Category: WH NEWS

  • अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणला पुरस्कार

    अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणला पुरस्कार

    अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणला पुरस्कार
    मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२२:- भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयआणि असोसिएशन ऑफ रिन्यूएबल एनर्जी एजन्सी ऑफ स्टेट्स (एआरईएएस) यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणचा दोन पुरस्कारांनी गौरव केला आहे.

    एआरईएएसच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त केरळ राज्यातील कोचीन येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमाप्रसंगी एएनईआरटी आणि एआरईएएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ३१ मार्च २०२२ पर्यंत सर्वोच्च रूफटॉप सौर ऊर्जा स्थापित क्षमता प्राप्त करणे आणि २०२१-२०२२ मध्ये सर्वाधिक रूफटॉप सौर ऊर्जा क्षमता जोडण्यासाठी महावितरणला दोन पुरस्कार मिळाले असून केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा आणि रसायने व खते राज्यमंत्री ना. श्री भगवंत खुबा यांच्या शुभहस्ते महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री प्रसाद रेशमे आणि संचालक (वाणिज्य) डॉ.मुरहरी केळे यांनी हे पुरस्कार स्विकारले.

     

    याशिवाय महाराष्ट्राची नोडल एजन्सी असलेल्या महाऊर्जाला ३१ मार्च २०२२ पर्यंत सर्वोच्च बायोमास पॉवर स्थापित क्षमता आणि प्लांट्सची स्थापित संख्या प्राप्त करण्यासाठी दोन पुरस्कारांनी यावेळी गौरविण्यात आले.हा पुरस्कार महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक श्री सूरज वाघमारे यांनी स्वीकारला.

    या कार्यक्रमाला केरळचे ऊर्जामंत्री ना. श्री के. कृष्णनकुट्टी, भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव श्री आय एस चतुर्वेदी तसेच केरळ राज्याच्या ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि एएनईआरटी आणि एआरईएएसचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

    महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी रूफटॉप सोलर बसविण्यामध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक यावा यासाठी रूफटॉप घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.रूफटॉप वापराचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. प्रधान सचिव (ऊर्जा) व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री दिनेश वाघमारे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी या पुरस्काराबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

     

  • सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

    सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

    सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

    मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२२:- सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

    गणेशोत्सव दि. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महावितरणकडून गणेश उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या १०० युनिटसाठी केवळ ४ रूपये ७१ पैसे प्रति युनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी ८ रुपये ६९ पैसे प्रति युनिट, ३०१ ते ५०० प्रती युनिट वीज वापरासाठी ११ रुपये ७२ पैसे प्रति युनिट आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३ रुपये २१ पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे. गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी घेतली जात नाही घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे मोठया प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते.

     

    हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे स्वस्त विजेचे पर्याय गणेश मंडळाना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

    गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. गणेश उत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिनी व रोहित्रांचा गणेश उत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही. अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत.

     

    गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून प्राणांतिक अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी गांभिर्याने दखल घेवून वीज सुरक्षेबाबत उपाय योजनांमध्ये तडजोड करू नये.

     

    गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
    मुख्य जनंसपर्क अधिकारी, मुंबई. यांनी माहिती दिली.

  • बप्पा की तैयारी पूरी 31 को घर घर विराजमान होंगे बप्पा..! वाड़ी में बप्पा को सजाने लगी महिला कारागिर 

    बप्पा की तैयारी पूरी 31 को घर घर विराजमान होंगे बप्पा..! वाड़ी में बप्पा को सजाने लगी महिला कारागिर 

    बप्पा की तैयारी पूरी 31 को घर घर विराजमान होंगे बप्पा..!
    वाड़ी में बप्पा को सजाने लगी महिला कारागिर 
     वाड़ी,नागपुर – दो साल से कोरोना के कारण बप्पा का उत्सव नही मनाया ।मूर्तियों की निर्मिति भी उतनी नही की गई थी।लेकिन इस साल बड़े धूमधाम से बप्पा का आगमन होंगा।बीते एक महा से बप्पा की मूर्तियां को सजाने का काम कारागिर कर रहे है।वाड़ी में गणेश मूर्ति भंडार में कारागिर शीतल गजभिए के साथ महिलाओ की टीम लगातार 15 दिनों से बाप्पा की मूर्तियां को सजाने लगी है।शीतल गजभिए ने बताया कि दो साल श्री गणेश की मूर्तियां नही बनाई गई।
    कोरोना की पाबंदी के कारण पूरा व्यवसाय ठप्प हुआ।लेकिन इस वर्ष भारी मात्रा में श्रीगणेश की मूर्तियों की मांग है।500 रुपये से लेकर 5 हजार तक कि मूर्तियां बनाई है।गणेश उत्सव में कही लोगो को रोजगार मिलता है।बड़ी आस्था के साथ पुरे राज्य में गणेश उत्सव मनाया जाता है।वाड़ी में भी लाखों रुपए का बिजनिस होता है।31 अगस्त को गणेश चतुर्थी है।चार दिन पहलेसे ही मूर्तियों को मार्किट में लाया गया।
    कंट्रोल वाड़ी,दत्तवाड़ी,आठवा मेल,वडधामना में गणेश मूर्तियों की स्थापना होती है।पुलिस ने अभीतक किसी भी मण्डल को अनुमति नही दी है ।इस  वर्ष 50 से ज्यादा सार्वजनिक मण्डल द्वारा गणेशजी की स्थापना होने का अनुमान है।कंट्रोल वाड़ी स्थित गणेश मूर्ति भंडार के गणेश नितनवरे ने बताया कि इस वर्ष गणेशजी सभी पर मेहरबान है।कोरोना खत्म हुआ है।
    अब सभी लोग अभी से ही मूर्तियों को खरिदने ने धूम कर रहे है।समाधान कारक व्यवसाय होंगा।सभी पर श्रीगणेशजी की कृपा रहे।मार्किट भी इस वर्ष अच्छा दिखाई दे रहा है।
  • चिमुकल्याचा बैलपोळा विशेष लेख वाचा, अतुल प्रभाकर उज्जैनकर ( गुरुजी ) यांच्या लेखणीतून …..

    चिमुकल्याचा बैलपोळा विशेष लेख वाचा, अतुल प्रभाकर उज्जैनकर ( गुरुजी ) यांच्या लेखणीतून …..

    चिमुकल्याचा बैलपोळा विशेष लेख वाचा, अतुल प्रभाकर उज्जैनकर ( गुरुजी ) यांच्या लेखणीतून …..

    WH-NEWS :-(प्रस्तुत )चांदुर रेल्वे शहरातला एक अनोखा उत्सव म्हणजेच. ‘ खडकपुरा ‘ येथे भरणारा बैलपोळा ,गेल्या अनेक दशकांपासून अगदी पारंपरिक पद्धतीने खडकपुऱ्याच्या ‘ गोठणावर ‘ हा बैल पोळा भरतो , दुसऱ्या दिवशी छोट्या बालगोपालांचा सुद्धा तान्हा पोळा ह्याच ठिकाणी भरतो .लहान चिमुकले सुरेख पहराव परिधान करून आपल्या लाकडी किंवा मातीच्या नंदीबैलाला सुंदर – सुबकरित्या सजऊन आणतात ,जो चिमुकला आपल्या नंदी बैलाला उत्कृष्टरित्या सजवितो त्याला मान्यवरांच्या सुभहस्ते पारितोषिक सन्मानित करण्यात येते .. पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रथा परंपरेनुसार ह्या पोळ्यात बळीराजा ,छोटे चिमुकले आपल्या बैलाला आणतात इथे परंपरेनुसार ह्या नंदीबैलाचे पूजन करून धूप दाखविल्या जाते आणि वर्षभर त्यांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी प्रार्थना सुद्धा केल्या जाते. इथे बैल जोडी आणणाऱ्या गळी माणसाचा,कस्ताकारांचा शेला श्रीफळ देऊन सत्कार केल्या जातो हे विशेष, अशी ही अनोखी परंपरा मी लहानपणापासून बघत आलेलो. आज माझेच वय ४० वर्षे आणि साधारणतः मी ३ वर्षाचा असताना माझ्या आजोबां सोबत मी सुध्दा ह्याच पोळ्यामध्ये मध्ये माझ्या लाकडी बैलाला सजऊन घेऊन जायचो .खूप आनंदात अनुभव हा माझ्यासाठी होता.ह्या पोळ्यात गेलो की बालपणीच्या आठवणीना उजाळा मिळतो आणि मन अगदी प्रसन्न होते…
    बळीराजाच्या खरा आधार म्हणजेच त्याच्या जवळ असलेली बैलजोडी जिच्या भरवशावर संपूर्ण वर्षभर बळीराजा आपली शेती करतो ,ह्या बैलाच्याच साहाय्याने शेतीचे सर्व कामे करून भरघोस पीक काढून आपला चरितार्थ चालवतात शिवाय ह्या देशाच्या अन्नसाठ्याची भव्य कोठारे भरभरून ठेवण्यासाठी सुद्धा ह्या बळीराजाचे आणि ह्या बैल जोडीचे अमूल्य योगदान आहे असे मला मनोमन वाटते. नंदी बैल हा भगवान शिवांच वाहन आहे आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत नंदी बैलाला दैवत म्हणून पुजल्या जाते. अशा ह्या दैवताच्या सन्मानाचा तसेच त्याच्याबद्दल असलेली कृताज्ञनता व्यक्त करण्याचा हा अतुल्य सोहळा सर्वांच्या साक्षीने साजरा केल्या जातो . पोळा फुटल्यावर ही बैलजोडी घरी नेऊन प्रथम पूजा केली जाते त्यानंतर आपल्या शेजरापाजारत ही बैलजोडी पूजेसाठी नेली जाते आणि पोळी मागितल्या जाते .लहान चिमुकले सुद्धा आपल्या बैलजोडी अनेक ठिकाणी नेतात आणि खाऊ म्हणून पैश्याच्या स्वरूपात पोळी मागितली जाते .मुलांना ह्या उत्सवाबद्दल खूप आकर्षण असते.आपल्या महाराष्ट्रात विशेषतः आपल्या विदर्भामध्ये ह्या सणाला विशेष महत्त्व आहे .पोळ्याच्या दिवशी घरोघरी स्वादिष्ट पुरण पोळी केली जाते ,खमंग पंच पकवान घरची गुहिनी मोठ्या आनंदाने तयार करते , दुसरा दिवस हा ‘ कर ‘ म्हणून अगदी मनोरंजक रित्या साजरा केल्या जातो.
    खडकपुऱ्यामध्ये भरणारा हा पोळा आमच्या शहराच खास आकर्षण आहे मला जिथपर्यंत माहीत आहे त्यानुसार ह्या पोळ्याला शंभरेक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला असेल .इथे दरवर्षी बसविल्या जाणारा युवक गणेश मंडळांचा गणपती ,इथला होणारा भव्य दिव्य महाप्रसाद ,इथे लहान मुलांच्या खेळण्याची लागणारी दुकाने अनेकांची लक्ष वेधून घेतात. ह्या खडकपुरतला प्रत्येक नागरिक,इथला श्रमिक हा कमी शिक्षित जरी असला तरी तन मन आणि धन अर्पण करून हे दोन्ही उत्सव मोठ्या आनंदाने आणि ऊर्जेने आणि अतिशय मनोरंजक रित्या साजरे करीत असतात आणि म्हणून इथल्या रहिवासी असलेल्या प्रत्येक नागरिकांचे करावे ठेवढे कौतुक कमीच होतील.
    विशेष म्हणजे इथली पोळा उत्सव समितीचे कार्य सुद्धा कौतुकास्पद आहे.ह्या समिती मध्ये आपला जीव की प्राण ओतणारे समिती सदस्यांमध्ये अगदी उमदे , ऊर्जावान आणि कार्यकुशल लोकांची ही फळी ह्या समितीमध्ये सातत्याने कार्यरत आणि प्रयत्नशील असते .ह्या उत्सवाचे यशस्वी नियोजन करणे,व्यवस्था करणे,बक्षिसे आणणे , वर्गणी गोळा करणे ,कधी कधी स्वखर्चातून सुद्धा खर्च करण्यासाठी ही मंडळी कधी धजली नाही .हे ह्या लोकांचे मोठपण आहे असे मला मनोमन वाटते.ह्या लोकांच्याच अथक परिश्रमाने ह्या उत्सवाचा महोत्सव होतो . हा उत्सव सर्वांग सुंदर करण्यासाठी इथला प्रत्येक लहान – थोर व्यक्ती आपला वेळ आणि परीश्रम देतो , ह्याच खरं श्रेय जर कुणाला जात असेल तर इथे खडकपुऱ्यात राहणाऱ्या याच प्रत्येक श्रमिक ,कष्टकरी ,सामाजिक एकोपा जपणारा प्रत्येक नागरिकाला जातो मग तो कोणत्याही जातीचा असो ,कोणत्याही धर्माचा असो शिवाय कोणत्याही वयाचा असो . अश्याच या आपल्या हिंदुसंकृतीच्या उत्सवाचे महत्व आणि याचा वारसा येणाऱ्या प्रत्येक पिढीला व्हावा अशी ईच्छा माझ्या अंतर्मनात नेहमीच जागृत होते शिवाय अशीच इच्छा प्रत्येक मना मनात जागृत होणे आवश्यक आहे तेव्हाच या सण उत्सवाचे संवर्धन होईल आणि माणूस आनंदी राहील नाहीतर या प्रगतीच्या युगात माणूस शेवटी पोरकाच राहील ,स्वतःच आनंद – दुःख त्याला वाटता येणार नाही .फक्त भौतिक सुखाचा आनंद भोगून तो फक्त यांत्रिक होईल . खऱ्या अर्थाने हे सण उत्सव हे एकमेकांना आनंद वाटण्यासाठीच असतात आणि आनंद वाटून परमानंद मिळवण्यासाठी असतात…. मला ह्या गोष्टीचा नेहमी आनंद राहील की मला वेळोवेळी अशा महोत्सवाचा प्रत्यक्ष साक्षीदार होता आलं यात मी नेहमीच धन्यता मानतो…
    – अतुल प्रभाकर उज्जैनकर ( गुरुजी )चांदुर रेल्वे..

  • संभाजी ब्रिगेड,शिवसेना युती से वाड़ी में जल्लोष…अब शिवसेना और मजबूत होंगी-हर्षल काकड़े

    संभाजी ब्रिगेड,शिवसेना युती से वाड़ी में जल्लोष…अब शिवसेना और मजबूत होंगी-हर्षल काकड़े

    संभाजी ब्रिगेड,शिवसेना युती से वाड़ी में जल्लोष…अब शिवसेना और मजबूत होंगी-हर्षल काकड़े
    वाड़ी,नागपुर – राज्य में शिवसेना को कमजोर करने का प्रयास हो रहा है।शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेना को और मजबूत करने के लिए अपना पूरा प्रयास कर रहे है।बड़े बड़े नेता अब शिवसेना में शामिल होने के बाद अब महाराष्ट्र का बड़ा सामाजिक दल संभाजी ब्रिगेड ने शिवसेना के साथ युति करने से सेना को बड़ी ताकत मिली है।

    अब शिवसेना को बढ़ने से कोई रोक नही सकता यह विचार वाड़ी में आयोजित जल्लोष में पूर्व विदर्भ संघटक सचिव हर्षल काकड़े रखे।वाड़ी में शुक्रवार को शिवसेना कार्यालय में संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर येवले, प्रवक्ते डॉ अंकुश बुरंगे, साहेब राव बोवाडे, गुणवंत देशभ्रतार, पप्पु पटले के खास उपस्थिति में युवा सेना के पूर्व विदर्भ सचिव हर्षल काकडे, शिवसेना हिं. वि. संघटक संतोष केचे, तालुका प्रमुख संजय अनासने, उपतालुकाप्रमुख रूपेश झाडे,शहरप्रमुख मधु माणके पाटील, बैठक लेकर उत्साह किया।

    युवा सेना जिल्हा समन्वयक विजय मिश्रा, गौरव नागपुरे, शिवम राजे, सुबोध जांबुळकर, अमोल सौंसरे, आकाश साठवणे, निखील भोयर, स्नेहदिप मेश्राम, वैभव नागपुरे,ने एक कार्यक्रम में अपनी खुशी जताई।संभाजी ब्रिगेड शिवसेना से जुड़ने के लिए शिवसेना के सभी कार्यकर्ताओं ने संभाजी ब्रिगेड का शुक्रिया अदा किया।

  • बैल पोळा..अन झाड़त्या..!

    बैल पोळा..अन झाड़त्या..!

    बैल पोळा..अन झाड़त्या..!

    वाटी रे वाटी
    खोबऱ्याची वाटी..!
    खोबऱ्याच्या वाटीची
    भरली हो ऽऽऽ ओटी..!
    ओटी मध्ये घेतले
    पन्नास कोटी…
    आमदार पळाले
    हो ऽऽऽऽ गुवाहाटी..!!
    गुवाहाटीले ढोसली ताडी
    मग म्हणे हो ऽऽऽ
    काय ती झाडी..!!
    झाडी , डोंगर पाहून
    आमदार म्हणे ओके…!
    तवा महाराष्ट्रावर बरसे होऽऽऽऽ
    अस्मानाचे धोके
    अस्मानाने शेतकऱ्याच्या
    डोळ्यातला आणला पूर..!!
    तवा बंडखोर खाये हो ऽऽऽ
    बोकडाचे मुंडी अन् खूर..!!!

    एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

    पोळी रे पोळी
    पुरणाची पोळी
    विरोधक आमदारावर होऽऽऽ
    ईडी ची टोळी..
    आयाराम आमदाराले
    क्लीनचीटची गोळी..!
    महागाईच्या वणव्यात हो ऽऽऽ
    जनतेची होळी..!
    ऊतरली नाही महिलांच्या
    डोक्यावरून मोळी.. !
    तरी लालकिल्याहून सुनवली हो ऽऽऽऽ
    भ्रष्टाचारावर लोळी..!!

    एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

    ••••प्रमोद भाऊरावजी भटे, आरंभा •••

  • भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली  अमित शाह, प्रकाश नड्डा यांची भेट

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली  अमित शाह, प्रकाश नड्डा यांची भेट

     

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली  अमित शाह, प्रकाश नड्डा यांची भेट

    दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा , भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष  यांच्यासह  इतर मान्यवर नेत्यांची सदिच्छा भेट घेतली.

    चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून  पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि अन्य महत्त्वाच्या विषयांबद्दल त्यांचे  मार्गदर्शन घेतले.बावनकुळे हे ओबीसी नेते असल्याने त्यांना विशेष महत्व शाह यांनी दिले. बावनकुळे यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा  यांच्या सोबत सुद्धा पक्षाचे बांधनी विषयी चर्चा केली. नड्डा  यांनी बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर झालेल्या या पहिल्या भेटीमध्ये राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा केली.व त्यांना नड्डा यांनी  मार्गदर्शन केले.

    बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष जी, केंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा ही आशीर्वाद घेतला.

    राज्यात पुढे विधानसभा निवडणुका आहे. अश्या वेळी नाराज ओबीसी समाज आता बावनकुळे यांच्या माध्यमातुम भाजपा च्या पाठीशी उभा राहिल.

     

  • मिस,मिसेज यूनिवर्स, वर्ल्ड, एशिया और इंडिया इंटरनेशनल का सफल आयोजन

    मिस,मिसेज यूनिवर्स, वर्ल्ड, एशिया और इंडिया इंटरनेशनल का सफल आयोजन

    मिस,मिसेज यूनिवर्स, वर्ल्ड, एशिया और इंडिया इंटरनेशनल का सफल आयोजन
    नागपुर – एनिग्मा इवेंट मैनेजमेंट कंपनी ने एक बार फिर 19 अगस्त 2022 को पटाया थाईलैंड में प्रतिष्ठित मिस एंड मिसेज यूनिवर्स पेजेंट का सफलतापूर्वक आयोजन करके एक और मील का पत्थर हासिल किया है। मिस/मिसेज यूनिवर्स, वर्ल्ड, एशिया और इंडिया इंटरनेशनल के खिताब उन प्रतियोगियों को प्रदान किए गए, जिनका प्रतिनिधित्व दुनिया भर से किया गया था।

    मिस एंड मिसेज कैटेगरी में दुनिया भर से कुल 25 प्रतिभागी थे, जिनमें से एनिग्मा मिसेज एशिया गोल्ड कैटेगरी से बेल्जियम की डॉ रेणुका केरकेट्टा को और इनिग्मा मिसेज एशिया सिल्वर कैटेगरी में रायपुर (छत्तीसगढ़) की श्रीमती सोनम श्रीवास्तव और साथ ही एनिग्मा ने जीत हासिल की। मिसेज वर्ल्ड 2022 यूके से डॉ परिन सोमानी ने हासिल किया था और इनिग्मा मिसेज वर्ल्ड प्लेटिनम कैटेगरी छत्तीसगढ़ से मिसेज मनप्रीत कौर ने हासिल की थी और सिल्वर कैटेगरी इनिग्मा मिसेज वर्ल्ड 2022 शिमला की मिसेज प्रिया पुंडीर ,एनिग्मा मिसेज यूनिवर्स क्राउन मिसेज अगमप्रीत सिद्धू हासिल किया था।

    एनिग्मा मिसेज यूनिवर्स की Gold कैटेगरी मिसेज तृप्ति रॉय चौधरी ने जीती जबकि एनिग्मा मिसेज इंडिया इंटरनेशनल 2022 को मिसेज प्रतिमा सिंह ने रायपुर से जीता और मिसेज रजनी श्रीवास्तव Ne एनिग्मा मिस यूनिवर्स 2022 को फर्स्ट रनर अप जीता, मिस हर्षिका ठाकुर इनिग्मा मिस Universe 2022 हासिल किया। मिस सरस्वती बरेली ने हासिल किया इनिग्ममा मिस एशिया 2022 इनिग्मा इवेंट मैनेजमेंट कंपनी के निदेशक श्री दीपक चतुर्वेदी को धन्यवाद, जिन्होंने इस ग्रैंड इंटरनेशनल ब्यूटी पेजेंट में भाग लेने का अवसर दिया है, साथ ही हमारे फैशन कोरियोग्राफर और ग्रूमर श्री श्रीकुमार (पद्मावती प्रोडक्शन) को धन्यवाद देना पसंद करते हैं, जिन्होंने हमें प्रशिक्षण और सौंदर्य प्रदान किया है। थाईलैंड में 2 दिनों के लिए सत्र, बदलाव द्वारा: श्रीमती उषा गांधी और टीम और जूरी सदस्य श्रीमती रूपल मोहता (श्रीमती यूनिवर्स), श्री प्रदीप पाली (बरकत प्रोडक्शन), मिस दिव्यानी कटारा (राजस्थान ब्रांड एंबेसडर), श्री अंशुमन (दाइची द ट्राइटन) थीं। होटल), ट्रैवल पार्टनर श्री हरीश भाई (स्टैग ट्रैवल मेट) और नितिन पोहने निपो सिस्टम
    प्लीज मीडिया पार्टनर जनमत टुडे, फेम मीडिया बोल इंडिया न्यूज, गणगौर चैनल, बॉक्स सिनेमा, फिल्म टुडे मैगजीन, बी अट्रैक्टिव मैगजीन और दुबई में हमारा अगला कार्यक्रम 2023 जिसका आयोजन किसके द्वारा किया गया है।

  • बड़ा हादसा टला.. टाटा एस गाड़ी जलकर खाक….जा रही थी डिजेल भरने पंप के सामने ही शार्ट सर्किट से लगी आग..चालक बाल बाल बचा

