राजू श्रीवास्तव 58 साल के थे. उन्हें उस समय कार्डियक अरेस्ट आया था, जब वो दिल्ली के एक जिम में एक्सरसाइज कर रहे थे. पीएम मोदी रक्षा मंत्री राजनाथ सिंह, यूपी के सीएम योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव समेत तमाम बड़े नेताओं और फिल्मी जगत की हस्तियों ने राजू श्रीवास्तव के निधन पर शोक जताया.राजू श्रीवास्तव की पत्नी, बेटा और बेटी दिल्ली एम्स में पहुंच गए हैं. बताया जा रहा है कि राजू श्रीवास्तव का अंतिम संस्कार कल दिल्ली में किया जाएगा.

    सुनील पाल को गहरा दुःख

    राजू श्रीवास्तव का निधन होंने के बाद कॉमेडियम सुनील पाल को गहरा दुःख हुआ।उन्होंने विडिओ शेअर कर राजू के प्रति दुःख व्यक्त किया।सुनिल राजू के खास मित्र थे।राजू के जाने पर सुनील रो पड़े।

    राजनीति में भी अजमाया हाथ

    राजू श्रीवास्तव ने राजनीति में भी अपना हाथ अजमाया. उन्हें 2014 में कानपुर से लोकसभा चुनाव के लिए सपा से टिकट मिला था. लेकिन उन्होंने बाद में चुनाव लड़ने से इनकार कर दिया. इसके बाद वे चुनाव से पहले बीजेपी में शामिल हो गए. पीएम मोदी ने उन्हें स्वच्छ भारत अभियान में नामांकित किया था. इसके बाद उन्होंने स्वच्छता को लेकर विभिन्य शहरों में चलाए गए अभियानों में भी हिस्सा लिया. राजू श्रीवास्तव को 2019 में यूपी फिल्म विकास परिषद का अध्यक्ष बनाया गया था.
    फिटनेस का ध्यान रखते थे राजू

    राजू श्रीवास्तव अपनी फिटनेस का काफी ध्यान रखते थे. राजू जिम और वर्कआउट को मिस नहीं करते थे. वे सोशल मीडिया पर काफी एक्टिव थे और हमेशा फैंस को हंसाना ही उनका मकसद होता था. उनके इंस्टा अकाउंट पर कई फनी और मजेदार वीडियोज आपको देखने को मिल जाएंगी. राजू श्रीवास्तव अब इन्हीं कॉमिक वीडियोज के जरिए फैंस की यादों में बन रहेंगे. राजू अपने पीछे पत्नी और दो बच्चों को छोड़ गए.

    पीएम मोदी ने जताया दुख

    पीएम मोदी ने ट्वीट कर कहा, राजू श्रीवास्तव ने हंसी, और सकारात्मकता के साथ हमारे जीवन को रोशन किया. वह हमें बहुत जल्दी छोड़ गए, लेकिन वह सालों तक अपने समृद्ध काम की बदौलत अनगिनत लोगों के दिलों में जीवित रहेंगे. उनका निधन दुखद है. उनके परिवार और प्रशंसकों के प्रति संवेदनाएं. ओम शांति.

    राजनाथ सिंह बोले- जिंदादिल इंसान थे

    राजनाथ सिंह ने ट्वीट किया, सुप्रसिद्ध हास्य कलाकार, राजू श्रीवास्तव जी के निधन से मुझे गहरा दुःख हुआ है. वे एक मंझे हुए कलाकार होने के साथ-साथ एक बेहद ज़िंदादिल इंसान भी थे। सामाजिक क्षेत्र में भी वे काफ़ी सक्रिय रहते थे। उनके शोकाकुल परिवार एवं प्रशंसकों के प्रति मैं अपनी संवेदना व्यक्त करता हूं. शान्ति!

    राजू श्रीवास्तव ने सराहनीय सेवा दी- योगी आदित्यनाथ

    राजू श्रीवास्तव यूपी खेलो विकास परिषद के अध्यक्ष के रूप में अपनी सराहनीय सेवा दिए थे. वे एक अच्छे कलाकार थे. जीवन भर अपनी पीड़ा को दबाते हुए बिना किसी भेदभाव के वे सब का मनोरंजन करते रहे. आज वे हमारे बीच में नहीं हैं.

    उन्होंने कहा, मैं प्रदेश वासियों की ओर से दिवंगत आत्मा की शांति की कामना करता हूं. शोक संतप्त परिजनों के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. ईश्वर उन्हें सदगति प्रदान करे.

    अमित शाह बोले- यह कला जगत के लिए एक बड़ी क्षति

    गृह मंत्री अमित शाह ने ट्वीट कर कहा कि सुप्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव जी का एक विशिष्ट अंदाज था, उन्होंने अपनी अद्भुत प्रतिभा से सभी को प्रभावित किया. उनका निधन कला जगत के लिए एक बड़ी क्षति है. मैं उनके परिजनों व प्रशंसकों के प्रति संवेदना व्यक्त करता हूं. ईश्वर उन्हें यह दुःख सहने की शक्ति दें. ॐ शांति शांति

    केशव प्रसाद मौर्य ने जताया दुख
    यूपी के डिप्टी सीएम केशव प्रसाद मौर्य ने राजू श्रीवास्तव के निधन पर दुख जताया. उन्होंने ट्वीट कर कहा, फिल्म जगत में अपने सहज हास्य से एक अलग पहचान बनाने वाले प्रसिद्ध कॉमेडियन एवं हमारे अतिप्रिय भाजपा नेता राजू श्रीवास्तव के असामयिक निधन से मन व्यथित है. उनका निधन कला एवं फिल्म जगत के लिए अपूरणीय क्षति है.

    साधारण था व्यक्तित्व- अखिलेश यादव

    पूर्व सीएम और सपा अध्यक्ष अखिलेश यादव ने कहा, राजू श्रीवास्तव जी हमारे बीच में नहीं रहे उसका अफसोस है. वे गरीब परिवार से थे लेकिन अपनी मेहनत, संघर्ष से देश-दुनिया में अपनी पहचान बनाई. ऐसे कॉमेडियन और ऐसे हुनर के लोग बहुत कम पैदा होते हैं. उनका व्यक्तित्व बड़ा ही साधारण था.

    कुमार विश्वास ने राजू श्रीवास्तव के निधन पर शोक जताया

    कवि कुमार विश्वास ने ट्वीट किया, ”राजू भाई ने आखिर ईश्वर के लोक की उदासी से लड़ने के लिए, सांसारिक यात्रा से विराम ले ही लिया. उनके संघर्ष के दिनों से लेकर यश के शिखर तक की यात्रा के सैकड़ों संस्मरण आंखों के आगे तैर रहे हैं. उदास लोगों को मुस्कराहट की ईश्वरीय सौग़ात देने वाले सिकंदर को अंतिम प्रणाम भाई.”

  • फर्जी राजनीतिक दलों के खिलाफ चुनाव आयोग की बड़ी कार्रवाई 86 को लिस्ट से हटाया गया, जानिए क्यों

    फर्जी राजनीतिक दलों के खिलाफ चुनाव आयोग की बड़ी कार्रवाई 86 को लिस्ट से हटाया गया, जानिए क्यों

    फर्जी राजनीतिक दलों के खिलाफ चुनाव आयोग की बड़ी कार्रवाई
    86 को लिस्ट से हटाया गया, जानिए क्यों

    दिल्ली -14 सितम्बर 22 – मंगलवार को एक बड़े कदम में, भारत के चुनाव आयोग ने 86 राजनीतिक दलों को सूची से हटा दिया, जबकि 253 दलों को निष्क्रिय घोषित कर दिया गया।

    भारत निर्वाचन आयोग ने एक बड़े कदम में 86 पंजीकृत गैर-मान्यता प्राप्त राजनीतिक दलों को अपनी सूची से हटा दिया है। इसके साथ ही अन्य 253 पंजीकृत अज्ञात दलों को निष्क्रिय सूची में रखा गया है. आयोग की ओर से कहा गया है कि 2014 के बाद से इन दलों ने न तो कोई विधानसभा और संसद का चुनाव लड़ा है और न ही आयोग द्वारा भेजे गए 16 नोटिसों में से किसी का जवाब दिया है।

    आयोग ने चुनाव चिन्ह आदेश, 1968 के तहत इन पार्टियों को कोई लाभ देने पर भी रोक लगा दी है। जिन सभी पक्षों पर मुकदमा चलाया गया, वे बिहार, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिलनाडु, तेलंगाना और उत्तर प्रदेश से हैं।

    चुनाव आयोग की सूची से बाहर किए गए दलों की संख्या

    इससे पहले इस साल मई और जून में चुनाव आयोग ने कुल 198 पंजीकृत गैर मान्यता प्राप्त दलों को सूची से हटा दिया था। इस प्रकार सूची से हटाए गए राजनीतिक दलों की कुल संख्या 198+86=284 है। मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार और अनूप चंद्र पांडे मंगलवार को कई दलों पर बड़ी कार्रवाई के साथ फर्जी राजनीतिक दलों पर नकेल कस रहे हैं।

    चुनाव आयोग के मुताबिक सात राज्यों के मुख्य चुनाव अधिकारियों की रिपोर्ट के आधार पर 253 पार्टियों के खिलाफ कार्रवाई की गई. इन दलों को निष्क्रिय दलों की सूची में जोड़ा गया है। आरपी अधिनियम, 1951 की धारा 19-ए के अनुसार, राजनीतिक दलों को अपने नाम, पते, प्रधान कार्यालय, पदाधिकारियों और पैन में बदलाव के बारे में बिना देरी किए आयोग को सूचित करना आवश्यक है, लेकिन इन दलों की ओर से कोई प्रतिक्रिया नहीं हुई। भौतिक सत्यापन किया गया और पता चला कि यह टीम उल्लिखित पते पर मौजूद नहीं थी।

    आयोग के आदेश से अगर कोई राजनीतिक दल नाराज है तो वह 30 दिनों के भीतर चुनाव आयोग या चुनाव कार्यालय को जवाब दाखिल कर सकता है। हाल ही में चुनाव आयोग ने राजस्व विभाग को 2100 से अधिक पंजीकृत गैर मान्यता प्राप्त दलों के खिलाफ कार्रवाई करने के लिए पत्र लिखा था। आयोग के अनुरोध पर, आयकर विभाग ने देशव्यापी छापेमारी की और फर्जी राजनीतिक दलों से संबंधित 4000 करोड़ रुपये से अधिक की संपत्ति और नकदी जब्त की।

    नियम क्या हैं

    एक पार्टी को चुनाव आयोग के साथ पंजीकरण के पांच साल के भीतर और उसके बाद चुनाव लड़ना होता है। यदि पार्टी लगातार छह वर्षों तक चुनाव नहीं लड़ती है, तो पार्टी को पंजीकृत दलों की सूची से हटा दिया जाएगा। इसलिए, आयोग, निष्पक्ष, स्वतंत्र, निष्पक्ष और पारदर्शी चुनावी प्रक्रिया सुनिश्चित करने के अपने आदेश के अनुसरण में, एतद्द्वारा निर्देश देता है कि 86 गैर-मौजूद आरयूपीपी को आरयूपीपी के रजिस्टर की सूची से हटा दिया जाएगा और इसके लिए खुद को जिम्मेदार नहीं ठहराएगा जाएगा।