Category: महाराष्ट्र

  • नोंदणीकृत स्कुल बस व्यतिरिक्त विशिष्ट स्कूलबससाठी सक्ती करणाऱ्या,शाळांची शिक्षण विभागामार्फत चौकशी करणार- शंभूराज देसाई

    नोंदणीकृत स्कुल बस व्यतिरिक्त विशिष्ट स्कूलबससाठी सक्ती करणाऱ्या,शाळांची शिक्षण विभागामार्फत चौकशी करणार- शंभूराज देसाई

    नोंदणीकृत स्कुल बस व्यतिरिक्त विशिष्ट स्कूलबससाठी सक्ती करणाऱ्या,शाळांची शिक्षण विभागामार्फत चौकशी करणार- शंभूराज देसाई

    WH-NEWS (मुंबई) :- नोंदणीकृत स्कुल बस व्यतिरिक्त विशिष्ट स्कूलबससाठी शाळा सक्ती करीत असल्यास अशा शाळांची शिक्षण विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. पालकांनी अशा शाळा किंवा बसविषयी तक्रार करावी, या पालकांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

    राज्यात शालेय बस आणि व्हॅनमधून होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक असुरक्षित असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य नागोराव गाणार यांनी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

    सन २०२२ – २०२३ या शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक सुरक्षितपणे करण्याच्या दृष्टीकोनातून परिवहन विभागातर्फे राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामार्फत स्कूल बसची नियमितपणे तपासणी करण्यात येते. यामध्ये अग्निशामक सुविधा नसलेली वाहने, वैध योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने ,वाहनाची रचना नियमाप्रमाणे नसणे, स्पीड गव्हर्नर नसलेली वाहने, विद्यार्थ्यांची धोकादायकरित्या वाहतुक, परिचारक नसलेली वाहने व वैध विमा नसलेली वाहने यांच्या तपासणीच्या सूचना वेळोवेळी निर्गमित केल्या जातात. तसेच शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी सुटीच्या दिवशी तसेच एप्रिल २०२२ व मे २०२२ या महिन्यात प्राधान्याने करण्यात यावेत अशा सूचना सर्व क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आल्या होत्या.

    शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षित वाहतूकीसाठी शासनाने अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम, २०११ लागू केले आहेत व त्याची अंमलबजाणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती गठीत करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक शाळेत प्राचार्याच्या अध्यक्षतेखाली एक परिवहन समिती गठीत करण्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या समितीने शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने आण करणे, परिवहन शुल्क, बसथांबे निश्चित करणे, याबाबींकडे लक्ष देण्यासाठी तसेच वाहनाचे कागदपत्रे जसे नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, वायुप्रदुषण प्रमाणपत्र, वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती, अग्निशमन सुविधा, प्रथमोपचार पेटी इत्यादी सुविधाची पडताळणी करणे यासारखी कामे समितीद्वारे पार पाडली जातात. राज्यामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस करीता विनियम) नियम, २०११ मधील तरतुदींनुसार एकूण ४७७४३ इतके स्कूल बस वाहने नोंदणीकृत आहेत.

    कामगारांना किमान वेतन देण्यासाठी कामगार विभागाला निर्देश दिले जातील. किमान वेतन कायद्याप्रमाणे चौकशी करण्यात येईल. नियमापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल. अपर मुख्य सचिव, परिवहन व शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांच्या समवेत यासंदर्भात बैठक घेऊन विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही नवीन सूचना आहेत त्या लागू केल्या जातील असेही मंत्री श्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

    या लक्षवेधी सूचनेमध्ये सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दरेकर, ॲड.अनिल परब यांनी सहभाग घेतला.

  • गुमशुदा…!लाकर देने वाले को दिया जाएगा उचित इनाम..!

    गुमशुदा…!लाकर देने वाले को दिया जाएगा उचित इनाम..!

    गुमशुदा…!लाकर देने वाले को दिया जाएगा उचित इनाम
    दाभा निवासी ज्योति राजवेणु यादव उर्फ शाहिदा तौफीक अली अपने घर से बिना बताए 17 अगस्त 2022 को निकल गई।अबतक वह वापस नही आई।जिसके मिसिंग की शिकायत गिट्टीखदान थाने में 21अगस्त को दर्ज की गई।
    महिला मानसिक रुग्ण बताई गई।
    वर्णन
    1)रंग- साँवला
    2)ऊंचाई- 5 फिट 4 इंच
    3)चेहरा -लांबट
    4)बाल -काले लंबे
    5)बांधा – मध्यम
    6) भाषा -हिंदी
    7)स्काय ब्ल्यू बादल कलर का पंजाबी सूट
    इस वर्णन की महिला किसी को भी मिलेंगी तो नीचे दिए पत्ते पर मोबाइल पर संपर्क करें, लाकर देने वाले मानभावुओ को उचित इनाम दिया जाएगा।

    तौफीक अली,19 श्रीपुर्णा लेआउट ,विमल एचलवार के यहां किरायपर दाभा नागपुर
    मोबाइल -9823872681/8766865664
    ■■■■■■■■■■■■■■■■■■■■

  • राष्ट्रीय राजमार्ग हादसा, 34 में से 20 यात्रीसे घायल,कोई जनहानी नही…चालक को नींद आने से हुई हुई अनियंत्रित बस

    राष्ट्रीय राजमार्ग हादसा, 34 में से 20 यात्रीसे घायल,कोई जनहानी नही…चालक को नींद आने से हुई हुई अनियंत्रित बस

    राष्ट्रीय राजमार्ग हादसा, 34 में से 20 यात्रीसे घायल,कोई जनहानी नही…चालक को नींद आने से हुई हुई अनियंत्रित बस
    नागपुर –  बुधवार को अमरावती राजमार्ग पर चालक को नींद आने से अनियंत्रित बस पलटी जिसमे 34 प्रवासी मामूली जख्मी होने की जानकारी मिली।बताया गया कि हंस कंपनी की ट्रेवल्स बस को हादस हुआ।
    हंस कंपनी ट्रेवल्स एनएल 07/बी-0606 नागपुर-अमरावती राज्य राजमार्ग 56 पर पुणे से रायपुर जा रही थी। बुधवार 24 अगस्त को सुबह करीब 9.30 बजे चौदा मेल, पेठ कलडोंगरी शिवार में सड़क से 200 फीट तक बस ने पलटी खाई। बस के 34 यात्रीयो में से 20 यात्री मामूली रूप से घायल होने की जानकारी प्राप्त है। यह घटना कलामेश्वर थाने अंतर्गत हुई है।

    हंस कंपनी की ट्रेवल्स नंबर एनएल 07/बी 0606 पुणे से23 अगस्त शाम 5 बजे के करीब लगभग 54 यात्रियों को लेकर रायपुर से रवाना हुआ। चालक मोनू अजबलाल राव उम्र 38 सूरजनगर, इंदौर मध्य प्रदेश ने आधी यात्रा का सफर सुचारू रूप से किया।हालांकि, दूसरे चालक इमरान मो. गुलाम खान उम्र 40, चंदननगर, इंदौर, मध्य प्रदेश को सुबह 4 बजे के बीच गाड़ी चलाने को दी । कुछ यात्रियों ने कहा कि इमरान ड्राइवर ठीक से गाड़ी नहीं चला रहा रहा। यात्रियों की कोई नहीं सुन रहा था, जिससे यात्रियों में मायूसी छा गई।चालक इमरान को नींद आने से चक्कर आने पर बस को कुछ देर के लिए एक होटल में रोक दिया था। यात्रियों ने उसे दवा दी और आराम करने को कहा।लेकिन यात्रियों की बात सुने वही चालक दोबारा गाड़ी चलाने लगे।