    बड़ा हादसा टला.. टाटा एस गाड़ी जलकर खाक….जा रही थी डिजेल भरने पंप के सामने ही शार्ट सर्किट से लगी आग..चालक बाल बाल बचा

    बड़ा हादसा टला.. टाटा एस गाड़ी जलकर खाक….जा रही थी डिजेल भरने
    पंप के सामने ही शार्ट सर्किट से लगी आग..चालक बाल बाल बचा
    वाड़ी नागपुर – शुक्रवार को दोपहर 3 बजे के दौरान एक टाटा एस गाड़ी को अचानक आग लगने से अफरातफरी मची।वाड़ी के काटोल बायपास पर यह घटना हुई।गाड़ी का चालक बाल बाल बचा।

    प्राप्त जानकारी के अनुसार खड़गाव निवासी चालक अमोल महादेव थुल खड़गाव डिजेल भरने वाड़ी के भारत पेट्रोल पंप पर जा रहे थे काटोल बायपास पर आते ही टाटा एस क्र एमएच 31 बी 9603 गाड़ी अचानक बन्द पड़ी।दोबारा स्टार्ट करते ही शार्ट सर्किट के कारण आग लगी,चालक को जिसे ही गाड़ी में धुआएं दिखाई दिया चालक अमोल तुरन्त गाड़ी से बहार निकला।चालक के केबिन को आग ने चपेट में ले लिया।

    आग को देखने लोगो भारी भीड़ की।पंप के कर्मचारी व एकता टेंपो यूनियन महासंघ के अनिल अनासने ने इधर उधर से पानी का जुगाड़ कर आग को काबू में लाया गया।नगर परिषद के दमकल को 3.37 बजे कॉल कर सूचना दी गई।दमकल अधिकारी शेलार अपने कर्मचारी के साथ केवल 5 मिनट पर पहुंचे।तबक़त कुछ हद तक आग को काबू लाया गया था।डिजेल के टँकी पर फिर से आग ना लगे इसलिए दमकल कर्मी ने पूरे गाड़ी में पानी का छिड़काव कर आग को बुझाया

    पेट्रोल पंप पर घटना होती तो बड़ी अनहोनी होती
    टाटा एस चालक डीझेल भरने भारत पेट्रोल पंप जा रहा था।पंप से केवल 50 मीटर के दूरीपर ही यह घटना हुई।यदि डिजेल भरते समय गाड़ी में आग लगती तो बड़ी अनहोनी होती।जलते हुए गाड़ी को देखने लोगोने भारी भीड़ इक्कठा की कुछ देर के लिए यातायात भी ठप्प हुआ लेकिन जल्द ही सुचारु हो गया।

  • गुमशुदा…!लाकर देने वाले को दिया जाएगा उचित इनाम..!

    गुमशुदा…!लाकर देने वाले को दिया जाएगा उचित इनाम..!

    गुमशुदा…!लाकर देने वाले को दिया जाएगा उचित इनाम
    दाभा निवासी ज्योति राजवेणु यादव उर्फ शाहिदा तौफीक अली अपने घर से बिना बताए 17 अगस्त 2022 को निकल गई।अबतक वह वापस नही आई।जिसके मिसिंग की शिकायत गिट्टीखदान थाने में 21अगस्त को दर्ज की गई।
    महिला मानसिक रुग्ण बताई गई।
    वर्णन
    1)रंग- साँवला
    2)ऊंचाई- 5 फिट 4 इंच
    3)चेहरा -लांबट
    4)बाल -काले लंबे
    5)बांधा – मध्यम
    6) भाषा -हिंदी
    7)स्काय ब्ल्यू बादल कलर का पंजाबी सूट
    इस वर्णन की महिला किसी को भी मिलेंगी तो नीचे दिए पत्ते पर मोबाइल पर संपर्क करें, लाकर देने वाले मानभावुओ को उचित इनाम दिया जाएगा।

    तौफीक अली,19 श्रीपुर्णा लेआउट ,विमल एचलवार के यहां किरायपर दाभा नागपुर
    मोबाइल -9823872681/8766865664
    ■■■■■■■■■■■■■■■■■■■■