आम्ही फुले आंबेडकरांचे नाव घेणारे अनेक सुरात का बोलतो आणि ब्राह्मण एका सुरात का बोलतात..! नागेश चौधरी 

आम्ही फुले आंबेडकरांचे नाव घेणारे अनेक सुरात का बोलतो आणि ब्राह्मण एका सुरात का बोलतात..! चौधरी 

डॉक्टर आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन जे अनेक पक्ष आणि संघटना झालेल्या आहेत त्यांची वक्तव्य पाहिली म्हणजे त्यांच्यात देखील एक सूर दिसत नाही परस्परांच्या विरोधी बोलताना दिसतात आणि सगळे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात त्याचप्रमाणे महात्मा फुले यांचे नाव घेणारे देखील अनेक संघटनांमध्ये विभाजित आहेत अनेक पक्षांमध्ये विभाजित आहे शाहू महाराजांचे नाव घेणारे किंवा शिवाजी राजांचे नाव घेणारे देखील एकत्र नाहीत ते देखील अनेक संघटनांमध्ये आणि पक्षांमध्ये विखुरलेले आहेत अर्थात ब्राह्मण एक सूर्य होत आहे आणि बहुजन बहुसुरी आहेत याला कारण काय तुमचे आदर्श एक असताना तुम्ही फटाफट का आहात फाटाफटीत का आणि का आहात आणि ते मात्र एकत्र का आहेत आणि त्यांच्यात फटाफट का नाही याचा विचार बहुजनात बहुजन जे यांना ते आदर्श मानतात त्यांचे नाव घेत अनेक संघटना का काढतात आणि ब्राह्मण जेव्हा अनेक संघटना काढतात तेव्हा ते एका सुरात बोलतात एकामेकाच्या विरुद्ध बोलत नाही उदाहरणार्थ आरएसएसचे लोक विश्व हिंदू परिषदेचे लोक विद्यार्थी परिषदेचे लोक किंवा त्यांच्या ज्या अनेक संघटना आहेत ते ते एका सुरात बोलतात एकमेकांच्या विरुद्ध बोलत नाही कोणाशी स्पर्धा करत नाही.

उदाहरणार्थ विश्व हिंदू परिषद आणि आरएसएस किंवा एबीव्हीपी चे लोक हे कधीही एकमेकाची गुणी दोन्ही काढत नाही किंवा एकमेकांना शिव्या घालत नाही त्यांच्यामध्ये नेतृत्वाची स्पर्धा नाही आणि आमच्या मध्येच नेतेगिरीची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा का आहे याचा विचार आम्ही करतो का ते जसे अनेक संघटना काढून एक सूर्य आहेत परंतु आमच्या अनेक संघटना अनेक सूर्य आहेत किंवा असं म्हणता येईल की बे सूर्य आहेत आमच्यामध्ये सुरू नाही म्हणजे आम्ही असू राव हे सिद्ध करतो का मला असं वाटते हेच खरे आहे कारण सूर यांना ब्राह्मण म्हणतात म्हटल्या जातं ते एकत्र आहेत आणि आम्ही असू का होत असुर का होत याचा विचार केला पाहिजे हे असून अनेक सूर्य असणं हे आमच्या विभाजनाचा कारण आहे हे आमच्या केव्हा लक्षात येतील आमच्या म्हणजे आम्ही जे एससी एसटी ओबीसी मध्ये किंवा ज्यांना मायनॉरिटी म्हणतात त्यांच्यामध्ये एक सूर्यपणा का नाही कारण शोधायला हवे.

