एल.आर. बाली यांचे निधन…रिपाई नेते राजन वाघमारे यांनी वाहिली श्रद्धांजलि
दिल्ली -डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर अनुयायी भीम पत्रिकेचे मुख्य संपादक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या पत्रिकेतुन देशभर व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले. समता सैनिक दल या माध्यमातून आंबेडकरी बौद्ध समाजाला एकसंघ ठेवण्याचं कार्य त्यांनी केले. अमुत महोत्सव त्यांच्या नागपुरातील मंगल मंडप या ठिकाणी झाला त्या माध्यमातून खुप जवळीक आलो. त्यांचे व्याख्यान देशातील अनेक राज्यांत झाले त्यांच्या सर्पक इतका दांडगा होता की, या ही वयात ते नावाने स्पष्ट कार्यकर्ता ना ओळखायचं.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून डॉ आंबेडकराईट मुव्हमेंट कल्चर अँड लिटरेचर या संस्थेच्या वतीने मागील वर्षी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. परंतु त्यांच्या प्रकुती अस्वस्थ कारणाने ते नागपुरात येवु शकले नाही. संस्थेचे सचिव डॉ मच्छिंद्र चोरमारे सुमेध कांबळे व अन्य सहकारी त्यांच्या जालंधर पंजाब या ठिकाणी जाऊन एका छोट्या सभागृहात सन्मानाने त्यांना पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्कारा बद्दल कुतज्ञा व्यक्त करुन संस्थेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मैं नागपूर मे जल्दी आकर कार्यकर्तावोके साथ चर्चा करूगाॅ.
आज त्याचं निधन झाले सच्चा बाबासाहेब आंबेडकर के अनुयायी एल.आर.बाली को महाराष्ट्र सदन, दिल्ली नई से भावपूर्ण श्रद्धांजली अर्पीत करता हु
॰ राजन वाघमारे
. नागपूर