    कुछ यात्रियों ने कहा कि स्पीड से बस को चालक चला रहा है बस अनियंत्रित हुई और हादसा हुआ।बताया गया कि चालक को नींद आ रही थी।फिर भी वह सोना नही चाहता था नींद को उड़ाने वह विमल की पूड़ी खा रहा था।बस उसी चक्कर मे बस का संतुलन बिगड़ गया व बस पलटी हुई।

    34 यात्रियों में से 20 यात्रियों को मामूली चोटें आई हैं। चालक मोनू राव उम्र 36 निवासी इंदौर, चालक इमरान खान उम्र 40 निवासी इंदौर, उर्वशी रजत उम्र 30 निवासी छत्तीसगढ़, चित्रलेखा शाहू उम्र 30 निवासी पुणे, अजीत सिंह उम्र 33 निवासी पुणे, श्रेयस जाधव उम्र 25 निवासी सतारा, स्नेहल पवार, उम्र 21, सतारा, शंकर घुगे, उम्र 22, मालेगांव जिला, वाशिम, सभी मामूली रूप से घायल हो गए और सभी का घटना स्थल पर इलाज किया गया। , राजेंद्र पाटिल, लक्ष्मण बन्ने, कमलेश गेटमे, भुवन शाहने, महेश वरुदकर, कृष्ण मनोहर, रवि ठाकरे, दीपक ढोके, दीपाली कुकडे, सभी पुलिसकर्मियों ने नागरिकों की मदद से कार में फंसे यात्रियों को निकाला और दो 108 एंबुलेंस मौके पर पहुंची और प्राथमिक उपचार दिया.
    दो क्रेन की मदद से यात्रियों को निकाला गया।

    और कुछ घायलों को रायपुर की एक और यात्रा बुलाकर आगे की यात्रा के लिए भेज दिया गया। सभी यात्री डरे हुए थे और रिपोर्ट लिखे जाने तक कोई अपराध दर्ज नहीं किया गया था। कलमेश्वर पुलिस खुरसापर ट्रैफिक पुलिस ने घटना स्थल पर पंचनामा चलाया और हाईवे को खाली कराया। आगे की जांच सहायक फौजदार लक्ष्मण रूडे, अमलदार रवींद्र बुनराडे, संजू नट, विशाल बड्डे थानेदार आशिफर्जा शेख के मार्गदर्शन में आगे की जांच कर रहे हैं।

  • राज्य शासन शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    राज्य शासन शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    राज्य शासन शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    WH-NEWS (मुंबई) : –अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना मदत करू, असे उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

    विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम २६० अन्वये राज्यातील कृषी क्षेत्र आणि पूरपरिस्थिती यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते.

    २२ ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये सततचा पूर, अतिवृष्टी यामुळे ८१ लाख २ हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. यामध्ये जिरायती क्षेत्र १७ लाख ५९ हजार ६३३ हेक्टर असून बागायती क्षेत्र २५ हजार ४७६ हेक्टर आहे. फळपिकांमध्ये ३६ हजार २९४ हेक्टर एवढे क्षेत्र बाधित झाले आहे. सुमारे १३८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तातडीची मदत केली आहे. २१ हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

    विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पूर स्थिती होती. पूरपरिस्थितीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी तत्काळ दौऱ्यावर जावून पूरग्रस्त भागाची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या मदतीचा निर्णय घेतला आहे.

    नैसर्गिक आपत्तीत यापूर्वी तातडीची मदत पाच हजार रुपये मदत दिली जात असे. आता ही मर्यादा 15 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ६५ मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला तर भरपाई देण्यात येते. आता एनडीआरएफच्या निर्णयापलीकडे जाऊन ६५ मिलीपेक्षा कमी पाऊस झाला असला आणि ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले तरी मदत केली जाईल.

    मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये गोगलगाय, येलोमोझाय यासारख्या कीड रोगांच्या प्रादूर्भावामुळे नुकसान झाले. यासंदर्भात एनडीआरएफ किंवा एसडीआरएफच्या निकषात अशी कीड बसत नाही. २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीसाठी विशेष शासन निर्णयाद्वारे मदत देण्यात आली होती. त्याच धर्तीवर विशेष शासन निर्णय निर्गमित करुन मदत देण्यात येईल. २४०० महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रे लावली आहेत. मात्र, ही केंद्रे अपुरी पडतात. त्यामुळे अतिरिक्त हवामान केंद्रे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

    नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये त्याविषयीची तरतूद करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यापासून या मदतीचे वाटप करण्यात येईल. नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे अनेकदा होत नाहीत. मोबाईल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून ई – पंचनामा करण्याचा प्रयत्न असेल. आधार लिंक खात्यावर पैसे जमा करणार आहोत. रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापरही येत्या काळात करण्यात येईल.

    नव्याने आपत्ती निवारण क्षेत्राचे मॅपिंग करण्यात येवून पुनर्वसनाचे नवीन धोरण तयार करण्यात येईल. बोगस बियाण्यांचा प्रकार रोखण्यासाठी बियाण्यांचे पॅकिंग घेतल्यानंतर ट्रॅक अँड ट्रेस चा अवलंब करण्यात येईल. बोगस बियाण्यांच्या विक्रीस यामुळे प्रतिबंध लागेल.

    जैविक शेती आणि नैसर्गिक शेती यासंदर्भात काही योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न सुरु आहे. विशेषतः कृषी विद्यापीठामध्ये नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. घोषित केलेली मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

    यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुरेश धस, एकनाथ खडसे, प्रसाद लाड, अमरनाथ राजूरकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

  • शेतीच्या नुकसान भरपाईची रक्कम केली गरिबांच्या कल्याणासाठी परत – महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांचा पुढाकार

    शेतीच्या नुकसान भरपाईची रक्कम केली गरिबांच्या कल्याणासाठी परत – महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांचा पुढाकार

    शेतीच्या नुकसान भरपाईची रक्कम केली गरिबांच्या कल्याणासाठी परत
    – महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांचा पुढाकार
    – खापरखेडा औष्णिक केंद्राला दिली भेट
    – प्लांटमध्ये मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या परिवारासाठी केली मदतीची मागणी
    नागपूर(खापरखेडा)-  अतिवृष्टीमुळे खापरखेडा परिसरातील शेतात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राची फ्लायऍश वाहून आल्याने महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष श्री. कुणाल राऊत यांच्या शेताचे नुकसान झाले. या नुकसानीच्या मोबदल्याची रक्कम औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळाली. मोबदल्याची हि रक्कम कुणाल राऊत यांनी गरीब, शेतकरी, शेतमजूर व मजुरांच्या परिवाराच्या कल्याणासाठी औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंत्यांकडे परत केली. तसेच दोन दिवसांपूर्वी खापरखेडा प्लांटमध्ये दोन युवा मजुरांचा मृत्यू झाला.

    त्यांच्या परिवाराला त्वरित मोबदला मिळावा तसेच परिवारातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी अशी मागणीही यावेळी कुणाल राऊत यांनी मुख्य अभयंता राजू घुगे यांच्याकडे केली.

    गत जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खापरखेडा औष्णिक केंद्राचे फ्लायऍशचे तलाव फुटल्याने लगतच्या शेकडो हेक्टरमध्ये फ्लायऍश वाहून गेली. यात महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याही शेतीचे मोठे नुकसान झाले. खापरखेडा औष्णिक केंद्राकडून नुकसान भरपाईचा मोबदला कुणाल राऊत यांना मिळाला. मात्र मला मिळालेल्या मोबदल्याची ही रक्कम त्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांना परत केली. काम करणाऱ्या गरीब मजुराच्या परिवारासाठी तसेच एखाद्या गरजू शेतकऱ्याला, शेतमजुराला, अपंग मजुराला ज्यांना पैशाची नितांत गरज आहे अशा गरजू लोकांना ही रक्कम वितरित करण्यात असेही त्यांनी यावेळी घुगे यांना सांगितले.

    याप्रसंगी खापरखेडा जि. प. सदस्य प्रकाश खापरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आसिफ शेख, सौरभ श्रीरामे, आशिष मंडपे, सतीश पाली, निषाद इंदूरकर, सावनेर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे, नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अमोल केने, सौरभ रंगारी, विवेक प्रधान, शुभम देवतळे, सुनील चवरे, नागपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस महासचिव अलौकिक लाडसे, लोकेश गावंडे, सावनेर विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत कुनभरे, सावनेर विधानसभा महासचिव, प्रमोद लांडगे, खापरखेडा शहर अध्यक्ष पवन पटमासे, चनकापूर उपाध्यक्षअमित भगत, लुकेश गावंडे, सुनील पांडे, आशिष पोनीकर, साहिल गिरे, मुकेश टेकाम, सुभम कंगाली, सुबम चोरचिया, निलेश माहुरे आदी उपस्थित होते.

  • 25 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये डेशन्सना प्रारंभ होणार ! डीआयडी लिटल मास्टर्स आणि डीआयडी सुपर मॉम्स..कार्यक्रम

    25 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये डेशन्सना प्रारंभ होणार ! डीआयडी लिटल मास्टर्स आणि डीआयडी सुपर मॉम्स..कार्यक्रम

    25 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये डेशन्सना प्रारंभ होणार !
    डीआयडी लिटल मास्टर्स आणि डीआयडी सुपर मॉम्स..कार्यक्रम

    नागपुर – गेल्या तीन दशकांमध्ये झी टीव्हीने भारतीय प्रेक्षकांपुढे अंताक्षरी , सा रे ग म प , डान्स इंडिया डान्स आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ यासारखे अनेक लोकप्रिय रिअॅलिटी कार्यक्रम सादर केले आहेत . हे सर्व कार्यक्रम हे केवळ गुणवत्ता शोध प्रकारांतील अतिशय लोकप्रिय कार्यक्रमच होते असे नव्हे , तर ते आजही अनेक प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून त्यांचा स्वतःचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे .

    डीआयडी लिटल मास्टर्स आणि डीआयडी सुपर मॉम्स या कार्यक्रमांमधून लहान मुले आणि मातांना आपल्या अंगच्या नृत्यकलेचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर झी टीव्ही आता लहान मुलांना त्यांची गायनकला रिअॅलिटी कार्यक्रमांच्या सर्वात मोठ्या व्यासपिठावरून सादर करण्याची संधी देत आहे . आतापर्यंतच्या आठ आवृत्त्यांना उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे ‘ झी टीव्ही ‘ आता आपल्या ‘ सा रे ग म प लिटल चॅम्प्स ‘ या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाची नववी आवृत्ती लवकरच प्रेक्षकांपुढे घेऊन येणार आहे . नव्या लिटल चॅम्पचा शोध घेण्यासाठी गुरुवार , 25 ऑगस्ट रोजी नागपूरपासून देशव्यापी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन ऑडिशन्सना प्रारंभ होणार आहे . किंबहुना ऑनलाइन ऑडिशन्सना यापूर्वीच प्रारंभ झाला असून त्यात आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी इच्छुकांना 9137857912 किंवा 9137857830 या व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांकावर आपले नाव , शहराचे नाव आणि वय या माहितीसह आपला एक नृत्याचा व्हिडिओ अपलोड करावा लागेल . या इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढविणारी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे या कार्यक्रमासाठी ‘ सा रे ग म प ‘ या लोकप्रिय कार्यक्रमाशी अगदी जवळून निगडित असलेल्या शंकर महादेवन या ज्येष्ठ संगीतकाराची प्रथमच ‘ सा रे ग म प लिटल चॅम्प्स’चे मुख्य परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे .

    या नामवंत आणि दिग्गज गायक – संगीतकाराने आजवर अनेक गाण्याच्या रिअॅलिटी कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले आहे . पण ‘ सा रे ग म प लिटल चॅम्प्स’चे मुख्य परीक्षक म्हणून ते प्रथमच यात सहभागी होणार आहेत . देशभरातील या बालगायकांना भविष्यात संगीत क्षेत्रात स्वतःचे नाव आणि कारकीर्द उभी करण्यासाठी ते योग्य ते मार्गदर्शन करतील . ‘ सा रे ग म प लिटल चॅम्प्स’मध्ये मुख्य परीक्षक म्हणून काम करण्याच्या संधीबद्दल शंकर महादेवन म्हणाले , ” या लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या रिअॅलिटी कार्यक्रमात काम करण्यास मी उत्सुक बनलो आहे .

    मी आतापर्यंत सा रे ग म प ‘ कार्यक्रमाच्या अनेक आवृत्त्यांमध्ये परीक्षक म्हणून काम केलं असलं तरी यावेळी मी प्रथमच सा रे ग म प लिटल चॅम्प्स या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहणार आहे . त्यामुळे मी विशेष उत्सुक बनलो आहे . या लहान मुलांना मोठेपणी उत्तम पार्श्वगायक म्हणून तयार करण्यास मी सिध्द झालो आहे . आतापर्यंत अनेक पार्श्वगायकांनी या कार्यक्रमापासूनच आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा केल्याचं गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहात आहे . लहान मुलांना त्यांच्या गायनकलेचं प्रदर्शन करण्यासाठी संधी देणं खूप गरजेचं आहे . लहान वयापासूनच जर त्यांनी योग्य प्रकारे गाण्याचा सराव केला , तर त्यांना गाणं शिकणं आणि त्याचा विकास करणं सोपं जातं आणि ते संगीत क्षेत्रात आपला ठसा खूपच लवकर उमटवू शकतील . आमच्यासारखे संगीतकार हे नेहमीच नव्या कलाकारांच्या आणि गायकांच्या शोधात असतात . यासारखे कार्यक्रम हे सामान्य लोकांमध्य े दडलेल्या हिऱ्यांचा शोध घेण्यात खूप उपयुक्त ठरतात . होतकरू गायकांसाठी ‘ सा रे ग म प लिटल चॅम्प्स ‘ हे एक उत्तम व्यासपीठ असून त्यात मी काही संस्मरणीय गाणी आणि आवाज ऐकण्याची प्रतीक्षा करीत आहे .

    ” येत्या काही महिन्यांमध्ये नागपूरमध्ये या कार्यक्रमासाठी ऑडिशन्सना प्रारंभ होत असतानाच दिल्ली , मुंबई आणि बंगळुरू या शहरांमध्ये झी टीव्हीद्वारे ऑफलाइन ऑडिशन्सही घेण्यात येतील . त्यामुळे आपल्या अंगात ही कला आहे आणि आपण एक मोठा पार्श्वगायक होऊ शकतो , असे वाटत असेल , तर तुम्हाला या शहरांतील ऑडिशन्स केंद्रावर येऊन आपल्या नावाची नोंदणी करणे गरजेचे आहे . लवकरच पाहा ‘ सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ची नववी आवत्ती फक्त ‘ झी टीव्ही ‘ वाहिनीवर !

     

  • इंद्र मेघवाल के हत्यारे को फांसी दोआरपीआय-सेक्युलर ने किया भव्य नारे-निदर्शने

    इंद्र मेघवाल के हत्यारे को फांसी दोआरपीआय-सेक्युलर ने किया भव्य नारे-निदर्शने

    इंद्र मेघवाल के हत्यारे को फांसी दोआरपीआय-सेक्युलर ने किया भव्य नारे-निदर्शने
    नागपुर – राजस्थान के जालोर जिले के 8 वर्षीय दलित विद्यार्थी इंद्र मेघवाल ने प्यास लगने पर अपने स्कूल के हेडमास्टर के घड़े से पानी पीने की जुर्रत क्यो की? इसकी वजह से उसके हेडमास्टर ने इंद्र मेघवाल की इतनी बेदर्दी से पिटाई की कि, स्वतंत्रता के अमृत महोत्सव की पूर्व संध्या पर उसकी मृत्यु हो गयी।

    इस शर्मनाक घटना के खिलाफ आरपीआय-सेक्युलर नागपुर जिले की और से पार्टी के विदर्भ अध्यक्ष दिनेश अंडरसहारे के नेतृत्व में आज सोमवार दिनांक 22 अगस्त 2022 को इंदौरा चौक स्थित बरी. राजाभाऊ खोब्रागडे पुतला परिसर में सुबह 11.00 बजे भव्य नारे-निदर्शने का कार्यक्रम आयोजित किया गया।इस कार्यक्रम में जाति अंत संघर्ष समिति व अ भा जनवादी महिला संगठन के नेता भी शामिल हुए थे।
    इंद्र मेघवाल के हत्यारे को फांसी दो…दलित-आदिवासियों पर बढ़ते अत्याचार बन्द करो…मनुवाद मुर्दाबाद… इत्यादि नारो से इंदौरा चौक परिसर गूंज उठा।

    इस अवसर पर आरपीआय-सेक्युलर के विदर्भ संगठक दिपक डोंगरे,कॉमरेड विलास जाम्भूलकर, सेक्यूलर महिला फ्रंट की रत्नमाला गणविर,और विदर्भ अध्यक्ष दिनेश अंडरसहारे ने संबोधित किया।
    देश मे बढ़ते जातीय आंतकवादी घटनाओं पर चिंता व्यक्त करते हुए दिनेश अंडरसहारे ने आगे कहा कि, देश के दलित,आदिवासी,शोषित,वंचित,किसान,मजदूर एक बड़ा वर्ग सदियों से जातीयवाद का दंश झेल रहा है।

    भारत रत्न बोधिसत्व डॉ बाबासाहब आम्बेडकर जी ने जातीयवाद के खिलाफ मोर्चा खोलते हुए अनेकों क्रांतिकारी कदम उठाकर दलितो,आदिवासियों को देश की मुख्य धारा में लाने हेतु “जाति अंत का आंदोलन” चलाया।दलित-आदिवासियों के साथ होने वाले अन्याय-अत्याचार की सुरक्षा में अनेक संवैधानिक प्रावधानों के बावजूद भी मनुवादी व्यवस्था जस की तस है,जिसका जिता जागता परिणाम इंद्र कुमार मेघवाल की दर्दनाक हत्या है।

    कार्यक्रम के उपरांत आरपीआय-सेक्युलर के प्रतिनिधि मंडल ने नागपुर के मा जिल्हाधिकारी के माध्यम से देश के महामहिम मा राष्ट्रपति महोदया के नाम से निवेदन सौपा।
    नारे निदर्शने कार्यक्रम में आरपीआय-सेक्युलर के सैकड़ो कार्यकर्ताओ के मध्य बड़ी संख्या में उपस्थित महिलाओं की संख्या सबका ध्यान आकर्षित कर रही थी। कार्यक्रम का संचालन प्रमोद वंजारी ने व आभार प्रदर्शन आशीष मेश्राम ने किया। कार्यक्रम में आरपीआय-सेक्युलर संलग्न समता सैनिक दल के सचिन वर्दे, लेबर फ्रंट यूनियन के लालूराम साहू,विनोद जाम्भूलकर,मुन्ना साहू,प्रणीता गणविर,अमर सूर्यवंशी,दिपक वालदे,सुदर्शन मून,तुलसीराम तेलघरे, बेबिताई चौहान,प्रमोद रामटेके,दिलीप लांडगे,विजया जाम्भूलकर,आनंद वैद्य,कॉमरेड विपिन कुमार,गौरव वासनिक,अंजली धारगावे, कॉमरेड नाईक, मायाताई हिवराडे,गीता कुशवाहा,नलिनी जाम्भूलकर,रंजना दीव,स्नेहलता जाम्भूलकर,प्रसंशा गणविर,शुभांगी गणविर,प्राची संतापे, बंडू पाटिल,सीमा महाजन,रीना चौरे,बलकृषणा गायधने,शमीम शेख,और डॉ मनोज भेलावे सहित अन्य कार्यकर्ता उपस्थित थे।

  • राज्यातील सत्ता संघर्षावर आज पूर्णविराम लागणार का?- कुणाल राऊत

    राज्यातील सत्ता संघर्षावर आज पूर्णविराम लागणार का?- कुणाल राऊत

    राज्यातील सत्ता संघर्षावर आज पूर्णविराम लागणार का?- कुणाल राऊत

    नागपुर – राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सोमवारी फैसला होणार आहे. यासोबतच राज्यातील शिंदे सरकारचे भविष्य ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे राज्यात राजकीय वर्तुळात सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र या संघर्षावर उद्या तरी पूर्णविराम लागेल काय असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

    शिवसेना नेमकी कुणाची? उद्धव ठाकरेंची की शिंदेंची? धनुष्यबाण कुणाचा? आणि अपात्र आमदारांचे काय होणार? याचा उद्याच फैसला होणार आहे. आमच्याच बाजूने निकाल लागेल असे दोन्ही पक्षांना वाटत आहे. उद्या निर्णय लागतो की आणखी काही नवीन बेंच बसविण्यात येणार हे पाहावे लागणार आहे. वारंवार निर्णय पुढे ढकलण्यात येते आणि वारंवार घटनापीठ तयार करावे लागते. उद्या सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल देणार आहेत.

    विदर्भाच्या परिस्थितीवर बोलताना राऊत म्हणाले, विदर्भात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. धान पीक, सोयाबीन, कपाशी सडायला आलेली आहे. उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, केंद्रीय समिती या सर्वांनी पाहणी दौरा केला, मात्र शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. सत्तांतर झाले, मंत्रिमंडळ विस्तारही झाला एकही जिल्ह्यात पालकामंत्री नाही. त्यामुळे जनतेने कोणाकडे मागण्या मांडायच्या हा प्रश्न जनतेसमोर आहे.
    ——

  • मुंबई गणेशोत्सव : मुंबई के गणेशोत्सव मंडल में पहुंचे बप्पा का आगमन, एबीपी माझा में श्रद्धालुओं का उत्साह

    मुंबई गणेशोत्सव : मुंबई के गणेशोत्सव मंडल में पहुंचे बप्पा का आगमन, एबीपी माझा में श्रद्धालुओं का उत्साह

    गणेशोत्सव में कुछ ही दिन बचे हैं… और ऐसा लगता है कि कई मंडलों ने इस रविवार को गणेश प्रतिमा के आगमन के लिए सार्थक बनाने का फैसला किया है। कई गणेशोत्सव मंडलों के मंडपों में आज बप्पा की मूर्ति पहुंच रही है..

    .

  • गणेश उत्सव 2022 : सार्वजनिक गणेशोत्सव मंडलों को बड़ी राहत;  गणेश प्रतिमाओं की ऊंचाई की कोई सीमा नहीं है

    गणेश उत्सव 2022 : सार्वजनिक गणेशोत्सव मंडलों को बड़ी राहत; गणेश प्रतिमाओं की ऊंचाई की कोई सीमा नहीं है

    गणेश उत्सव 2022 : सार्वजनिक गणेशोत्सव मंडलों को बड़ी राहत मिली है। गणेश प्रतिमाओं की ऊंचाई पर प्रतिबंध सहित नगर निगम द्वारा कई नियमों में ढील दी गई है।