त्याला कारण हे दिसते की त्यांचं ध्येय एक आहे ते एकत्र आहे म्हणून नव्हे तर एक जाती आहे म्हणून नव्हे तर त्यांनी हे ठरवलं आहे की त्यांचे ध्येय हे वर्चस्वाचे आहे आणि आमचे बहुजनांचे ध्येय नाही आम्ही जेव्हा हे कसुरी होऊ तेव्हाच आम्ही त्यांच्याशी मुकाबला करू शकू आणि जोपर्यंत आम्ही जातीमध्ये विखुरले आहोत जातीच्या नावाने उच्चनीच तेच विखुरले आहोत म्हणजे ब्राह्मणांचे आदेश मनुचे आदेश पाळत आहोत तोपर्यंत तुम्ही मनूचा मुकाबला करू शकत नाही म्हणून साप पराभव करू शकत नाही म्हणून एक तर आपल्याला एक सूर्य हवा लागेल किंवा एक जातीय व्हावं लागेल सर्व जाती विसरून आम्ही एक आहोत आमची जात एक आहे अशा प्रकारची मानसिकता तयार करण्याची जेव्हा निकर असेल आणि तिनी अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही बेसुरी राहणार नाही अनेक सुरात बोलणार नाही परस्परांच्या विरोधात बोलणार नाही आणि ब्राह्मणांच्या कह्यात राहणार नाही त्यांच्याच संघटनात जाऊन निसत्व स्वीकारणार नाही कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः विखुरलेल्या आहात फाटा फूट आहात तोपर्यंत तुम्ही त्यांचा मुकाबला करू शकत नाही तुम्ही विखुरण्यामध्येच किंवा फाटाफुटीमुळेच तुम्ही शक्तीहीन आहात तुम्ही स्वतःला या देशाचे मूळनिवासी समजणारे असल्यास परंतु तुम्ही मूळ भूमिका चापत नाही जपत नाही चालत नाही निर्माण करत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे जोपर्यंत ब्राह्मण एक सूर्य आहेत संघटित आहेत त्यांचे एक आहे त्यांचं जे हिंदू राष्ट्राचं ध्येय आहे ते ब्राह्मण वरचे स्वादिष्ट व्यवस्था सत्ता हे आहे आणि तुमचं विखवलेलं पण तुमचं ध्येय पण विकलेला आहे तुमचं एक ध्येय नाही आहे आणि म्हणून तुम्ही शक्ती आहात हे लक्षात घ्या आणि आम्ही आमचे लोक ज्याप्रमाणे गमजा करतात बढाई मारतात शेती मारतात आणि विखुरतात ते लोक स्वतःच ध्येय निर्माण करू शकत नाही आम्ही ध्येयहीन जगत आहोत आणि ब्राह्मण ध्येयासहित जगत आहेत त्यांचं ध्येय म्हणजे मनुस्मृती लागू करणे ब्राह्मणांचे वर्चस्व लागू करणे ब्राह्मणांची व्यवस्था तिथे कशी राहील यासाठी ते सतत जागे असतात 24 तास काम करतात आणि आम्हाला आम्हाला देखील त्यांच्या कवेत घेतात गोड गोड बोलतात आणि म्हणतात तुम्ही सगळे हिंदू आहात तुमचे शत्रू मुसलमान आहेत अशा प्रकारची मानसिकता तयार करण्यामध्ये हीच त्यांचेच आहे तुमचे मुळीच येत नाही.

या देशातील किंवा जगातील जे काही धर्म आहे ते धर्म उच्चनीच तेच विभागलेले नाहीत इथे जो धर्म सांगण्यात येतो त्यामध्ये जी उतरण आहे उतरंड आहे तशी उतरण कुठल्याही धर्मामध्ये नाही उदाहरणार्थ इस्लाम किंवा ख्रिश्चन नीती मध्ये पैगंबर हा प्रेषित आहे येशू ख्रिस्त हे प्रसिद्ध आहे आणि त्यांना मांडणारे सगळे भक्त आहेत जे कोणी भक्त आहे त्यांच्यामध्ये समानता आहे इस्लाममध्ये कोणी शूद्र त्याचप्रमाणे ख्रिस्तांमध्ये मूळतः मुळात विषमता नाही ब्राह्मण शूद्र असा भेद नाही आणि म्हणून हे धर्म समानतावादी आहेत असे म्हणता येईल परंतु ज्याला हिंदू धर्म म्हटले जाते त्याच्यामध्ये समानता दिसत नाही किंवा चर्चमध्ये कुणाल आहे जातीवरून प्रवेश नाही असा असे दिसत नाही परंतु इथे जो हिंदू नावाचा धर्म आहे त्या धर्माच्या मंदिरामध्ये देवाच्या नावानं विषमता आहे प्रवेश आहे सुधारणा आणि अतिषद यांना तसेच स्त्रियांना देखील प्रवेश नाही याचा अर्थ देव यांनी विषमतावादी केला आहे धर्म विषमतावादी केला आहे आणि लोकांना माणूस तिकडे घटना ठेवणारी भूमिका यांनी घेतली आहे हा धर्म होऊ शकत नाही धर्म हा समानतावादी नसेल मानवतावादी नसेल मानवाला अस्पृश्य करणारा असेल उच्चनीच ते विभागणारा असेल त्याला धर्म म्हणणं ही एक लबाडी आहे म्हणून हिंदू नावाचा धर्म आहे असे जे ब्राह्मण सांगतात ते मनुस्मृतीमध्ये आहे किंवा यांच्या वेदांमध्ये पुराणांमध्ये आणि अनेक स्मृतीमध्ये आहे, रामायण, महाभारतामध्ये आहे तो धर्म नाही. रामराज्य हे विषमतावादी राज्य राहणार आहे आणि म्हणून या देशांमध्ये रामाचं जे मंदिर झालेलं आहे त्या मागची भूमिका काय आहे ते लक्षात घ्यायला हवे.

5 ऑगस्ट 2020 ला त्या राम मंदिर जागा पूजेच्या वेळी संघ चालक मोहन भागवत यांनी एक मनुस्मृती मधला श्लोक म्हटला होता ‘एतद्देशप्रसूतस्यतस्य सकाशादग्रजन्मन: | स्वं स्वं चरित्र शिक्षरेन् पृथ्वीयाम् सर्व मानवा:||’
त्याचा अर्थ होतो, या जगातील ब्राह्मण अग्र जन्मी म्हणजे
सर्वश्रेष्ठ आहेत आणि जगातील सर्वांनी त्याच्यापासून आचार शिकायला पाहिजे म्हणजे तुमची वागणूक ब्राम्हण सांगतील तशी असायला पाहिजे. माजी संघ मुखंड गोळवलकर आपल्या ‘We or our Nationhood Defined’ या पुस्तकात हा श्लोक देऊन म्हणतात,.. the first and greatest law giver of the world -Manu to lay down his code directing all the people of the world to come to Hindustan to learn their duties at the holy feet of the eldest born Brahmans of this land हा मनुस्मृति मधला दुसऱ्या अध्यायातील एकोणिसावा श्लोक आहे. त्या ठिकाणी प्रधान मंत्री मोदी हजर होते. म्हणजे मोदींना मनुस्मृति मान्य आहे हे उघड आहे. खुद्द मोदींना मनुस्मृति कितपत माहित आहे हाही प्रश्न आहे. परंतु मोहन भागवत यांना मात्र मनुस्मृtig लागू करायची आहे आणि त्यासाठी मोदींना पुढे करण्यात आले आहे. कारण मोदींनी या ठिकाणी एक शब्दही उच्चारला नव्हता. अर्थात ब्राह्मण श्रेष्ठत्व नाकारलेले नाही. आणि राम मंदिर जर मनुस्मृती अमलात आणण्यासाठी असेल तर या देशातील सर्व मोठी मंदिरे हे मनुवादी आहेत, अस्पृश्यांना, दलितांना, स्त्रियांना प्रवेश नाकारणारे आहेत हे लक्षात घेतले पाहिजे, आणि हे लक्षात घेतल्यावरही जर आम्ही स्वतःला हिंदू म्हणत असू तर आम्ही ब्राह्मणाचे गुलाम आहोत हे स्पष्ट होते. कारण जे ते सांगतात तेच आम्ही ऐकतो, तसे वागतो. अर्थात त्यांचे गुलाम आहोत हे स्वतःच सिद्ध करतो. त्यावरून आम्हाला स्वतःला अक्कल नाही हेही सिद्ध होते. बहुसंख्य लोक मुला मुलीचे नाव ठेवणे, लग्नाची तारीख ठरवणे या बाबतीतही ब्राह्मणांवर अवलंबून असतात. आणि यात शिकलेल्या लोकांचाही अपवाद नाही.

सभार -नागेश चौधरी फेसबुक

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए